फेब्रुवारी २०२६ पासून UPI चे नवे नियम लागू; Google Pay, PhonePe, Paytm वापरकर्त्यांवर थेट परिणाम

मुंबई: सध्या डिजिटल व्यवहारांचा वापर झपाट्याने वाढत असून, UPI द्वारे होणारे ऑनलाइन पेमेंट हे दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. अशातच UPI वापरकर्त्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. फेब्रुवारी २०२६ पासून UPI च्या नियमांमध्ये मोठे बदल लागू करण्यात आले असून, याचा थेट परिणाम Google Pay, PhonePe आणि Paytm वापरकर्त्यांवर होणार आहे. हे बदल डिजिटल व्यवहार […]

अधिक वाचा..

नो पीयूसी… नो फ्युएल’ उपक्रम प्रभावीपणे राबविणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: भविष्यातील पिढीला प्रदूषण मुक्त पर्यावरण देण्यासाठी सध्याच्या पिढीने स्वतः वर पर्यावरण पूरक काही निर्बंध घालून घेणे गरजेचे आहे. त्या उद्देशाने प्रत्येक वाहनाला दिले जाणारे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC) हे वैध असणे गरजेचे आहे. अवैध प्रमाणपत्र निर्मितीची साखळी पूर्णतः बंद झाली पाहिजे, यासाठी भविष्यात प्रत्येक पेट्रोल पंपावर ‘नो पीयूसी नो फ्युएल’ उपक्रमाची अंमलबजावणी सक्तीने करण्यात […]

अधिक वाचा..

आता गावामध्ये अतिक्रमण हटाव मोहीम राबवली जाणार ‘या’ २६ गावांचे अतिक्रमण पाडणार…

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये आता अतिक्रमण हटाव मोहीम आणखी व्यापक होणार असून विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी ७ जुलै महत्त्वपूर्ण बैठक घेतली, ज्यात अतिक्रमण हटवण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या मोहिमेत केवळ सिडकोच्या झालर क्षेत्रातील २६ नियोजित गावांमध्ये १५,००० हेक्टर जागेवरील अतिक्रमणेच नव्हे, तर छत्रपती संभाजीनगर महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाकडील (CSMRDA) ३१३ गावांवर लक्ष केंद्रित […]

अधिक वाचा..

आता ३४२ गावांमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम राबवली जाणार

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये आता अतिक्रमण हटाव मोहीम आणखी व्यापक होणार असून विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी सोमवारी (७ जुलै) महत्त्वपूर्ण बैठक घेतली, ज्यात अतिक्रमण हटवण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या मोहिमेत केवळ सिडकोच्या झालर क्षेत्रातील २६ नियोजित गावांमध्ये १५,००० हेक्टर जागेवरील अतिक्रमणेच नव्हे, तर छत्रपती संभाजीनगर महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाकडील (CSMRDA) ३१३ गावांवर लक्ष […]

अधिक वाचा..

दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व्यापक उपक्रम राबविण्यात येणार

मुंबई: दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या शारीरिक मर्यादांमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्यासाठी व त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासन सातत्याने विविध उपक्रम राबवित असून दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काल सुसंगत व्यापक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले. मंत्री श्री. सावे यांच्या अध्यक्षतेखाली विभागाच्या १५० दिवसांच्या […]

अधिक वाचा..

महिला शिक्षकांवर देण्यात आलेल्या समुपदेशनाची अंमलबजावणी होतेय का

मुंबई: विधानपरिषदेचे सदस्य किरण सरनाईक यांनी आज राज्यातील शाळांमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. या चर्चेत भाग घेत भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी, निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली जी समिती गठीत करण्यात आलीय त्या समितीने ज्या शिफारसी केल्या आहेत त्या शिफारशिंची अंमलबजावणी करण्याबाबत शासनाने काय भुमिका घेतलीय. महिला शिक्षकांवर समुपदेशन करण्याची जबाबदारी […]

अधिक वाचा..

येत्या नवीन शैक्षणिक वर्षापासून स्कूल बसेस साठी नियमावली लागू करणार

मुंबई: शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या खाजगी स्कूल बसेस साठी येत्या नवीन शैक्षणिक वर्षापासून नियमावली निश्चित करण्यात येणार आहे . त्यासाठी निवृत्त परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्य समिती नेमण्यात आली असून त्यांना पुढील एक महिन्यांमध्ये या संदर्भातला अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. संपूर्ण […]

अधिक वाचा..

राज्यात तंबाखू विक्रेता परवाना धोरण कधी

कोटपा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय परिषद मुंबईत संपन्न मुंबई: तंबाखू-सिगारेट अवैद्य विक्रीच्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी एफसीटीसी कलम ५.३ च्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन व्हावे तसेच प्रस्तावित तंबाखू विक्रेता परवाना धोरण राज्य शासनाने लवकर अंमलात आणावे, अशी आग्रहाची मागणी राज्यभरातील तंबाखू विरोधी संस्था संघटनांकडून केली जात आहे.त्यासंदर्भातील राज्यस्तरीय परिषद मंगळवारी मुंबईत संपन्न झाली. महाराष्ट्रातील तंबाखू उद्योगाच्या धोरणात्मक […]

अधिक वाचा..

1 एप्रिलपासून लागू होणार युनिफाइड पेन्शन स्कीम

अर्थसंकल्पापूर्वी मोदी सरकारचा मोठा निर्णय मुंबई: देशाचा अर्थसंकल्प 2025 लवकरच सादर होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारीला संसदेत अर्थसंकल्प मांडणार आहेत. त्याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. 1 एप्रिल 2025 पासून युनिफाइड पेन्शन स्कीम (UPS) लागू होणार आहे. यूपीएस कधीपासून लागू होईल सरकारने 25 जानेवारी 2025 रोजी […]

अधिक वाचा..

ऑनर किलिंग राेखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘सुरक्षागृह’या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करावी

मुंबई: आंतरजातीय आणि आंतरधर्मीय जोडप्यांना लग्नानंतर सुरुवातीच्या काळात सुरक्षित निवारा महत्वाचा असतो. आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अनेकदा गंभीर होत असून .अशा प्रकरणात बेदम मारहाण ते खुना पर्यंतच्या घटना घडतात. ऑनर किलिंग राेखण्यासाठी राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यात ‘सुरक्षागृह’ सुविधेचा निर्णय घेतला आहे. यांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश विधानपरिषदेचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे […]

अधिक वाचा..