महाराष्ट्रात आता नवी औद्योगिक क्रांती! महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

मुंबई: राज्यात गेल्या सुमारे चार वर्षांपासून स्थगितीचे राजकारण संपून प्रगतीची घौडदौड सुरू झाली आहे. महाराष्ट्रात एक नवी औद्योगिक क्रांती होत असून महाराष्ट्राच्या विकासाची गती आता कुणीही थांबवू शकणार नाही. औद्योगिक गुंतवणुकीत महाराष्ट्र आजही देशात क्रमांक एकचे राज्य आहे. राज्यात सुरू असलेल्या विकासयात्रेचे प्रतिबिंब राज्यपलांच्या अभिभाषणात उमटले असून प्रगत, समृद्ध आणि सुरक्षित महाराष्ट्र घडवणे हेच सरकारचे […]

अधिक वाचा..

कर्मचार्‍यांचा हलगर्जीपणा नडला, कष्टाने फुललेला संसार मोडला

कोल्हापूर: गणराय आगमनाची लगबग सुरू असतानाच कळंबा (ता. करवीर) येथील मनोरमा कॉलनीत सोमवारी रात्री घरगुती गॅस पुरवठा करणार्‍या पाईपलाईनमध्ये स्फोट होऊन क्षणार्धात भोजणे कुटुंबीयांचे होत्याचे नव्हते झाले. स्फोटात जखमी झालेल्या महिलेचा मध्यरात्री मृत्यू झाला. वृद्ध आजोबांसह दोन चिमुरडी भावंडे मृत्यूशी झुंज देत आहेत. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर घडलेल्या दुर्घटनेमुळे कळंबा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गॅस […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास आता लांबणार नाही…

देशाला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या प्रधानमंत्री मोदी यांच्या संकल्पसिद्धीला बळ देणारा अर्थसंकल्प मुंबई: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प केला आहे. त्यांच्या संकल्पपूर्तीला बळ देणारा वर्ष 2025-26 चा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केला. ‘महाराष्ट्र आता थांबणार नाही.., विकास आता लांबणार नाही…’ […]

अधिक वाचा..

कॉपीचे प्रकार न थांबल्यास राज्याचे वाटोळे होईल; अजित पवार

मुंबई: अहमदनगर जिल्ह्यातील टाकळी-मानुर (ता. पाथर्डी) येथील दहावीच्या परीक्षा केंद्रावर परीक्षार्थीना कॉपी पुरवणाऱ्या जमावाकडून लाठ्याकाठ्या घेऊन भरारी पथकावर दगडफेक करण्यात आली आहे. ते परीक्षा केंद्रच ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही बाब अत्यंत गंभीर आहे. गेल्या काही दिवसापासून राज्यात असे कॉपीचे आणि पेपर फुटीचे प्रकार वारंवार घडत आहेत. हे प्रकार न थांबल्यास राज्‍याचे वाटोळे होईल […]

अधिक वाचा..