जानेवारी ते डिसेंबर २०२६ मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर
मुंबई (प्रतिनिधी) राज्यातील जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ दरम्यान मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना (वॉर्ड रचना) कार्यक्रम ग्रामविकास विभागाने अधिकृतपणे जाहीर केला आहे. महाराष्ट्र शासन अंतर्गत ग्रामविकास विभाग यांनी १७ फेब्रुवारी २०२६ रोजी हा कार्यक्रम प्रसिद्ध केला असून, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील कलम १० नुसार संपूर्ण प्रक्रिया निश्चित […]
अधिक वाचा..