NEET घोटाळ्याने शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह; क्लास संस्कृती, पेपरफुटी आणि धोरणांवर तीव्र संताप

मुंबई: देशातील NEET परीक्षेभोवती निर्माण झालेल्या वाद आणि कथित गैरप्रकारांमुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून, शिक्षण व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मध्य प्रदेशातील Vyapam Scam प्रकरणाची आठवण करून देत अनेक सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक आणि पालकांनी सध्याच्या परिस्थितीवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. स्पर्धा परीक्षांचे वाढते व्यापारीकरण, क्लासेसची वाढती पकड, सरकारी शाळा-महाविद्यालयांतील अपुरी […]

अधिक वाचा..

मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे भारत अधोगतीच्या वाटेवर; अतुल लोंढे

मुंबई: देशात सध्या औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून वातावरण तापवले जात आहे, यापुढेही इतिहासातील असेच मुद्दे बाहेर काढले जातील, कारण सरकारचे अपयश झाकण्यासाठी व जनतेच्या मुळ मुद्द्यांपासून लक्ष वळवण्यासाठी असे प्रयत्न जाणीवपूर्वक केले जात आहेत. जगात भारताचा डंका वाजतो हा भाजपाचा दावा फोल ठरला असून धार्मिक मुद्द्यांवर ज्या देशात वाद निर्माण केले जातात त्या देशात गुंतवणूक येत […]

अधिक वाचा..

महिला धोरणामुळे स्त्रियांच्या आयुष्यात बदल होत असेल तर…

मुंबई: महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या ‘स्त्री आधार केंद्रा’च्या वतीने आज ६ फेब्रुवारी २०२५ रोजी ‘विकासासाठी निरंतर वाटचाल : बीजिंग चौथ्या विश्व संमेलनानंतरची तीस वर्षे’ या संकल्पनेवर आधारित कृती सत्राचे आयोजन करण्यात आले. चौथे महिला धोरण, आरोग्य, शिक्षण, रोजगार, हिंसाचारविरोधी उपाय योजना आणि लिंग समभाव यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर या कार्यक्रमात चर्चा करण्यात आली. ‘महिला धोरण […]

अधिक वाचा..

महिलांसाठी विविध विकासात्मक सर्वसमावेशक धोरणासाठी महिला आमदारांची एकजूट करु…

मुंबई: राज्याचे चौथे महिला धोरण प्रस्तावित आहे. येत्या जागतिक महिला दिनी म्हणजेच ८ मार्च रोजी याबाबत विधान मंडळात राज्य सरकारच्या वतीने याबाबत चर्चा होणार आहे. सभागृहात सादर होणाऱ्या या धोरणात महिलांच्या विकासासाठी सर्व समावेशक धोरण तयार करण्याच्या दृष्टीने सर्व महिला आमदारांनी एक विचाराने एकत्र यावे. यासाठी सभागृहात आवश्यक ते सर्व सहकार्य करू, असे प्रतिपादन विधान […]

अधिक वाचा..

विधानसभा इतर कामकाज लक्षवेधी, कुष्ठरोग निर्मूलन व पुनर्वसन संदर्भात धोरण ठरविणार

मुंबई: राज्यातील कुष्ठरोग निर्मूलनासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. कुष्ठ रुग्णांच्या अडचणी समजून घेऊन त्यांच्यासाठी रोजगार निर्मिती, त्यांचे पुनर्वसन यासंदर्भात समिती गठित करण्यात येणार आहे. या समितीच्या अहवालानुसार सर्वंकष धोरण तयार करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले. कुष्ठरोगी यांचे पुनर्वसन याबाबत सदस्य सर्वश्री जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, योगेश सागर, राजेश टोपे, प्रणिती […]

अधिक वाचा..

भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे कांदा रस्त्यावर फेकण्याची शेतकऱ्यांवर वेळ…

कांद्याला एक रुपया भाव ही शेतकऱ्याची क्रूर थट्टा… मुंबई: भारतीय जनता पक्ष शेतकरीविरोधी असून केंद्र व राज्यातील भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी उद्ध्वस्थ झाला आहे. कापूस, सोयाबीनला भाव नाही तसेच कांद्याचे भावही घसरले आहे. कांदा काढणीच्या खर्चाएवढाही भाव बाजारात नसल्याने हजारो शेतकरी कांदा शेतातच कुजवत आहेत. कांदा उत्पादक शेतकऱ्याला आधार देण्यासाठी कांद्याची निर्यातबंदी उठवावी, कांद्याला […]

अधिक वाचा..