दावोस दौरा १०० टक्के यशस्वी! ३७ लाख कोटींचे सामंजस्य करार, ४० ते ४२ लाख रोजगारनिर्मिती; डॉ.उदय सामंत

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये झालेल्या कराराची माहिती देण्यासाठी उद्योगमंत्र्यांनी घेतली पत्रकार परिषद मुंबई: “दावोस (स्वित्झर्लंड) येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये आतापर्यंत एकूण ३७ लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले असून, त्यातून राज्यात ४० ते ४२ लाख युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे दावोस दौरा शंभर टक्के यशस्वी ठरलेला आहे.” अशी माहिती उद्योगमंत्री डॉ.उदय सामंत […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रातील उच्च शिक्षण व्यवस्थेच्या बळकटीसाठी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार

आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र अध्ययनाचे प्रमुख केंद्र म्हणून विकसित व्हावे; उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील पुणे: ह्यूमन कॅपिटल विकसित करण्यासाठी उद्योगाभिमुख अभ्यासक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करणे, तसेच नव्या शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण, कौशल्याधारित आणि रोजगाराभिमुख शिक्षण देणे आवश्यक आहे. याचबरोबर, जगभरातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र हे अध्ययनाचे प्रमुख केंद्र म्हणून विकसित व्हावे, असे स्पष्ट ध्येय ठेवून सर्व […]

अधिक वाचा..

शरद पवारांनी जनतेचा कौल समजुन घेत पराभव मान्य करावा; देवेंद्र फडणवीस

शिरुर (तेजस फडके) शरद पवार हे राजकारणाचा ५० वर्षापेक्षा जास्त प्रदीर्घ अनुभव असलेले जेष्ठ नेते आहेत. त्यामुळे अशा नेत्यांनी संयमाने वागायच असत व पराभव स्वीकारायचा असतो. शरद पवारांनी जनतेचा कौल मान्य करावा. लोकांचं ऐकावं, कार्यकर्ते व खोटं सांगणाऱ्या नेत्यांचं ऐकू नये असा सल्ला राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना दिला. शिरुर तालुक्याच्या […]

अधिक वाचा..

सर्वांची समजूत घालून त्या – त्या मतदारसंघातील वातावरण योग्य पध्दतीने पूरक करण्याचा प्रयत्न केला जाईल

मुंबई: अपवादात्मक मतदारसंघात अर्ज दाखल झाले आहेत मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अजितदादा पवार यांच्याशी एकत्रित चर्चा झाली आहे. जे – जे मतदारसंघ सोडण्याचे निर्धारित झाले होते त्याठिकाणी एकत्रित काम कसे करता येईल यासाठी युध्दपातळीवर आम्ही प्रयत्न करत आहोत. एक-दोन दिवसात सर्वांची समजूत घालून त्या – त्या मतदारसंघातील वातावरण योग्य पध्दतीने पूरक […]

अधिक वाचा..

अर्थसंकल्प सर्वसामान्य माणसाच्या समजण्यापलीकडचा…

मुंबई: अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा सर्वसामान्य माणसाच्या समजण्यापलीकडचा असून अर्थसंकल्पातून केवळ काल्पनिक परिणामांवर समाधान मानावे लागेल अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे. आज केंद्रीय अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सादर केला मात्र यातून सर्वसामान्य जनतेच्या पदरी निराशाच आली आहे, असा हल्लाबोलही महेश तपासे यांनी […]

अधिक वाचा..