सन २०२३-२४ चे उत्कृष्ट ग्रंथालय आणि उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक पुरस्कार जाहीर

दिनांक १२ ऑगस्ट २०२५ रोजी होणार पुरस्कार वितरण मुंबई: राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालयांना देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार आणि ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते व सेवक यांना दिला जाणाऱ्या डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. दिनांक १२ ऑगस्ट २०२५ रोजी पाटकर सभागृह, एसएनडीटी महिला विद्यापीठ,मुंबई […]

अधिक वाचा..

राज्यातील महापालिका रुग्णालयांमध्ये महिलांसाठी कर्करोग तपासणीची मोहीम हाती घ्यावी

ठाणे जिल्हा रुग्णालय एमएमआर मधील नागरिकांसाठी वरदान ठरणार मुंबई: ठाणे जिल्हा रुग्णालयाचे काम तातडीने पूर्ण करून नागरिकांच्या सेवेसाठी ते लवकरात लवकर दाखल झाले पाहिजे यादृष्टीने कामाला गती द्यावी. हे रुग्णालय मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांसाठी वरदान ठरणार असून अद्ययावत यंत्रसामुग्री घेतानाच १०७८ नवीन पदभरतीची प्रक्रिया देखील सुरू करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! महाराष्ट्रातील सर्वच शाळांना ऑगस्ट महिन्यात सुट्ट्याच सुट्ट्या व त्याची कारण काय

मुंबई: ऑगस्ट महिना सुरू होण्याआधीच राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी, त्यांच्या पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. शालेय विद्यार्थ्यांना पुढील ऑगस्ट महिन्यात अनेक दिवस सुट्ट्या राहणार आहेत. खरंतर महाराष्ट्रात श्रावण महिन्याला नुकतीच सुरुवात झाली आहे. श्रावण हा महिना अध्यात्मिक साधनेचा काळ असतो. हा असा महिना आहे ज्या महिन्यात सणासुदीच्या दिवसांना सुरुवात होते. या महिन्यात […]

अधिक वाचा..

पायी चालताना दिसतात कोलेस्टेरॉल वाढल्याचे हे संकेत

बॅड कोलेस्टेरॉल शरीरात वाढणं आज एक मोठी गंभीर समस्या बनली आहे. बॅड कोलेस्टेरॉल शरीरात वाढलं तर हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका सगळ्यात जास्त वाढतो. कारण कोलेस्टेरॉल रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊन नसा ब्लॉक करतं. ज्यामुळे हार्टपर्यंत सुरळीत रक्त पुरवठा होत नाही. कोलेस्टेरॉल शरीरात वाढलं तर शरीरात वेगवेगळी लक्षणं दिसू लागतात. कोलेस्टेरॉल वाढल्याची काही लक्षणं तुम्हाला वॉक करतानाही […]

अधिक वाचा..

भांडताना राग अनावर होऊन रडू येते, काय सांगते मानसशास्त्र, संतापात डोळ्यात पाणी येतं कारण

रागाच्या भरात आपल्या श्वासांची गती वाढते आणि त्याबरोबरच हृदयाचेही ठोके वाढतात. काही जण तावातावाने बोलतात तर काही जणांना मनात बरंच काही असूनही बोलायला शब्द फुटत नाही. उलट शरीराचा थरकाप होऊन रडू फुटतं. असे होणे अतिशय नैसर्गिक आहे. पण सगळ्यांच्याच बाबतीत तसे घडत नाही, असे का. राग नियंत्रणात ठेवणे केव्हाही चांगले, पण तो ठेवता येत नसेल […]

अधिक वाचा..

तुमच्या केसांसाठी कोणते सिरम योग्य आहे 

आताशा बहुधा केस गळण्याची समस्या तिशी, चाळिशीनंतर सर्वाधिक प्रमाणात उद्भवताना दिसते. खाण्यापिण्यातील बदल आणि अनियमितता यांमुळे कमी वयातच केस गळण्याची समस्या लोकांना त्रस्त करीत आहे. केसगळती थांबवून, केसांच्या वाढीसाठी नवीन तेले, शॅम्पू बाजारात उपलब्ध आहेत. काही जण केस गळू नये म्हणून कंगवासुद्धा बदलतात. महिलांमध्ये लाकडाच्या कंगव्यांची क्रेझ आहे. केस जास्त गळू नयेत यासाठी अनेक जणी […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस अतिशय उत्तम आहे. जे लोक करिअरबद्दल खूप महत्त्वाकांक्षी आहेत, त्यांना यश मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. तुम्हाला एखाद्या कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. दुपारनंतर एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी वाद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे कामात सतर्क राहा आणि वाद होणार नाही असे पाहा. संध्याकाळपर्यंत तुमच्या योजना पूर्ण होतील त्यातून उत्तम लाभ मिळेल. वृषभ: प्रगतीचे उत्तम […]

अधिक वाचा..

हळद आणि ओव्याचं हे पाणी काही मिनिटांत दूर करेल गॅस आणि ॲसिडिटी 

हळद ओव्याचं हे पाणी काही मिनिटांत दूर करेल गॅस आणि ॲसिडिटी, कसं बनवायचं समजून घ्या. आजच्या खराब जीवनशैलीमुळे आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे पचनाचे त्रास सर्वांनाच आहेत. अगदी आज सगळ्यांना असणारा त्रास म्हणजे ॲसिडिटी. अनेकदा तळलेले पदार्थ जास्त खाल्ल्याने ॲसिडिटी होते. मात्र, ॲसिडिटीची इतरही अनेक कारणं आहेत. जास्त वेळ उपाशी राहणे, अन्न नीट न चावता खाणे […]

अधिक वाचा..

स्वयंपाक करताना ५ गोष्टी कटाक्षाने टाळा, स्वत:सह कुटूंबाच्याही जीवाला धोका

आपलं स्वयंपाक घर म्हणजे जणू आपलं आरोग्य जपणारं आपल्या घरातलं एक ठिकाण असतं. कारण स्वयंपाक घरात ज्या पद्धतीने जे काही पदार्थ तयार केले जातात तेच आपण बहुतांश वेळा खातो आणि त्यातूनच आपली तब्येत, आरोग्य सांभाळलं जातं. आता स्वयंपाक घरातच काही गोष्टींमध्ये चुका होत असतील तर त्याचा परिणाम थेट घरातल्या सगळ्या सदस्यांच्या आरोग्यावर होणारच. म्हणूनच स्वयंपाक […]

अधिक वाचा..

एक आठवडा नियमित खजूर खाल्ल्याने काय होत, वाचाल तर रोज खाल

वेगवेगळ्या ड्राय फ्रूट्सचे आरोग्याला किती फायदे होतात हे सगळ्यांनाच माहीत आहे. बदाम, काजू, अक्रोड यासोबतच खजूरही खूप महत्वाचं आहे. खजूर खाण्याचे शरीराला अनेक फायदे मिळतात. आयुर्वेदनुसार खजूर थंड असतं आणि पित्ताची समस्या दूर करण्यासाठी याने खूप फायदा मिळतो. सोबत शरीराला इतरही अनेक फायदे मिळतात. पण ते खाण्याची योग्य पद्धती अनेकांना माहीत नसते. खजूरामध्ये फयबर, आयर्न, […]

अधिक वाचा..