एकनाथ खडसेंचा जावई पुण्यात रेव्ह पार्टीत रंगेहाथ पकडला अन्…

पुणे: पुण्यातील रेव्ह पार्टी वर पोलिसांची छापेमारी केल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील उच्चभ्रू खराडी भागात रेव्ह पार्टी सुरू होती. पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ, दारू, हुक्काचे सेवन सुरू होते. खराडी भागातील एका फ्लॅटमध्ये हाउस पार्टीच्या नावाखाली रेव्ह पार्टी सुरू होती. रेव्ह पार्टी करणाऱ्यांमध्ये 2 महिला आणि 4 पुरुषांचा समावेश आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची […]

अधिक वाचा..

शिक्षक भरती! केंद्रीय आणि नवोदय विद्यालयात 12,000 पदांची संधी

संभाजीनगर: तुमचं शिक्षक होण्याचं स्वप्न आता पूर्ण होऊ शकत. कारण केंद्र सरकारच्या अधिपत्याखालील KVS आणि NVS मध्ये 12,000 हून अधिक शिक्षक पदांची भरती होण्याचे संकेत मिळाले आहेत. जर तुमचं D.Ed किंवा B.Ed पूर्ण झालं असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची आहे. रिक्त जागांची माहिती केंद्रीय विद्यालय संघटना (KVS) – 7,765 पदे नवोदय विद्यालय समिती […]

अधिक वाचा..

मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येतेय! ‘राष्ट्रवादी’ने मराठ्यांचा फक्त वापर केला

मुंबई: मागच्या पाच टर्मपासून आमदार असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश सोळंके यांनी थेट स्वपक्षावर आणि अजित पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बीड जिल्ह्यात मराठा समाजाचा केवळ आणि केवळ वापर केला, मंत्रिपद देण्याची संधी आली तेव्हा ओबीसी आणि मागासवर्गीयांना संधी दिली, असा घणाघात आमदार सोळंकेंनी केला. शुक्रवारी पुण्यामध्ये बोलताना अजित पवारांनी धनंजय […]

अधिक वाचा..

रिकाम्या पोटी चालल्यास काय होत, या व्यायामाचे वजन कमी करण्यासह जबरदस्त फायदे 

रिकाम्या पोटी चालणं हा एक साधा आणि प्रभावी व्यायाम आहे जो तुमच्या शरीरासाठी तर फायदेशीर आहेच पण मानस आरोग्यावरही त्याचा सकारात्मक परिणाम होतो. चालण्याचे अनेक फायदे आहेत. आपण सर्व जाणतो की, चालण्याने आपले वजन नियंत्रणात राहतेच पण चालणे आपल्या रक्ताभिसरण आणि हृदयासाठी देखील खूप फायदेशीर मानले जाते. मात्र, चालण्याची पद्धत फार कमी लोकांना माहिती आहे. […]

अधिक वाचा..

तोंड, ओठ आणि दातांचे रोग ह्या वर घरगुती उपाय

तोंडातील फोड/तोंड येणे/तोंडातले छाले 1) तोंडात छाले झाल्यास ज्येष्ठमधाची काडी चघळावी. 2) कथ्या बरोबर पेरुची पाने चावल्याने छाले बरे होतात. हिरडयांतुन रक्त येणे 1)मीठ, हळद, आणि तुरटी समप्रमाणात घेऊन त्यांचे चूर्ण करून घ्यावे. या चूर्णाने मंजन करावे फार गरम किंवा फार थंड पेय घेऊ नये. गाजर, सफरचंद, आवळा यासारखी 2) फळे खावीत. दात हलणे 1) […]

अधिक वाचा..

कावीळचे योग्य निदान कसे कराल

पावसाळा आला, पाणी गढूळ झाले की, कावीळचे रुग्ण वाढू लागतात. पोटातील कावीळ, सफेद कावीळ इ. कावीळचे प्रकार अथवा नाव लोकांकडून ऐकायला मिळतात. खरे सांगायचे, तर कावीळ ही अनेक प्रकारची असते व कावीळ होण्याची कारणे देखील अनेक असतात. यासाठीच कावीळचे योग्य निदान होणे आवश्यक आहे. कावीळ होण्याची विविध कारणे  जंतुसंसर्गामुळे: ज्याला इनइफेक्टिव हेपेटायटिस म्हटले जाते. हेपेटायटिस […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा; शहीद जवानांना विद्यार्थ्यांकडून आदरांजली

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथील सेंट जोसेफ इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘कारगिल विजय दिवस’ अत्यंत प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्याच्या उद्देशाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध पायलटिंगने झाली. यानंतर विद्यार्थ्यांनी ‘गार्ड ऑफ ऑनर’ द्वारे शहीद जवानांना मानवंदना अर्पण केली. शस्त्र विसर्जन सोहळ्याद्वारे शौर्य आणि त्यागाची जाणीव विद्यार्थ्यांना […]

अधिक वाचा..

हिंजवडीतील आयटी उद्योग बंगळुरुला जाईपर्यंत सरकार व पालकमंत्री झोपा काढत होते का?

महाराष्ट्रातील उद्योग दुसऱ्या राज्यात जाण्यास भाजपा युती सरकारची झुंडशाही व भ्रष्टाचारच जबाबदार मुंबई: काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बंगळूरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबुल केले, पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार काय झोपा काढत होते काय? असा संतप्त […]

अधिक वाचा..

कोल्हापूरच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध; शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची ग्वाही

कोल्हापुरात शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासाकडे शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बारीक लक्ष आहे. शिंदे साहेबांच्या नेतृत्वात महायुती सरकारने कोल्हापूरच्या विकासासाठी हजारो कोटींचा निधी दिला. यापुढेही कोल्हापूरला ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्याची पूर्तता करु, अशी ग्वाही शिवसेनेच्या संसदीय पक्षाचे नेते […]

अधिक वाचा..

कारगिल युद्धाचा थरार आता प्रत्यक्ष पाहता येणार

द्रास सैन्य स्मारकातील ‘लाईट अ‍ॅण्ड साऊंड शो’साठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुढाकार मुंबई: कारगिल युद्धात भारतीय सैनिकांनी ज्या त्वेषाने आणि दुर्दम्य इच्छाशक्तीने शत्रूशी लढा दिला, त्या लढाईचा थरार आता इथे भेट देणाऱ्या प्रत्येक भारतीय पर्यटकाला प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे. जून महिन्यात भारतीय लष्कर आणि सरहद संस्थेच्या संयुक्त विद्यमाने कारगिल युध्द विजय रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त […]

अधिक वाचा..