शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे पाप महायुती सरकारचेच
ढासळलेली कायदा-सुव्यवस्था आणि भ्रष्टाचार प्रकरणावरून काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल नागपूर: राज्यातील शेतकऱ्याच्या आत्महत्यांचे पाप महायुती सरकारचे आहे अशी टीका अंतिम आठवड्याच्या प्रस्तावावर बोलताना विजय वडेट्टीवार यांनी केली. राज्यातील विविध गंभीर समस्यांवरून सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका करत शेतकरी आत्महत्या, कृषी क्षेत्रातील निधीचा अपव्यय, ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था, महिला व बालकांवरील वाढते अत्याचार […]
अधिक वाचा..