पुण्यातील प्रसिद्ध हॉटेलला भीषण आग

पुणे: पुण्यात हॉटेलला आग लागल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती कळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली आहे. पुण्यातील दत्तवाडी भागातील प्रसिद्ध आशा हॉटेलमध्ये आज सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. स्थानिक आणि ग्राहकांना हादरवून सोडणाऱ्या या घटनेत हॉटेलमधील एक कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. त्याला तत्काळ जवळच्या रुग्णालयात […]

अधिक वाचा..

जगदीप धनखड यांच्याविषयीची मोठी माहिती आली समोर

मुंबई: माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी गेल्या महिन्यात अचानक राजीनामा देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यांनी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण दिले होते. दरम्यान, राजीनाम्यानंतर ते दीर्घकाळापासून सार्वजनिक जीवनातून दूर आहेत. विरोधी पक्षांच्या खासदारांनी, ‘जगदीप धनखड नेमके कुठे आहेत, असा सवाल उपस्थित केला आहे. त्यांच्या सार्वजनिक उपस्थितीबद्दल कोणतीही माहिती का मिळत नाही, अशीही विचारणा होत आहे. […]

अधिक वाचा..

भाजपला धक्का! आमदाराचे काका शिंदे गटाच्या वाटेवर

मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वपक्ष तयारीला लागले आहेत. निवडणुकीच्या आधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात इनकमिंग सुरु झाले आहे. सोलापूरमध्ये अनेक नेते, पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करत आहेत. दोन माजी आमदारांनी शिंदे गटाची वाट धरल्यानंतर मंगळवेढ्यातील नेते बबनराव आवताडे हे शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. भाजपचे पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे यांचे […]

अधिक वाचा..

जेवणानंतर खूप सुस्ती येते- झोपून राहावं वाटत,या 3 टिप्स वापरा झोप पळून जाईल फ्रेश वाटेल

सकाळी उठल्यापासून प्रत्येकाचीच आपापली कामं सुरू असतात. ज्या महिलांना ऑफिसला जावं लागतं त्यांची तर जरा जास्तच धावपळ असते. अगदी धावत पळत प्रत्येक काम उरकून ऑफिस गाठायचं. तिथे पुन्हा एकदा स्वत:ला कामाला जुंपून घ्यायचं हे रोजचंच. या सगळ्या धावपळीला ब्रेक लागतो तो दुपारच्या जेवणानंतर. निवांत पोटभर जेवण केलं की डोळे आपोआप जड पडू लागतात. अंगात आळस […]

अधिक वाचा..

चेहऱ्यापुरतीच नव्हे, तर केसांसाठीही आहे ‘ही’ नैसर्गिक देणगी

मुलतानी मातीचा वापर अनेकजण चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी करतात. पण, हीच माती केसांसाठीही तितकीच उपयोगी ठरू शकते, हे तुम्हाला ठाऊक आहे का? मुलतानी मातीच्या नियमित वापराने केस मजबूत, जाड व लांब होतात. त्यासाठी घरच्या घरी हेअर मास्क कसा तयार करायचा, याची माहिती आपण या लेखात जाणून घेणार आहोत. तेलकट केसांसाठी हेअर मास्क दोन चमचे मुलतानी माती, एक […]

अधिक वाचा..

हिंजवडीतील आयटी पार्कमधील त्या कंपनीकडून पगार नाही, ऑफीस बंद

पुणे: हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्कमध्ये कार्यरत असलेल्या एका माहिती तंत्रज्ञान (आयटी) सल्लागार कंपनीने जवळपास ४०० नवीन उमेदवारांना सशुल्क प्रशिक्षण आणि हमखास नोकरी देण्याच्या आमिषाने कोट्यवधी रुपयांना गंडवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे हे आयटी कर्मचारी आता रस्त्यावर आले आहेत. संबंधित कंपनीने आयटी क्षेत्रातील नवीन उमेदवारांना दोन महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी प्रत्येकी १ ते ३ लाख […]

अधिक वाचा..

दारुसाठी पैसे दिले नाही म्हणून पोटच्या मुलाने जन्मदात्या आईवर केला चाकूने प्राणघातक हल्ला

पुणे: मातृत्वाच्या नात्याला काळिमा फासणारी आणि अंगावर शहारे आणणारी घटना पुण्यातील पर्वती पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. दारूचे पैसे न दिल्याच्या रागातून एका मुलाने झोपेत असलेल्या आईवर चाकूने वार केले. या हल्ल्या तिला गंभीर जखमी केले. सुदैवाने, प्रसंगावधान राखत भावाने आईला तात्काळ रुग्णालयात दाखल केल्याने तिचा जीव वाचला. मात्र, तिची प्रकृती अद्याप अतिशय गंभीर आहे. […]

अधिक वाचा..

स्वातंत्र्य दिनी पंतप्रधानांची पेट्रोल डिझेलबाबत मोठी घोषणा!

मुंबई: भारत आपला ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. आज पहाटेपासूनच राष्ट्रीय उत्सवाची देशभरात धू असून यंदाचा हा ऐतिहासिक दिवस साजरा करण्यासाठी राजधानी दिल्लीने तयारी केली. आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर देशाचा तिरंगा राष्ट्रध्वज फडकावला. ते सध्या बोलत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, भारत आज मिशन ग्रीननुसार, भारत अणुऊर्जेवर पुढाकार घेत आहेत. […]

अधिक वाचा..

स्वांतत्र्य दिनी देवेंद्र फडणवीसांची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा, महत्त्वाचे मुद्दे काय?

मुंबई: आज भारत आपला ७९ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करून देशाला संबोधित केले. त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत ध्वजारोहण केले आणि महत्त्वपूर्ण भाषण दिले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या […]

अधिक वाचा..

‘काय पावती टाकायची ती टाका’ म्हणत पोलिसांना न जुमानता विरुद्ध दिशेने निघाला अन्…

पुणे: स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी कॉम्बींग ऑपरेशन घेतले होते़ यावेळी सोलापूरकडे जाणाऱ्या रोडवर पहाटे विरुद्ध दिशेने जाणार्‍या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत असल्याने पोलिसांनी अशा वाहनांना थांबून परत पाठवले. अशा वेळी एका थार चालकाने पोलिसांना न जुमानता वेगाने विरुद्ध दिशेने गाडी घेऊन गेला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन त्याला ताब्यात घेतले. करण रामदास महाडिक (वय २५, रा. […]

अधिक वाचा..