बदाम खाण्याचे फायदे

1) भिजवलेले बदाम सकाळी खाल्ले तर त्यात औषधी गुणधर्म जास्त असतात. कोरड्या बदामांपेक्षा पाण्यात भिजवून खाल्लेले बदाम हे जास्त पौष्टिक असतात. 2) बदामांच्या सेवनाने सर्दी आणि पडसे कमी होते. रात्री झोपतांना भिजवलेले बदाम आणि गरम दूध घेतले तर सर्दी कमी होते. 3) बदामाने काही काळ भूक भागवली जाते. 4) डाएटिंग करणारी लोक अधिक प्रमाणात बदाम […]

अधिक वाचा..

महिला खेळाडूंसाठी प्रत्येक क्रीडांगणावर चेंजिंग रूमची सुविधा

मुंबई: महिला खेळाडूंच्या सक्षमीकरणासाठी राज्यसरकारने महत्वाचे पाऊल टाकले आहे. राज्यातील सर्व क्रीडा संकुल, स्पोर्ट्स क्लब, जिमखाना, स्टेडियम तसेच स्थानिक क्रीडांगणांवर स्वतंत्र, स्वच्छ, सुरक्षित व सुसज्ज चेंजिंग रूमची सुविधा राज्य सरकार उपलब्ध करून देणार आहे. राज्यातील महिला खेळाडूंसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेत असल्याची माहिती क्रीडा मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. […]

अधिक वाचा..

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबई युवक काँग्रेसचे आंदोलन 

मुंबई युवक काँग्रेस अध्यक्ष झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ केले आंदोलन मुंबई: सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर एका माथेफिरूने न्यायालयात हल्ल्याचा प्रयत्न करून घोषणाबाजी केली होती. मनुवादी मानसिकतेतून देशाच्या न्यायव्यवस्थेवर आणि संविधानावर केलेला हा हल्ला होता या हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबई युवक काँग्रेस अध्यक्षा झिनत शबरीनं यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसने आंदोलन करून […]

अधिक वाचा..

भारत आणि महाराष्ट्रातील लोकशाही मूल्ये जागतिक स्तरावर प्रेरणादायी

बार्बाडोस येथील 68 व्या राष्ट्रकुल संसदीय परिषदेतून भाष्य बार्बाडोस: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या सध्या बार्बाडोस येथे सुरू असलेल्या 68व्या कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशन (CPA) च्या जागतिक परिषदेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत आहेत. या परिषदेत जगभरातील २८ देशांतील प्रतिनिधी आणि भारतातील सुमारे ३५ पीठासीन अधिकारी सहभागी झाले आहेत. उद्घाटन सत्रात “Parliaments since Beijing +30: Progress, […]

अधिक वाचा..

परवडणाऱ्या घरांसाठी काँग्रेसचे विविध संघटनांसह अभियान, मुंबईतील भूखंडांची श्वेतपत्रिका काढा

मुंबई: मुंबईसह महाराष्ट्रातील घरांच्या किमती सर्वसामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. काँग्रेस सरकारने सुरु केलेली परवडणारी घरे योजना अत्यंत उपयुक्त असून ही योजना व्यापक प्रमाणात राबविली पाहिजे. गिरण्यांच्या जमिनीवर ३३/३३/३३ फार्म्युल्यातील ३३ टक्के सार्वजनिक उपक्रमावरील भूखंड उद्योगपतींच्या घशात घातले जात आहेत, हा प्रकार थांबवून या भूखंडावर परवडणारी घरे योजना राबवावी यासाठी काँग्रेस पक्षाने २५ विविध संघटनांसोबत […]

अधिक वाचा..

अनाधिकृत विक्रेत्यांना वाहन पुरविणाऱ्या विक्रेत्यांचे ‘ट्रेड प्रमाणपत्र’ रद्द करणार…

मुंबई: राज्यभरातील अनाधिकृत विक्रेत्यांना (मल्टी ब्रँड आउटलेट) विक्रीसाठी वाहन पुरवणाऱ्या अधिकृत वाहन विक्रेत्यांचे ‘ ट्रेड प्रमाणपत्र ‘ रद्द करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन आयुक्तांना दिले. ते ऑटोमोबाईल डीलर्स फेडरेशनच्या बैठकीमध्ये बोलत होते. या बैठकीला परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, सह सचिव (परिवहन) राजेंद्र होळकर, ऑटोमोबाईल डीलर्स फेडरेशनचे अध्यक्ष सचिन महाजन यांच्या सह राज्यभरातील […]

अधिक वाचा..

आत्महत्येचे विचार वारंवार येत असल्यास काय करावे

आत्महत्येचा विचार असलेल्या व्यक्तीला कशी मदत केली जाऊ शकते ते समजून घेऊया. बऱ्याच वेळा, लोकांच्या निराशा आणि दुःखाच्या भावना इतक्या तीव्र होतात की, ते आत्महत्या करण्याचा विचार करू लागतात. नैराश्य, गंभीर आघात किंवा मानसिक समस्या प्रत्येकावर परिणाम करतात. जेव्हा या समस्या खूप वाढतात तेव्हा आत्महत्ये सारखे विचार येतात. परंतु, जर लोकांना अशा भावनांवर नियंत्रण कसे […]

अधिक वाचा..

डांग्या खोकल्याची लक्षणे

डांग्या खोकला ज्याला पर्टुसिस असेही म्हणतात, हा बोडेटेला पर्टुसिस नावाच्या जीवाणूमुळे होणारा एक अत्यंत संसर्गजन्य श्वसनसंस्थेचा आजार आहे. हा खोकला इतका तीव्र असतो की, खोकल्याच्या आवडीनंतर श्वास घेताना ‘हुप’ असा आवाज येतो. लहान मुलांना याचा जास्त धोका असतो, पण मोठे लोक सुद्धा याला बळी पडू शकतात. डांग्या खोकल्याची लक्षणे 1) सुरुवातीला सर्दी, खोकला आणि हलका […]

अधिक वाचा..

रिकाम्या पोटी चावून खा ‘ही’ ५ हिरवी पानं, पित्ताचा त्रास होईल कमी- दुर्गंधीही येणार नाही

बदलेल्या जीवनशैलीमुळे खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या आहेत. सतत जंकफूड, पुरेशी झोप न घेणे, ताणतणाव आणि कॅफिनचे अधिक सेवन यामुळे आपल्या शरीरावर याचा वाईट परिणाम होतो. अशावेळी आपली पचनक्रिया खराब होऊन अ‍ॅसिड रिफ्लक्सची समस्या वाढते. आम्लपित्ताचा त्रास वाढतो. अरबट-चरबट पदार्थ खाल्ल्याने शरीरात पित्तदोष निर्माण होतो. पित्ताचा त्रास वाढला की डोकेदुखी, छातीत जळजळ होणे, आंबट पाणी, उलट्या होणे […]

अधिक वाचा..

कोल्हापूरात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसला गतवैभव मिळवून देण्याची शपथ

मुंबई: राजकीयदृष्ट्या सतर्क असलेल्या कोल्हापूर जिल्हयातील दिग्गज लोकांना अजितदादांच्या नेतृत्वाखाली आणण्यामध्ये हसन मुश्रीफ यांनी किमया केली आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी हसन मुश्रीफ यांचे कौतुक केले. रणजीतसिंह पाटील आणि राजेखान जमादार या दोघांच्या पक्षप्रवेशामुळे कोल्हापूर जिल्ह्यात पक्षाची ताकद मजबूतपणे उभी राहणार आहे. हसन मुश्रीफ आणि राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद कोल्हापूर जिल्ह्यात […]

अधिक वाचा..