बिबटयाच्या दहशतीमुळे विजेची वेळ पूर्ववत करण्याची शेतकऱ्यांची मागणी

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुरच्या बेट भागातील, काठापूर खुर्द, पिंपरखेड, चांडोह, सविंदणे, जांबुत, टाकळी हाजी, आमदाबाद, मलठण या गावांमध्ये बिबट्याने थैमान घातल्याने चार जणांचे बळी गेले, तर कित्येकजण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच शेतकऱ्यांना पशुधन गमवावे लागले आहे अशा परिस्थितीती शेतकऱ्यांना दिवसादेखील शेतात काम करताना बिबट्याचे दर्शन होत असल्याने दिवसा वीज मिळण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. […]

अधिक वाचा..

ठराविक लोकांच्या फायद्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीची वेळ बदलली जातीये

शिरुर (तेजस फडके): गेली अनेक वर्ष श्रीगोंदा, पारनेर तसेच शिरुर तालुक्यातील शेतकरी आपला शेतीमाल मोठया प्रमाणात शिरुर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणत आहेत. गेल्या एक वर्षापुर्वी कोरोना काळानंतर वेळेत बदल करत शेतकऱ्यांचा माल विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने सायंकाळी 6 ते 9 हि वेळ निश्चित केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनासोयीस्कर झाले होते. परंतु ऐन […]

अधिक वाचा..