भरसभेत शिंदेंनी उदय सामंतांना लावला फोन स्पीकर वर ठेवला अन…

1० हजार रोजगाराचं काय झालं? महाबळेश्वरच्या सभेत थेट सवाल मुंबई: राज्यात सध्या निवडणुकीचा धुरळा जोरात सुरू असून, महापालिका निवडणुकांनंतर आता जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी रंगू लागली आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीकडून प्रचाराचा वेग वाढवण्यात आला असून, विशेषतः शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः मैदानात उतरले आहेत. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे झालेल्या प्रचारसभेत शिंदेंनी केलेल्या […]

अधिक वाचा..

शिंदे धमाका करण्याच्या तयारीत; ठाकरेंना धास्ती, देवाभाऊंना त्यांच्याच स्टाईलनं मेसेज

नवी दिल्ली: उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे. थोड्याच वेळात मतदान पूर्ण मतमोजणीला सुरुवात होईल. एनडीएचे सी. पी. राधाकृष्णन विरुद्ध इंडिया आघाडीचे सुदर्शन रेड्डी अशी लढत होत आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये एनडीएला बहुमत आहे. त्यामुळे राधाकृष्णन यांचा विजय निश्चित मानला जात आहे. त्यांचं मताधिक्क्य नेमकं किती असणार याबद्दल उत्सुकता आहे. दुसरीकडे या निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ […]

अधिक वाचा..

पन्नास खोके म्हणताच शिंदेंच्या आमदाराची पत्नी संतापली

चित्रलेखा पाटलांना दिला धक्का, कार्यकर्त्यांची हमरातुमरी रायगड: जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून मुसळधार पाऊस (Rain) कोसळतोय, सतत कोसळणाऱ्या पावसाने जनजीवन विस्कळीत झालं आहे. जिल्ह्यातील प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत आहेत, तर काही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलीय. पाली-खोपोली राज्य महामार्गावर पाली आंबा नदी पुलाजवळ पाणी साचल्याने वाहतुकीला फटका बसला असून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी तळी साचल्याने वाहतूक […]

अधिक वाचा..

शिवसेना कोणाची? ठाकरे की शिंदेची? सर्वोच्च निकालाची तारीख अखेर ठरली

मुंबई: महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या शिवसेनेमधील राजकीय संघर्षावरील अंतिम निकालाची तारीख समोर आली आहे. मागील साडेतीन वर्षाहून अधिक काळापासून सुरु असलेल्या न्यायालयीन लढल्याला पूर्णविराम मिळण्याचा दिवस निश्चित झाला असून शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह कोणाचं यासंदर्भातील खटल्यांचा अंतिम निकाल सर्वोच्च न्यायालयात कधी लागणार याची तारीख निश्चित झाली आहे. बंड अन् संघर्ष एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली […]

अधिक वाचा..

शिंदेंना सांभाळून घ्या! थेट दिल्लीहून मेसेज, भाजपला नक्की कोणती भीती

नवी दिल्ली: एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरेंच्या गाठीभेटी वाढत असताना दुसरीकडे शिंदेसेनेत अस्वस्थता पसरली आहे. शिंदेसेनेचे अने मंत्री, आमदार वादात अडकत चालले आहेत. त्यामुळे सत्तेत असलेल्या सेनेची गोची झाली आहे. विशेष म्हणजे अनेक प्रकरणांची चौकशी सुरु झालेली आहे. त्यातच गेल्या आठवड्यात पावसाळी अधिवेशन सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाएकी दिल्लीला निघून […]

अधिक वाचा..

भर सभागृहात शिंदेंना तोंडावर गद्दार म्हटले, आदित्य ठाकरेंच्या निलंबनाची मागणी

मुंबई: विधीमंडळात गुरुवारी दोन्ही शिवसेनांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचे दिसले. केंद्रस्थानी होते एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे. एकनाथ शिंदे यांनी 293 च्या चर्चेला उत्तर दिले. यावरून आपल्याला बोलायचे असल्याचे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी म्हटले. मात्र विधानसभा अध्यक्षांनी तुम्हाला तसे करता येणार नाही असं म्हटल्यानंतर विधानसभेत गदारोळ झाला. हा गदारोळ सुरू असतानाच आदित्य ठाकरे सदनात […]

अधिक वाचा..

ठाकरेंचा दरारा! शिंदेंची ‘ती’ कृती लक्षवेधी ठरली

मुंबई: गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांवर टिकेचे बाण सोडणारे, एकमेकांना पाण्यात पाहणारे दोन दिग्गज नेते आज शेजारी शेजारी, एकाच फ्रेममध्ये पाहायला मिळाले. शिवसेनेचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना उबाठाचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकाच फोटो फ्रेममध्ये दिसून आले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा निरोप समारंभ काल संपन्न झाला. या समारंभानंतर विधिमंडळाच्या […]

अधिक वाचा..

शिंदेंविरोधात ठाकरेंची कोर्टात धाव; आज होणार सुनावणी

मुंबई: २०२२ साली शिवसेनेत फूट पडली. एकनाथ शिंदे चाळीसहून अधिक आमदार घेवून बाहेर पडले आणि महायुतीत विलीन झाले. त्यानंतर त्यांनी शिवसेना पक्ष नाव आणि चिन्हावर दावा केला. नंतर हे प्रकरण थेट निवडणुक आयोगात गेलं. निवडणूक आयोगाने शिवसेना शिंदे गटाला पक्षाच्या नावाबरोबर चिन्ह पण देवू केलं. याच चिन्हावर त्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवली. पण आता […]

अधिक वाचा..

जनतेच्या प्रश्नावर शिंदे सरकारला अधिवेशनात जाब विचारु; नाना पटोले

मुंबई: पावसाळी अधिवेशनात जनतेचे प्रश्न घेऊन भाजपाप्रणित शिंदे सरकारला काँग्रेस पक्ष प्रश्न विचारेल. शेतकरी, कामगार, गरिब, महिला, कायदा व सुव्यवस्था, महागाई, तरुणांचे प्रश्न आहेत. राज्यातील सध्याचे सरकार शेतकरी विरोधी आहे. त्यांना शेतकरी व जनतेच्या प्रश्नांची त्यांना चाड नाही. महागाई वाढली आहे, शेतकऱ्यांना मदत मिळत नाही, बेरोजगारी वाढली आहे, यासह जनतेच्या महत्वाच्या प्रश्नांवर सरकारला अधिवेशनात प्रश्न […]

अधिक वाचा..

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मुंबई व महाराष्ट्रात महिला असुरक्षित…

मुंबई: राज्यातील राजकीय परिस्थिती, कायदा व सुव्यवस्था तसेच शेतकऱ्यांच्या समस्यांवर काँग्रेस कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा झाली. पाऊस उशिरा पडल्याने दुबार पेरणीचे संकट असून शेतकऱ्याला खते, बियाणे मोफत द्यावे यासाठी सरकारकडे पाठपुरावा करु आणि वेळपडली तर राज्यपालांकडे जाऊ. पावसामुळे मंबईत सहा लोकांचा हकनाक बळी गेला, मुंबईत जागोजागी पाणी साचून मुंबईकरांची प्रचंड झाले आहे त्यामुळे खर्च केलेले […]

अधिक वाचा..