भूसंपादन केलेल्या शेतकऱ्यांना मिळणार चार पट अधिक मोबदला..!

भूसंपानाची प्रक्रिया चार महिन्यात पूर्ण होणार… औरंगाबाद-नगर-पुणे महामार्गात जमिनी भुसंपादित शेतकऱ्यांना रेडी रेकनरच्या चार पट अधिक मोबदला मिळणार असल्याचे एका मीडिया रिपोर्ट मध्ये सांगितले गेले आहे. जर रेडी रेकनरचा दर जर पाच लाख रुपये असेल तर भुसंपादित शेतकऱ्यांना आपल्या जमिनीच्या मोबदल्यात एकरी 20 लाख रुपय मिळणार आहेत. औरंगाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, […]

अधिक वाचा..

पोलिस भरतीसाठी एकापेक्षा अधिक अर्ज भरलेल्यांची एकाच केंद्रावर परीक्षा…

मुंबई: पोलिस भरतीच्या माध्यमातून यंदा तब्बल १८ हजार ३३१ जागांची भरती केली जात आहे. दरम्यान, अनेक तरुण- तरुणींनी जात संवर्ग, सोयीचा जिल्हा तथा शहर कोणते, ज्याठिकाणी स्पर्धक जास्त नसतील याचा अंदाज घेऊन २-३ ठिकाणी अर्ज भरले आहेत. त्यांना तिन्ही ठिकाणचे प्रवेशपत्र मिळणार आहे. त्यापैकी कोणत्याही एका केंद्रावर त्याला परीक्षा देता येणार आहे. फॉर्म भरायची मुदत […]

अधिक वाचा..