राज्यात उष्णतेची तीव्रता वाढली; अनेक जिल्ह्यांत शाळांच्या वेळेत बदल

मुंबई: राज्यातील हवामानात मागील काही दिवसांपासून झपाट्याने बदल होत असून उष्णतेची तीव्रता वाढताना दिसत आहे. मागील आठवड्यात सोमवारी आणि मंगळवारी उत्तर कोकणासह विदर्भातील काही भागांत उष्णतेच्या लाटेची नोंद झाली होती. त्यानंतर बुधवारी काही ठिकाणी कमाल तापमानात थोडी घट झाली असली तरी आठवड्याच्या शेवटी पुन्हा उष्णतेचा प्रभाव वाढला आहे. हवामान विभागाने राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला […]

अधिक वाचा..