रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; माहेरच्यांकडून सासरच्या छळाचा गंभीर आरोप

पुणे : बहिण-भावाच्या पवित्र नात्याचा सण असलेल्या रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी पुण्यातील वाकड परिसरात ३२ वर्षीय विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. शिल्पा सचिन गवारे असे मृत विवाहितेचे नाव आहे. सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून तिचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप माहेरच्यांनी केला आहे. शिल्पा यांचा विवाह वाकड परिसरातील गवारे कुटुंबात झाला होता. […]

अधिक वाचा..

मुंबई महापालिकेचे रुग्णालय की ‘रेफरल सेंटर’? राष्ट्रवादीकडून आरोग्य विभागावर गंभीर आरोप

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचा कारभार पूर्णपणे कोलमडला असून, महापालिका रुग्णालयांमध्ये गोरगरीब रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार पक्षाचे ॲड. अमोल मातेले यांनी केला आहे. घाटकोपर पश्चिम येथील संत मुक्ताबाई रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर त्यांनी रुग्णालयातील मनुष्यबळाचा तुटवडा, उपचारासाठी होणारी दिरंगाई आणि स्वच्छतेच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. १७ […]

अधिक वाचा..

घोडनदी बार असोसिएशनची निवडणूक वादाच्या भोवऱ्यात; बोगस मतदान झाल्याचा गंभीर आरोप

निवडणूक प्रक्रिया रद्द करून निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी; चौकशी पुर्ण होईपर्यंत निकाल व पुढील प्रक्रिया स्थगित ठेवण्याची विनंती शिरुर (तेजस फडके) घोडनदी बार असोसिएशनच्या सन २०२६-२०२७ या वर्षासाठी झालेल्या निवडणुकीच्या वैधतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. निवडणूक प्रक्रिया कोणतीही अधिकृत बैठक, ठराव, नोटीस अथवा जाहीर मतदार यादी न प्रसिद्ध करता बेकायदेशीर आणि बोगस पद्धतीने राबविण्यात […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून भाजपावर काँग्रेसचा हल्लाबोल; सपकाळांचा गंभीर आरोप

मुंबई: काँग्रेस आघाडीच्या काळात शेतकऱ्यांना भरीव मदत मिळत होती, मात्र २०१४ नंतर भाजप सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांकडे पूर्णतः दुर्लक्ष झाल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. शेतमालाला योग्य भाव मिळत नसताना शेती खर्च वाढल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला असून आत्महत्यांचे प्रमाण वाढल्याचा दावा त्यांनी केला. सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली बुलढाणा जिल्ह्यात मानेगाव ते जळगाव जामोद दरम्यान ‘शिवसन्मान […]

अधिक वाचा..

अजित पवार विमान अपघात! महिनाभरानंतरही गूढ कायम; अमोल मिटकरींचे घातपाताचे गंभीर आरोप

मुंबई: अजित पवार यांच्या विमान अपघाताला आज एक महिना पूर्ण झाला असताना तपासाचा अंतिम निष्कर्ष अद्याप समोर आलेला नाही. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात विविध दावे-प्रतिदावे होत असून प्रकरण अधिकच गूढ बनले आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या परिसरात माध्यमांशी बोलताना आमदार अमोल मिटकरी यांनी अपघात सूनियोजित असल्याची शक्यता व्यक्त केली. विमान रडारवरून अचानक गायब झाले, लँडिंग गिअरमध्ये छेडछाड […]

अधिक वाचा..