माझ्याशी हिंदीत नाही तर मराठीतच बोला; आयएएस अधिकाऱ्यांना सरनाईकांनी ठणकावले

मुंबई: माझ्याशी बोलताना हिंदीत नाही तर मराठीतच बोला, असे भर कार्यक्रमातच परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी आयएएस अधिकाऱ्यांना बजावले. धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार व जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी मैनिक घोष हे हिंदी भाषिक आहेत. त्यामुळे या दोघांना यापुढे हिंदीत बोलणार असाल तर मी बोलणार नाही. महाराष्ट्र केडर घेऊन जर नोकरी करीत […]

अधिक वाचा..

वारंवार शारीरिक संबंध अन् नंतर गोळ्या देऊन…

मुंबई: नवी मुंबईत उलवेतील एका तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यात आले. इतकेच नव्हे, तर या संबंधातून ती गरोदर राहिली मात्र, तिला धमकी देऊन गर्भपात करण्यास भाग पाडण्यात आल. या प्रकरणातीला मोहित विरेंद्र सिंग या आरोपीला पोलिसांनी अटक केल्याची माहिती मिळाली आहे. नेमकं प्रकरण काय? सविस्तर जाणून घ्या. लग्नाचं आमिष दाखवून […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा! महाराष्ट्रातील ‘या’ लोकांचे कास्ट सर्टिफिकेट कायमचे रद्द केले जाणार

मुंबई: महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन नुकतेच समाप्त झाले. 30 जून 2025 पासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आणि 18 जुलै 2025 रोजी याची सांगता झाली. पावसाळी अधिवेशनाच्या काळात सत्ता पक्षाकडून आणि विपक्षाकडून विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. विरोधकांच्या माध्यमातून पावसाळी अधिवेशनात सरकारला विविध मुद्द्यांवरून धारेवर धरण्यात आले. दरम्यान याच पावसाळी अधिवेशनाच्या शेवटी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]

अधिक वाचा..

रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल

मुंबई: महाराष्ट्र विधानसभेत भाजप आणि राष्ट्रवादी-शरद पवार गुट नेत्यांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर आता पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुंबईतील आझाद मैदान पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही नेत्यांविरुद्ध पोलिसांच्या कामात अडथळा आणणे, नियमांविरुद्ध जमणे आणि बीएनएस अशा विविध […]

अधिक वाचा..

पत्नीनं अनेक वेळा फोन केला, शाळा सुटल्यावर मुलंही घरी परतली, पण..

  पुण्यात वाहतूक पोलिसानं गळफास घेऊन स पुणे: पुणे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली असून वाहतूक शाखेतील पोलीस हवालदाराने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण पोलिस दलात खळबळ उडाली आहे. राजेंद्र विलास गायकवाड (वय ४२) असे आत्महत्या केलेल्या पोलिसाचे नाव आहे. ते पुणे शहर वाहतूक शाखेच्या नियंत्रण कक्षात कार्यरत होते. एकटेपणाचा फायदा […]

अधिक वाचा..

आमदार रोहित पवार यांच्यावरील गुन्हा म्हणजे सत्य लपवण्याचा आणि प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा संतप्त निषेध मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यावर आझाद मैदान पोलीस ठाण्यात पोलिसांशी गैरवर्तन केल्याच्या कथित कारणावरून दाखल करण्यात आलेला गुन्हा हा केवळ एक राजकीय सूडभावनेचा भाग असून, सत्य परिस्थिती झाकण्यासाठी मुद्दाम तयार केलेले नाट्य आहे. घटनाक्रम काय होता?पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर, आमचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांच्यावर विधानभवनाच्या […]

अधिक वाचा..

काचेच्या घरात राहणाऱ्यांनी इतरांवर दगड मारू नये: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शासन आपल्या दारी विशेष शिबिरातून हजारो दाखल्यांचे शिंदे यांच्या हस्ते वाटप मुंबई: काचेच्या घरात राहणाऱ्यांनी इतरांवर दगड मारू नये, असा इशारा शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज उबाठा गटाला दिला.उबाठाच्या नेत्यांनी शिवसेना नेते रामदास कदम आणि गृहराज्य मंत्री योगेश कदम यांच्यावर अधिवेशनात आरोप केले होते. या आरोपांचा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आज […]

अधिक वाचा..

पिंपळाचे आयुर्वेदिक उपाय

पोटदुखी पिंपळाच्या २-५ पानांची पेस्ट बनवून त्यात ५० ग्रॅम गुळ घालून मिश्रण बनवा आणि या मिश्रणाच्या लहान लहान गोळ्या बनवून दिवसातून ३-४ वेळा खा. पोटदुखीवर आराम मिळेल. अस्थमा पिंपळाच्या झाडाची साल आणि पिकलेल्या फळांची वेगवेगळी पावडर बनवून ती सम प्रमाणात एकत्र करा. आणि हे मिश्रण दिवसातून ३-४ वेळा खा. अस्थमा दूर होण्यास नक्कीच मदत होईल. […]

अधिक वाचा..

महिलांमध्ये किडनी स्टोनची दिसतात ही लक्षणं, जाणून घ्या…

किडनी स्टोन ही आजकाल होणारी फारच कॉमन समस्या झाली आहे. केवळ पुरूषांनाच नाही तर महिलांना देखील या समस्येचा सामना करावा लागतो. खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयी, पाणी कमी पिणं अशा वेगवेगळ्या कारणांनी किडनी स्टोनची समस्या होऊ शकते. अशात महिलांमध्ये किडनी स्टोनची कारणं आणि लक्षणं काय असतात. किडनी स्टोनची कारण जसे की, आधी सांगितलं खाण्या पिण्याच्या चुकीच्या […]

अधिक वाचा..

गार पाणी पिण्याचे दुष्परिणाम

पचनक्रिया मंदावते: गार पाणी प्यायल्याने पचनक्रिया मंदावते. त्यामुळे अन्न पचायला वेळ लागतो आणि अपचन, गॅस, ॲसिडिटी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. घसा खवखवणे: गार पाणी प्यायल्याने घसा खवखवण्याची समस्या उद्भवू शकते. थंड पाणी प्यायल्याने घशातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ज्यामुळे घसा खवखवतो. हृदयावर परिणाम: गार पाणी प्यायल्याने हृदयाची गती कमी होते. यामुळे हृदयावर ताण येतो आणि हृदयाशी […]

अधिक वाचा..