घोडनदी बार असोसिएशनची निवडणूक वादाच्या भोवऱ्यात; बोगस मतदान झाल्याचा गंभीर आरोप

निवडणूक प्रक्रिया रद्द करून निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी; चौकशी पुर्ण होईपर्यंत निकाल व पुढील प्रक्रिया स्थगित ठेवण्याची विनंती शिरुर (तेजस फडके) घोडनदी बार असोसिएशनच्या सन २०२६-२०२७ या वर्षासाठी झालेल्या निवडणुकीच्या वैधतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. निवडणूक प्रक्रिया कोणतीही अधिकृत बैठक, ठराव, नोटीस अथवा जाहीर मतदार यादी न प्रसिद्ध करता बेकायदेशीर आणि बोगस पद्धतीने राबविण्यात […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांवरील अस्मानी संकटात सुलतानी सरकार झोपले, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करा

मुंबई: राज्यातील शेतकरी आधीच संकटात असताना पुन्हा त्याच्यावर संकट आले आहे. मे महिन्यात अवकाळी पावासाने झोपडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले असताना राज्यातील भाजपा युतीचे सुलतानी सरकार मात्र झोपले आहे. सरकारने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. टिळक […]

अधिक वाचा..