जनगणनेत ओबीसींसाठी वेगळा रकाना द्या; विजय वडेट्टीवार

मुंबई: केंद्र सरकारने जाहीर केलेल्या जनगणनेत ओबीसींसाठी वेगळा रकाना नसल्याने ओबीसी समाजाच्या हक्कांवर गदा येऊ शकते. त्यामुळे राज्य सरकारने केंद्राकडे पाठपुरावा करून जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र रकाना समाविष्ट करण्याची मागणी करावी, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते Vijay Wadettiwar यांनी केली. विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, ओबीसी समाजाची लोकसंख्या सुमारे ५० टक्के असताना महाज्योतीसारख्या संस्थांना […]

अधिक वाचा..

ओबीसीमध्ये आणखी ‘या’ २९ जातींचा होणार समावेश राज्य सरकार पाठविणार केंद्राकडे प्रस्ताव

संभाजीनगर: राज्यातील इतर मागासवर्ग (OBC) यादी आणखी विस्तारित होण्याची चिन्हे दिसत आहेत. राज्य मागासवर्ग आयोगाने नुकताच मोठा प्रस्ताव सरकारकडे पाठवला आहे. या प्रस्तावात २९ जाती व उपजाती नव्याने समाविष्ट करण्याची शिफारस करण्यात आली आहे. पुढची प्रक्रिया कशी राज्य सरकारची मंजुरी त्यानंतर प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जाईल केंद्राची अंतिम मोहोर उमटल्यानंतर नव्या जातींना आरक्षणाचा लाभ मिळणार […]

अधिक वाचा..

आहारात गवती चहाचा समावेश करा आणि अनेक रोगांना दूर ठेवा

गवती चहामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे पदार्थ आहेत. गवती चहा पिणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. गवती चहामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे पदार्थ आहेत. तसचे अँटीफंगल, एंटी-कर्करोग, प्रतिरोधक यासारख्या गुणधर्मही गवती चहामध्ये आढळतात. याशिवाय यामध्ये पोटॅशियम, फॉस्फरस, कॅल्शियम, तांबे, लोह, व्हिटॅमिन ए, फॉलिक अॅसिड, झिंक आणि मॅंगनीज सारख्या पोषक घटक असतात. आरोग्याशी संबंधित बर्‍याच समस्यांवर […]

अधिक वाचा..

नाश्त्यामध्ये या पदार्थांचा समावेश करा आणि निरोगी राहा

पपई: सकाळच्या नाश्त्यामध्ये पपईचा समावेश करणे खूप जास्त फायदेशीर आहे. पपईमध्ये फायबर जास्त प्रमाणात असते. यामुळे आपल्याला बऱ्याच वेळ भूक लागत नाही आणि आपल्या शरीरामध्ये ऊर्जा देखील टिकून राहण्यास मदत होते. यामुळे पचनसंस्था निरोगी राहते. हे खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते. यामुळेच आपण आपल्या सकाळच्या नाश्त्यामध्ये पपईचा नक्कीच समावेश करायला हवा. कलिंगड: दिवसभर हायड्रेट राहण्यासाठी […]

अधिक वाचा..

रोजच्या जेवणात २ चमचे तुपाचा समावेश करा आणि २० फायदे मिळवा

जाड व्यक्ती दिसली, की उपहासाने लोक म्हणतात, तूप जरा कमी खात जा. वास्तविक पाहता, जाडेपणाचा आणि तुपाचा दुरान्वये संबंध नाही. अर्थात अतिप्रमाणात सेवन केले, तर कोणतीही गोष्ट वाईटच! परंतु तूप हे शरीराला अपायकारक नसून उपायकारक आहे. थंडीत तर तूप खाणे ‘मस्ट’ आहे! एका श्लोकात वर्णन केलेले आहे. स्मृती, बुद्धी, अग्नी, शुक्र, ओज: कफमेदोविवर्धनम सर्वंस्नेहोत्तमम शीतम […]

अधिक वाचा..

कॉम्प्युटर पेक्षाही वेगवान होईल तुमच्या मुलाचा मेंदू, मुलांच्या आहारात करा या पाच गोष्टींचा समावेश

मूल जन्मल्यानंतर प्रत्येक पालकाला आपले मूल हे हुशार असावे असे वाटते. आजच्या स्पर्धात्मक युगात मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकासही तितकाच महत्त्वाचा आहे. तुम्हाला वाटत असेल की तुमच्या मुलाची बुद्धी ही कॉम्प्युटर पेक्षाही जास्त असावी तर त्यांच्या आहारात काही पदार्थांचा समावेश करा. तुमच्या मुलांच्या आहारात काही गोष्टींचा समावेश करून तुम्ही त्यांची बुद्धी तल्लख करू शकता. जाणून […]

अधिक वाचा..

बाळ सुखरूप जन्माला यावे, यासाठी गर्भ संस्कारात ‘या’ स्तोत्राचा समावेश करा

गर्भारपणात सगळे आईची काळजी घेतात, पण आईला काळजी असते ती बाळाची. बाळ सुखरूप जन्माला यावे म्हणून ती देवाकडे प्रार्थना करते, आवश्यक ती सगळी काळजी घेते. याच उपचाराला जोड देता येते उपासनेची! रामरक्षा स्तोत्रामध्ये असे ११ श्लोक आहेत, जे आपल्या नखशिखांत देहाचे रक्षण करतात. म्हणून त्याला रामरक्षा कवच असे म्हणतात. बाळ सुखरूप जन्माला यावे, यासाठी गर्भ […]

अधिक वाचा..