राजकारणातील अनुभवी व्यक्तिमत्त्व हरपले; माजी सत्यपाल मलिक यांचे निधन

जम्मू-काश्मीर: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल आणि भाजपचे एकेकाळचे मोठे नेते सत्यपाल मलिक यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने भारतीय राजकारणात एका वादळी पर्वाचा अंत झाला आहे. मलिक यांनी चार राज्यांचे राज्यपालपद भूषवले, परंतु गेल्या काही वर्षांत त्यांचे मोदी सरकारसोबतचे संबंध बिघडले होते. राजकीय प्रवास: जन्म आणि सुरुवातीचे जीवन: सत्यपाल मलिक यांचा जन्म 24 जुलै 1946 रोजी […]

अधिक वाचा..

सत्यपाल मलिकांनी केलेले आरोप अत्यंत गंभीर; पंतप्रधान मोदींनी उत्तर द्यावे….

मुंबई: भाजपाचे वरिष्ठ नेते व जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा घटना व ३०० कोटींच्या ऑफरचा केलेला आरोप अत्यंत गंभीर आहे. सत्यपाल मलिक यांचे आरोप भ्रष्टाचार व देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने चिंताजनक आहेत. पुलवामामध्ये ४० जवानांचे बळी गेले त्यात सरकारची चूक होती हे निदर्शनाला आणून दिले असता मोदींनी गप्प राहण्यास सांगितले, या मलिक यांच्या […]

अधिक वाचा..