संभाजी भिडेंनी फोडलं नव्या वादाला तोंड; म्हणाले

कोल्हापूर: आपल्या वादग्रस्त वक्तव्याने काय चर्चेत असणारे शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजींनी पुन्हा एकदा वादात उडी घेतली आहे. देशाचा ध्वज तिंरगा नसून भगवा असायला पाहिजे असं वक्तव्य केलं आहे. त्यावरून आता राज्यभरात मोठा गदारोळनिर्माण होण्याची परिस्थिती आहे. कोल्हापूर येथील आंदोलनावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा इतिहास सांगत मराठ्यांनी दिल्लीच्या तख्तावर भगवा […]

अधिक वाचा..

15 ऑगस्टनंतर भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, ही ४ नावे शर्यतीत

बिहार: गेल्या काही दिवसांपासून भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीचा मुद्दा चर्चेत आहे. सत्ताधार पक्षाच्या नव्या अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र त्याचपूर्वी भारतीय जनता पक्ष स्वातंत्र्यदिनानंतर नवीन राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव जाहीर करण्याची तयारी करत आहे. पक्षाच्या काही राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका पूर्ण झाल्यानंतर हा निर्णय घेतला जाईल. दरम्यान भाजप आणि संघ अद्याप […]

अधिक वाचा..

दुबे तुम मुंबई मै आजाओ, समंदर मै डुबे डुबे कर मारेंगें

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची (शुक्रवार) मीरा रोड येथे सभा झाली. यावेळी त्यांनी मराठीच्या मुद्य्यावर आक्रमक भूमिका मांडली. तसेच, हिंदी सक्तीवरून भाजपवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी भाजपचे झारखंडमधील खासदार निशिकांत दुबे यांच्या पटक-पटक के मारेंगे या इशाऱ्यालाही जोरदार प्रत्युत्तरही दिलं. राज ठाकरे म्हणाले, ”त्यादिवशी तो एक भाजपचा दुबे नावाचा खासदार काय बोलला? […]

अधिक वाचा..

ज्या भाषेने यूपी, बिहारवाल्यांचं भलं केलं नाही त्या भाषेसाठी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री भांडत आहे 

मुंबई: आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांची मीरा भाईंदर येथे सभा पार पडली, या सभेत बोलताना राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा हिंदीच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हिंदीसाठी भांडत आहे, इतर शाळात मराठी सक्तीची केली पाहिजे. ते सोडून हिंदी सक्तीची करत आहात, असं […]

अधिक वाचा..

शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार पण…

मुंबई: राज्यातील शेतकरी कर्जमाफीबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशन समाप्तीनंतरच्या पत्रकार परिषदेत महत्त्वपूर्ण घोषणा केली. शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन आम्ही दिले होते ते पूर्ण करणारच.पण कर्जमाफी हा तात्कालीक उपाय आहे. कोणतेच राज्य दर पाच वर्षांनी कर्जमाफी देऊ शकत नाही. पण आम्ही शेतकऱ्यांसाठी कधीही हात आखडता घेतलेला नाही. शेतकऱ्यांचे जीवन सुखाचे व्हावे त्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना कराव्या […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी महत्त्वाकांक्षी ठरेल. आज बोलताना सांभाळून राहा. दुपारनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वाद होतील आणि त्याला कायदेशीर वळण मिळू शकते. सायंकाळच्या वेळी योजनांची पूर्ती होतील. पाहुणे आल्याने खर्च वाढण्याची शक्यता आहे. तुमचे काम आणि व्यस्तता दोन्ही वाढेल. आज मान, सन्मानात वाढ होईल आणि थांबलेली कामेही पूर्ण होतील. वृषभ: करिअरमध्ये विशेष लाभ होतील आणि तुमचा […]

अधिक वाचा..

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; आता महाराष्ट्रातील ‘या’ शहराचे नाव बदलणार

मुंबई: औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव आणि अहमदनगरचे अहिल्यानगर असे नामकरण झाल्यानंतर आता महाराष्ट्रातील आणखी एका शहराचे नाव चेंज होणार आहे. खरंतर नुकत्याच काही दिवसांपूर्वी अहमदनगर शहराचे नाव बदलून अहिल्यानगर करण्यात यावे अशा आशयाच्या राज्य शासनाच्या प्रस्तावाला केंद्रातील सरकारकडून मंजुरी मिळाली होती. दरम्यान आज पावसाळी अधिवेशनात राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यातील आणखी एका मोठ्या […]

अधिक वाचा..

नाशिकच्या ‘हनीट्रॅप’ प्रकरणातला ‘तो’ हॉटेलचालक कोण?

नाशिक: विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी नाशिकच्या हनीट्रॅप प्रकरणावर सभागृहाला माहिती दिली. शिवाय कुठल्याही आजी-माजी मंत्र्याची तशी तक्रार नसल्याचं ते म्हणाले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा आमदार नाना पटोले यांनी गुरुवारी सभागृहात पेन डाईव्ह बॉम्ब फोडला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीदेखील […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्र्यांचा पोलिसांना थेट इशारा, ‘ही’ चूक केली तर निलंबन नाही तर थेट बडतर्फ

मुंबई: राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विविध मुद्द्यांवर सविस्तर निवेदन मांडत आहेत. ते विरोधकांच्या सर्व आरोपांना प्रत्युत्तर देत आहेत. तसेच ते विविध प्रश्नांवर भूमिका मांडत आहेत. राज्यातील गुन्हेगारीच्या घटनांवरही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी माहिती दिली. राज्यातील गुन्हेगारी ही गेल्या वर्षाच्या तुलनेत साडेसहा टक्क्यांनी घटल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]

अधिक वाचा..

14 वर्षीय मुलीवर बापानेच केला बलात्कार आणि…

मध्य प्रदेश: माणुसकीला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना मध्यप्रदेशातील जबलपूर जिल्ह्यातील मझौली पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. येथे एका नराधम पित्याने आपल्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केला. यामुळे ती गर्भवती झाली होती. पीडितेच्या पोटदुखीच्या तक्रारीनंतर वैद्यकीय तपासणी केली असता तिच्या गर्भवती असल्याचं उघड झालं. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी पित्याला अटक केली असून […]

अधिक वाचा..