आपली लढाई लोकशाही व मानवतावादी मुल्यांची जपणूक करण्यासाठी; जयंत पाटील

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा लढा हा सरकार स्थापन करण्यासाठी नसून फुले- शाहू-आंबेडकर यांनी दिलेल्या लोकशाही व मानवतावादी मुल्यांची जपणूक करण्यासाठी आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या डॉक्टर सेलची राज्यस्तरीय बैठक आज राष्ट्रवादी भवन मुंबई येथे पार पडली. यावेळी डॉ. सुनील जगताप यांची राष्ट्रवादी काँग्रेस […]

अधिक वाचा..
Damusheth Ghode

टाकळी हाजी मध्ये दामूशेठ घोडे यांची १६-१ ने एकहाती सत्ता, गावडे गटाचा दारुण पराभव

शिरुर (अरुणकुमार मोटे) टाकळी हाजी, जांबूत आणि नव्याने स्थापन झालेल्या म्हसे ,माळवाडी,शरदवाडी या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा निकाल धक्कादायक जाहीर झाला असून दामुशेठ घोडे यांनी माळवाडी, म्हसेसह टाकळी हाजी ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता स्थापण केली आहे. या निवडणुकीत प्रचारादरम्यान एकमेकांत खालच्या स्तरावर जावून टिकाटिप्पणी होत होती. तसेच प्लेक्स फाडण्याचे प्रकार घडले होते. त्यामुळे निवडणुक अगदी चुरशीची झाली होती. […]

अधिक वाचा..