तुमच्या आजुबाजूला असलेल्या कोणत्या गोष्टी जंतूंनी भरलेल्या असतात 

दिवसभर आपण बरीच काम करत असतो, प्रवास करत असतो. धुळ, प्रदूषण यामुळे नक्कीच आपण अनेक जंतूंच्या संपर्कात येतो. मग ते घरातील वस्तू असू दे किंवा मग बाहरेच्या वस्तू. आणि कधीकधी त्याचे आपल्याला भान राहत नाही त्याच हातांनी मग आपण काहीही अन्न खातो. त्यामुळे त्यावाटे अनेक जंतू पोटात जातात आणि आजाराला निमंत्रण मिळते. संसर्ग पसरण्याचा धोका […]

अधिक वाचा..

नजर कमजोर, दूरचं नीट दिसत नाही, मुलांनाही लागला चष्मा

हल्ली प्रत्येकाचाच स्क्रिन टाईम खूप वाढला आहे. कामामुळे कित्येकांना तासनतास लॅपटॉप, डेस्कटॉपसमोर बसावं लागतं. कामाचे तास संपल्यानंतर मोबाईल, टीव्ही अशा स्क्रिन समोर असतातच. लहान मुलंही त्याला अपवाद नाहीत. अनेकांचे ऑनलाईन क्लास मोबाईल किंवा लॅपटॉपवर होतात. शिवाय मुलं टीव्हीसुद्धा खूप पाहतात. याचा परिणाम त्यांच्या डोळ्यांवर होतो आहे आणि कमी वयातच मुलांना चष्मा लागतो आहे. एवढंच नाही […]

अधिक वाचा..

भजी-वडे-पुऱ्या तळताना लक्षात ठेवा २ सोप्या गोष्टी, तेलकट खाल्लं तरी पोट बिघडणार नाही…

तळलेले पदार्थ खाणे आपल्यापैकी प्रत्येकालाच आवडते. म्हणून हे पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले जातात. कधी पापड-कुरडई, भजी, वडे, सामोसा, पुऱ्या असे काही ना काही आपण तळलेले खात असतो. बाहेर खाण्यापेक्षा घरी खाणे चांगले म्हणून आपण हे पदार्थ घरी करतो. मात्र तळलेले जास्त खाणे चांगले नाही आणि त्यामुळे कोलेस्टेरॉल वाढण्याची आणि हृदयाशी संबंधित समस्या निर्माण होण्याची शक्यता […]

अधिक वाचा..

कॉम्प्युटर पेक्षाही वेगवान होईल तुमच्या मुलाचा मेंदू, मुलांच्या आहारात करा या पाच गोष्टींचा समावेश

मूल जन्मल्यानंतर प्रत्येक पालकाला आपले मूल हे हुशार असावे असे वाटते. आजच्या स्पर्धात्मक युगात मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकासही तितकाच महत्त्वाचा आहे. तुम्हाला वाटत असेल की तुमच्या मुलाची बुद्धी ही कॉम्प्युटर पेक्षाही जास्त असावी तर त्यांच्या आहारात काही पदार्थांचा समावेश करा. तुमच्या मुलांच्या आहारात काही गोष्टींचा समावेश करून तुम्ही त्यांची बुद्धी तल्लख करू शकता. जाणून […]

अधिक वाचा..

रोज कणकेत फक्त २ गोष्टी मिसळा, रोजच्या जेवणातून व्हिटामिन B-12 मिळेल

व्हिटामीन बी-१२ (Vitamin B-12) शरीराच्या चांगल्या कार्यासाठी आवश्यक असते. जे लोक वेळेवर जेवत नाहीत, जंक फूड जास्त खातात, घरातलं अन्न कमी खातात त्याच्या शरीरात व्हिटामीन बी-१२ ची कमतरता भासते. यामुळे एनर्जी बूस्ट होते आणि मेंदूचे आरोग्य चांगले राहण्यासही मदत होते. त्वचा ग्लोईंग दिसते. शरीरात व्हिटामीन बी-१२ कमतरता भासल्यास थकवा, कमजोरी, यांसारख्या आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. […]

अधिक वाचा..

झोपताना डोक्यात अनेक विचार येतात, भरकटलेलं मन शांत करण्यासाठी करा ‘या’ सोप्या गोष्टी

अनेक लोकांना वेगवेगळ्या कारणांनी रात्री झोप न येण्याची समस्या होते. जास्तीत जास्त लोकांना रात्री झोपेवेळी मनात वेगवेगळे विचार येतात, त्यामुळेही त्यांना झोप लागत नाही. मनात सतत वेगवेगळे विचार झोपेत खोळंबा घालतात. अशात रात्री लवकर झोप येत नाही आणि मग दुसऱ्या दिवशी फ्रेशही वाटत नाही. तसेच आजारीही पडू शकता. डीप ब्रीदिंग… झोपण्याआधी डीप ब्रीदिंग एक्सरसाईज करून […]

अधिक वाचा..

या सोप्या गोष्टी करा शुगर अजिबात वाढणार नाही

गोड पदार्थ हा अनेकांचा विक पॉईंट असतो. काहींना तर प्रत्येक जेवणात, जाता येता गोड खायला लागतं. तुम्हीही त्यातलेच असाल आणि तुम्हालाही सारखं गोड खाण्याची इच्छा होत असेल तर ते आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही. कारण गोड खाल्ल्याने आपल्याला त्या वेळापुरते एकदम छान-फ्रेश वाटते. विशेष म्हणजे एकदा गोड खाल्लं की अजून अजून गोड खाण्याची इच्छा होत राहते. […]

अधिक वाचा..

फ्रिजमधील वस्तूंचा आणि कॕन्सरचा काय संबंध आहे नक्की बघा…

दुधापासुन दही बटर पर्यंत, साबुदाण्यापासून सोया सॉसपर्यंत पीठ, पोहे, रवा, लोणचे, पापड, मसाले, सुकामेवा, भाजीपाला जे असेल ते कोंबा फ्रीजमध्ये,ही महिलांची वृत्ती इतकंच नाही तर खाल्लेली फळ, कालची शिल्लक राहिलेली डाळ,भाजी,चपाती तेही दोन दिवसांपूर्वीची राहिलेली मसालावाटण, सर्वप्रकारची कडधान्ये, वेगवेगळी मसाला पाकिटं तीही उघडी, उरलेली शितपेये, मिठाया, एक ना धड भाराभर वस्तू या सर्व वस्तू तुमच्या […]

अधिक वाचा..