आत्महत्येचे विचार वारंवार येत असल्यास काय करावे

आत्महत्येचा विचार असलेल्या व्यक्तीला कशी मदत केली जाऊ शकते ते समजून घेऊया. बऱ्याच वेळा, लोकांच्या निराशा आणि दुःखाच्या भावना इतक्या तीव्र होतात की, ते आत्महत्या करण्याचा विचार करू लागतात. नैराश्य, गंभीर आघात किंवा मानसिक समस्या प्रत्येकावर परिणाम करतात. जेव्हा या समस्या खूप वाढतात तेव्हा आत्महत्ये सारखे विचार येतात. परंतु, जर लोकांना अशा भावनांवर नियंत्रण कसे […]

अधिक वाचा..

डांग्या खोकल्याची लक्षणे

डांग्या खोकला ज्याला पर्टुसिस असेही म्हणतात, हा बोडेटेला पर्टुसिस नावाच्या जीवाणूमुळे होणारा एक अत्यंत संसर्गजन्य श्वसनसंस्थेचा आजार आहे. हा खोकला इतका तीव्र असतो की, खोकल्याच्या आवडीनंतर श्वास घेताना ‘हुप’ असा आवाज येतो. लहान मुलांना याचा जास्त धोका असतो, पण मोठे लोक सुद्धा याला बळी पडू शकतात. डांग्या खोकल्याची लक्षणे 1) सुरुवातीला सर्दी, खोकला आणि हलका […]

अधिक वाचा..

रिकाम्या पोटी चावून खा ‘ही’ ५ हिरवी पानं, पित्ताचा त्रास होईल कमी- दुर्गंधीही येणार नाही

बदलेल्या जीवनशैलीमुळे खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या आहेत. सतत जंकफूड, पुरेशी झोप न घेणे, ताणतणाव आणि कॅफिनचे अधिक सेवन यामुळे आपल्या शरीरावर याचा वाईट परिणाम होतो. अशावेळी आपली पचनक्रिया खराब होऊन अ‍ॅसिड रिफ्लक्सची समस्या वाढते. आम्लपित्ताचा त्रास वाढतो. अरबट-चरबट पदार्थ खाल्ल्याने शरीरात पित्तदोष निर्माण होतो. पित्ताचा त्रास वाढला की डोकेदुखी, छातीत जळजळ होणे, आंबट पाणी, उलट्या होणे […]

अधिक वाचा..

कोल्हापूरात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसला गतवैभव मिळवून देण्याची शपथ

मुंबई: राजकीयदृष्ट्या सतर्क असलेल्या कोल्हापूर जिल्हयातील दिग्गज लोकांना अजितदादांच्या नेतृत्वाखाली आणण्यामध्ये हसन मुश्रीफ यांनी किमया केली आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी हसन मुश्रीफ यांचे कौतुक केले. रणजीतसिंह पाटील आणि राजेखान जमादार या दोघांच्या पक्षप्रवेशामुळे कोल्हापूर जिल्ह्यात पक्षाची ताकद मजबूतपणे उभी राहणार आहे. हसन मुश्रीफ आणि राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद कोल्हापूर जिल्ह्यात […]

अधिक वाचा..

जुन्या भांडणाच्या रागातून तरुणाचा खून; आरोपी २ तासांत पोलिसांच्या ताब्यात

शिरूर डीबी पथक व स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरात जुन्या भांडणाच्या कारणावरून तरुणाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली असून, केवळ दोन तासांच्या आत आरोपींना शिरूर डीबी पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले आहे. पोलिसांच्या या जलद आणि अचूक कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. शिरूर पोलिसांनी दिलेल्या […]

अधिक वाचा..

अनोळखी पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू; शिरूर पोलिसांकडून नातेवाईकांचा शोध सुरु

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील न्हावरा – केडगाव चौफुला रोडवरील आंधळगाव येथील सीएनजी पंपाजवळ सापडलेल्या एका अनोळखी पुरुषाला गंभीर अवस्थेत ससून हॉस्पिटल, पुणे येथे दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान सदर व्यक्तीचा मृत्यू झाला असून, शिरूर पोलीस ठाण्याकडून त्याच्या नातेवाईकांचा शोध सुरू आहे. शिरूर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या संदर्भात पोलीस हवालदार व्ही.एस. […]

अधिक वाचा..

कळवंतवाडीच्या समृद्धी चव्हाण हिचं नेमबाजीतील सुवर्ण यश

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड; शिरूर तालुक्याचा अभिमान शिरूर (अरुणकुमार मोटे): नेवासा फाटा, अहिल्यानगर येथे सुरू असलेल्या शालेय विभागीय नेमबाजी स्पर्धा २०२५-२६ मध्ये शिरूर तालुक्यातील कळवंतवाडी गावच्या समृद्धी अजय चव्हाण हिने थक्क करणारी कामगिरी करत १० मीटर पिप साईट एअर रायफल प्रकारात ४०० पैकी तब्बल ३९८ गुण मिळवत सुवर्णपदक पटकावले आहे. या चमकदार कामगिरीच्या जोरावर तिने नागपूर […]

अधिक वाचा..

ई-बस प्रवाशांसाठी एसटीकडून मासिक व त्रैमासिक पास योजना सुरु

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी महामंडळाने) प्रवाशांच्या सोयीसाठी आणि ई-बस सेवेला अधिक प्रतिसाद मिळवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता राज्यातील ई-बस प्रवाशांना मासिक व त्रैमासिक पास सवलत योजना उपलब्ध होणार आहे. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्री सरनाईक म्हणाले की या पास योजनांचा मुख्य […]

अधिक वाचा..

चांगले दही न बनण्याची कारणे

बहुतांशी दही चांगले जमत नाही. विशेषतः भांड्यात वर दही असते, तर खाली आंबट पाणी असते. दह्याला जळकट किंवा धुरकट वास येतो. हे टाळण्यासाठी व उत्तम दही लागण्यासाठी पुढील बाबींकडे लक्ष द्यावे. 1) दूध गरम करतेवेळी चूल किंवा धूर येणाऱ्या चुल्ह्याचा वापर केल्यास. 2) दूध गरम करतेवेळी न हलवल्यामुळे भांड्यास खाली दूध चिकटून ते जळते. 3) […]

अधिक वाचा..

प्लेटलेट्स कमी होण्याची समस्या

कधी तरी प्लेटलेट्स कमी होण्याची समस्या निर्माण होते. विशेषतः डेंग्यू, मलेरिया किंवा दीर्घकाळ चाललेल्या आजारात ही समस्या जास्त प्रमाणात होते. अशा वेळी रुग्णाला थकवा, अशक्तपणा, अंगदुखी, चक्कर येणे यासारखी लक्षणं जाणवतात. या स्थितीत डॉक्टरांच्या सल्ल्याबरोबरच काही नैसर्गिक घरगुती उपाय मदत करू शकतात. ताज्या पपईच्या पानांचा रस हा एक नैसर्गिक प्रभावी उपाय आहे. पपईच्या पानात नैसर्गिक […]

अधिक वाचा..