nirmala-navale

‘पैसा-जिंकला, माणूस हरला’! ‘दारू-ड्रग्जचा वापर झाला’; पराभवानंतर निर्मला नवले यांचा गंभीर आरोप

पुणे: शिरूर पंचायत समितीच्या कारेगाव गणातून राष्ट्रवादीच्या उमेदवार व माजी सरपंच निर्मला नवले यांचा अवघ्या ३०० मतांनी पराभव झाला. सोशल मीडियावर ‘रीलस्टार’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या नवले यांच्या पराभवाची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. दरम्यान, या निकालानंतर नवले यांनी स्वतः प्रतिक्रिया देत पराभवाची कारणे मांडली असून मनातील खदखदही व्यक्त केली आहे. Live Result! शिरूर तालुक्यातील जिल्हा […]

अधिक वाचा..

मतदान कागद-पुसकी शाई हे कुणाला भीतच नाही

दगड की माती? लोकशाही सन्मानाने विकसित रहावी  मुंबई शितल करदेकर): लोकशाहीतील सर्वात मोठा उत्सव म्हणजे निवडणूक. कारण याच प्रक्रियेतून नागरिकांना आपला मतदानाचा हक्क बजावता येतो आणि आपल्यासाठी काम करणारे लोकप्रतिनिधी निवडता येतात. मात्र हे निवडून आलेले लोकप्रतिनिधी आपण जनतेचे प्रतिनिधी आहोत, हे भान अनेकदा विसरताना दिसते. तांचा जोगवा मागताना साधेपणा, नम्रता दाखवणारे अनेक जण निवडून […]

अधिक वाचा..

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा गरजेनुसार उपयोग व्हावा; दादाजी भुसे

मुंबई: राज्यात एक लाखांहून अधिक शाळांमधून दोन कोटींपेक्षा अधिक विद्यार्थी शालेय शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांना राष्ट्र प्रथम या संकल्पनेवर आधारित गुणवत्तापूर्ण आणि आनंददायी शिक्षण दिले जाते. शासनाच्या माध्यमातून शाळांमध्ये विविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. याचबरोबर विविध उद्योग सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या (सीएसआर) माध्यमातून देखील सहकार्य करतात. यामध्ये सुसूत्रता आणून शाळा आणि विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार हा […]

अधिक वाचा..
ajit pawar

वेळ न सांगता येऊन बघा, मनोहर पर्रिकर फिरायचे, तसं फिरा…

पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आज पहाटेपासून पुण्यातील केशवनगर, मुंढवा भागात पाहणी करत आहेत. यावेळी त्यांनी मुंढवा केशवनगर या उड्डाणपुलाची पाहणी केली. त्यासोबतच मुंढवा सिग्नल आणि हडपसर गाडीतळची देखील पाहणी केलीय. यावेळी अनेक नागरिकांनी आपल्या तक्रारी अजित दादांपुढे मांडल्या. यावेळी मुंढवा, केशवनगर भागातील काही सोसायटीमध्ये नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याची तक्रार नागरिकांनी […]

अधिक वाचा..

राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर ‘तो’ एक शब्द वापरला अन्

मुंबई: उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे ‘मातोश्री’वर गेले. उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्यानंतर राज ठाकरेंनी 25 मिनिटे त्यांच्यासोबत चर्चा केली. बाळासाहेबांच्या खोलीत जात त्यांच्या आसनाला अभिवादन केले. या भेटीनंतर राज ठाकरेंनी ट्विट करत उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी भेट घेतल्याचे सांगितले. मात्र, त्यांनी वापरलेल्या एका शब्दामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील अनेक नेते धास्तावले […]

अधिक वाचा..

तटकरे कुटुंबियांबद्दल जी भाषा वापरण्यात आली ती अशोभनीय…

मुंबई: आमचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे आणि आमच्या मंत्री अदितीताई तटकरे यांच्यावर वैयक्तिक टिका कुणी करु नये तसे झाले तर ती टिका राष्ट्रवादी काँग्रेस खपवून घेणार नाही असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषदेत दिला. बालविकासमंत्री अदितीताई तटकरे यांच्यावर रायगड पालकमंत्री पदाची जबाबदारी दिल्यानंतर ज्यापध्दतीने शिंदे गटाकडून टिका करण्यात आली […]

अधिक वाचा..

केवड्याचा उपयोग कशासाठी केला जातो नक्की पहा…

उपयोग १) केवड्याचे तेल तयार करतात. ते उत्तम वातशामक असून कंबरदुखी , स्पोन्डीलायटीस अशा आजारात वापरतात. फिट्स येणाऱ्या व्यक्तींमध्ये या तेलाचे शास्त्रोक्त नस्य केले तर फायदा दिसतो ..कान दुखत असेल तर हे तेल कानात टाकतात. २) केवड्याच्या फुलाची रचना कणीस सारखी असते. केवड्याचे पुंकेसर चूर्ण हे न भरून येणाऱ्या जखमांसाठी उत्तम कार्य करतात. ३) पूर्वीच्या […]

अधिक वाचा..

नागरिकांना न्याय देण्याच्या दृष्टीने संसदीय आयुधांचा योग्य वापर करावा

मुंबई: नागरिकांच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने लोकप्रतिनिधींनी अधिवेशनात विविध संसदीय आयुधांचा वापर करावा. जेणेकरून नागरिकांना न्याय देण्यास सहकार्य लाभेल आणि समाजकारण व राजकारणास वळण देता येईल, असे प्रतिपादन उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी केले. आज विधीमंडळात विविध संसदीय आयुधे, समिती पद्‌धत, विधेयके या विषयांवर विधानपरिषद सदस्यांसाठी कृतीसत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे […]

अधिक वाचा..