दारू महागली म्हणून तरुण ब्रॅड बदलत लागले हातभट्टी दारूच्या नादी

सोलापूर जिल्ह्यात दिवस-रात्र हातभट्ट्या सुरू; बनावट दारूचीही निर्मिती  सोलापूर: गावात गेला की हातभट्टी कोठे मिळते, याची माहिती गावातील लोकच देतात. हातभट्टी पिऊन काहीजण गावाच्या वेशीत पडलेले नेहमीच दिसतात. तरुणांच्या भविष्यासाठी गावागावांतील महिलांनी पोलिसांना दारूबंदीसाठी निवेदने दिली, तरीपण गावांमध्ये खुलेआम हातभट्टी विक्री सुरू आहे. आता देशी-विदेशी दारू महागल्याने सोलापूर जिल्ह्यात रात्रंदिवस हातभट्टीची निर्मिती सुरू असून ती […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात त्रिमूर्ती प्लास्टिक कंपनीला आग लागल्याने पाच कोटी पेक्षा जास्त नुकसान…

शेजारील विद्युत रोहित्रावर चारचाकी धडकल्याने घडली घटना.. शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील शिरुर -चौफुला महामार्गारील न्हावरा येथिल घोडगंगा साखर कारखान्याशेजारी असणाऱ्या त्रिमूर्ती कंपनी जवळील विद्युत रोहित्रावर चारचाकी कार धडकून झालेल्या अपघातात रोहित्र खाली कोसळल्याने शॉर्ट सर्किट होऊन लागलेल्या आगीत त्रिमूर्ती प्लास्टिक कंपनी जळून खाक झाली असून यात कंपनीतील मशनरी, कच्चा माल फर्निचर व इतर साहित्य […]

अधिक वाचा..

पुरूषांपेक्षा महिलांना जास्त झोपेची गरज का असते

सगळ्यांनाच हे माहीत आहे की, आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी झोप किती महत्वाची आहे. व्यक्तीने रात्री साधारण ७ ते ८ तासांची झोप घ्यावी. मात्र, तुम्ही जर महिला असाल आणि आठ तासांची झोप घेऊनही सकाळी थकवा जाणवत असेल तर याचा अर्थ तुमची झोप पूर्ण झालेली नाही. तुम्हाला आणखी थोडावेळ झोप घेण्याची गरज आहे. स्लीप फाउंडेशननुसार, महिलांना पुरुषांपेक्षा झोपेची […]

अधिक वाचा..

भूसंपादन केलेल्या शेतकऱ्यांना मिळणार चार पट अधिक मोबदला..!

भूसंपानाची प्रक्रिया चार महिन्यात पूर्ण होणार… औरंगाबाद-नगर-पुणे महामार्गात जमिनी भुसंपादित शेतकऱ्यांना रेडी रेकनरच्या चार पट अधिक मोबदला मिळणार असल्याचे एका मीडिया रिपोर्ट मध्ये सांगितले गेले आहे. जर रेडी रेकनरचा दर जर पाच लाख रुपये असेल तर भुसंपादित शेतकऱ्यांना आपल्या जमिनीच्या मोबदल्यात एकरी 20 लाख रुपय मिळणार आहेत. औरंगाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, […]

अधिक वाचा..

पोलिस भरतीसाठी एकापेक्षा अधिक अर्ज भरलेल्यांची एकाच केंद्रावर परीक्षा…

मुंबई: पोलिस भरतीच्या माध्यमातून यंदा तब्बल १८ हजार ३३१ जागांची भरती केली जात आहे. दरम्यान, अनेक तरुण- तरुणींनी जात संवर्ग, सोयीचा जिल्हा तथा शहर कोणते, ज्याठिकाणी स्पर्धक जास्त नसतील याचा अंदाज घेऊन २-३ ठिकाणी अर्ज भरले आहेत. त्यांना तिन्ही ठिकाणचे प्रवेशपत्र मिळणार आहे. त्यापैकी कोणत्याही एका केंद्रावर त्याला परीक्षा देता येणार आहे. फॉर्म भरायची मुदत […]

अधिक वाचा..