आत्महत्येचे विचार वारंवार येत असल्यास काय करावे

आत्महत्येचा विचार असलेल्या व्यक्तीला कशी मदत केली जाऊ शकते ते समजून घेऊया. बऱ्याच वेळा, लोकांच्या निराशा आणि दुःखाच्या भावना इतक्या तीव्र होतात की, ते आत्महत्या करण्याचा विचार करू लागतात. नैराश्य, गंभीर आघात किंवा मानसिक समस्या प्रत्येकावर परिणाम करतात. जेव्हा या समस्या खूप वाढतात तेव्हा आत्महत्ये सारखे विचार येतात. परंतु, जर लोकांना अशा भावनांवर नियंत्रण कसे […]

अधिक वाचा..

अहिल्याबाईंच्या विचारांप्रमाणे समाजासाठी न्यायदायी कार्य करण्याचा निर्धार; नीलम गोऱ्हे 

चौंडी: विधान परिषद उपसभापती तथा शिवसेना नेत्या मा. डॉ. नीलम ताई गोऱ्हे यांनी दिनांक १५ मे रोजी सकाळी ११:३० वाजता चौंडी (ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाला भेट देऊन अभिवादन केले. या प्रसंगी बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “चौंडी येथील हे भव्य स्मारक ग्रामस्थ व शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून उभारण्यात आले असून, अहिल्याबाईंचं […]

अधिक वाचा..

भगवान महावीरांचे मानवकल्याणाचे विचार आचरणात आणण्याचा सर्वांनी प्रयत्न करुया

भगवान महावीरांच्या मानवकल्याणाच्या कार्याचे स्मरण करीत  मुंबई: अहिंसा हाच सर्वात मोठा धर्म आहे. तुम्ही जगा, दुसऱ्यांना जगू द्या. लोभ, क्रोध, अभिमान, आसक्ती हेच मोठे शत्रू आहेत, त्यांना स्वत:पासून दूर ठेवा. स्वत:वर मिळवलेला विजय सर्वश्रेष्ठ विजय असतो. प्रत्येक आत्म्यात आनंद असतोच, स्वत: आनंदी रहा आणि दुसऱ्यांना आनंदी ठेवा…,” भगवान महावीरांच्या या विचारांमध्ये सर्वांना सुखी करण्याची ताकद […]

अधिक वाचा..

छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांचे अनुकरण करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल

छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त विधान भवनात अभिवादन मुंबई: शौर्य, धैर्य आणि स्वराज्यरक्षणासाठी अखेरच्या क्षणापर्यंत लढणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त विधान भवन, मुंबई येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आज सकाळी १०:३० वाजता विधान भवनाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ झालेल्या या कार्यक्रमात विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून […]

अधिक वाचा..

मनाचा,भावनेचा,विचारांचा,स्वभावाचा आजाराशी संबंध असतो का

१).अहंकारामुळे हाडामध्ये ताठरता निर्माण होते. २).स्वत:चा हट्ट पुर्ण करण्याच्या सवयीमुळे पोटाचे विकार होतात. ३)अतिराग व चिडचिडेपणामुळे यकृताला व पित्ताशयाला हानी पोहचते. ४)अति ताण व चिंतेमुळे स्वादुपिंड खराब होतो. ५) भितीमुळे किडन्या व मुत्राशयाला हानी पोहचते. ६) कपटी वृत्तीमुळे गळ्याचे व फुफुसाचे रोग होतात. ७) आपलं तेच खर / मी म्हणेन तीच पुर्व दिशा,अशा अट्टाहसामुळे बध्दकोष्टता […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या विचारांचा आदर्श घ्यावा; गणेश फरताळे

शिक्रापूर (शेरखान शेख): विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात वाटचाल करत असताना स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ या महापुरुषांच्या आदर्श घ्यावा, असे मत शिवव्याख्याते गणेश फरताळे यांनी व्यक्त केले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेत राष्ट्रीय युवा दिन विशेष कार्यक्रमात स्वामी विवेकानंद जयंती व राजमाता जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रम दरम्यान बोलताना शिवव्याख्याते गणेश फरताळे […]

अधिक वाचा..