काँग्रेसने जुना खेळ पुन्हा सुरू केला; जिथे युतीत गैरवर्तन झाले तिथे आम्ही ठाम भूमिका घेतली

मुंबई: काँग्रेस पक्ष लोकांमध्ये एक बोलतो आणि प्रत्यक्षात त्याविरुद्ध वागतो. त्यांनी आपला जुना खेळ पुन्हा सुरू केला आहे, असा थेट आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “आम्ही कोणाकडेही गेलो नाही. उलट स्थानिक पातळीवर मित्रपक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना हे पक्ष आमच्याकडे युतीसाठी […]

अधिक वाचा..

माझं नाव ईडीने FIR’मध्ये नंतर घेतल पण लढाई मीच जिंकणार म्हणत रोहित पवार उतरले मैदानात

मुंबई: राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या अडचणीतसापडले आहेत. ईडीकडून पवारांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आल आहे, अशातच यावर रोहित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास असून यामध्ये ‘दूध का दूध आणि पाणी का पाणी’ होईल, असं म्हणत रोहित पवारांना आपण लढणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. ईडीने कारवाई केली शिखर बँकेचे […]

अधिक वाचा..

वढू बुद्रुकच्या शालेय विद्यार्थ्यांनी घेतली शिवनेरीची माहिती

शिक्रापूर (शेरखान शेख): वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील शिवले मळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना भौगलिक व ऐतहासिक विषयांतर्गत ज्ञान प्राप्ती व्हावी या हेतूने शिवजयंतीच्या निमित्ताने शिवनेरी सहलीचे आयोजन करत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली आहे. वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील शिवले मळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील माता पालक समितीच्या वतीने शिवजयंती निमित्त सहलीचे नियोजन मार्गदर्शक […]

अधिक वाचा..

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मोदी सरकारने गरिबांच्या तोंडचा घास हिरावला

मुंबई: नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरिबांच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत गरिबांना अतिरिक्त ५ किलो अन्नधान्य पुरवणारी प्रधानमंत्री गरीब अन्न कल्याण योजना मोदी सरकारने बंद केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून ८१ कोटी गरिबांना महिन्याला १० किलो धान्य मिळत होते परंतु आता फक्त ५ किलोच मिळणार आहे. मोदी सरकारने […]

अधिक वाचा..