वैभवी देशमुख हिच्या बारावी परीक्षेतील यशाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

मुंबई: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हीने अत्यंत कठीण, आव्हानात्मक परिस्थितीला सामोरं जात इयत्ता बारावी परीक्षेत विज्ञान शाखेतून 85.33 टक्के गूण मिळविल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तिचे अभिनंदन केले आहे. वैभवीनं मिळविलेल्या यशानं तिच्या अंगभूत गुणांचं, हुशारीचं, धैर्याचं, संयमाचं, जबाबदारीच्या जाणीवेचं दर्शन घडल्याचं सांगून तिच्या यशानं महाराष्ट्राला आनंद झाला […]

अधिक वाचा..

प्रदुषण करणाऱ्या वाहनांना इंधन बंदी; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

मुंबई: तांत्रिकदृष्ट्या सदोष वाहन चालवून प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी करण्यात विचार असुन, लवकरच अशा प्रकारचे धोरण आणण्यात येईल असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. ते मंत्रालयात आपल्या दालनात घेतलेल्या मोटार परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये बोलत होते. या बैठकीला परिवहन विभागाचे सहसचिव किरण होळकर, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार व इतर […]

अधिक वाचा..

आपले आरोग्य आपली सवयी

चांगले आरोग्य आपल्या रोजच्या आवडीनावडीवर अवलंबून असते. त्यापैकी काही सवयी जर आपल्या दिनचर्येचा भाग बनल्या तर त्यामुळे आरोग्यावर चांगले परिणाम होऊ शकतात. सर्वच सवयी एकाच वेळी आत्मसात करण्याऐवजी दर महिन्याला एक सवय जडवू शकता. हे जास्त खा: हेल्दी फॅट्स (शेंगदाणे आणि ऑलिव्ह ऑइलपासून मिळतात) आणि कमी प्रोटीन असणारा आहार उपयोगी नसतो. प्रत्येक वेळी आहारात समावेश […]

अधिक वाचा..

गोड पदार्थ खाल्याने मधुमेह होत नाही            

व्यस्त जीवनशैली आणि अनियमित खाण्यामुळे अनेक आजारांचा विळखा घट्ट होत आहे, या आजारांपैकी एक म्हणजे मधुमेह. आपल्याला अनेक ठिकाणी मधुमेहाचे रुग्ण नक्कीच मिळतील, बहुतेक लोकांचा असा समाज आहे की, मधुमेह जास्त साखर खाल्ल्याने होतो, म्हणूनच तुम्ही ऐकले असेल की लोक म्हणतात की जास्त गोड खाऊ नका, परंतु हे सत्य नाही. कारण गोड खाण्यामुळे मधुमेह हा […]

अधिक वाचा..

महात्मा फुले व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम लवकर पूर्णत्वास न्यावे; डॉ. नीलम गो-हे

पुणे: महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे स्मारक लवकरात लवकर पूर्णत्वास न्यावे,” असे स्पष्ट निर्देश महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांनी दिले. महात्मा आणि सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम सुरू असून,याबाबतच्या आयोजित बैठकीत त्या म्हणाल्या की, “हे स्मारक उशिरा होत असले तरी पण गुणवत्तापूर्ण होत आहे.मात्र काम पूर्णत्वास नेण्यासाठी आता अधिक गती आवश्यक आहे. […]

अधिक वाचा..

जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल; हर्षवर्धन सपकाळ

परभणी: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी सर्वात प्रथम देशात सद्भावना यात्रेची सुरुवात केली. हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्रात सद्भावना यात्रा सुरु केली आणि पहिल्याच यात्रेच्या घोषणेनंतर एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला. भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जाती धर्माच्या नावावर देशात विष पसरवून दुही माजवण्याचे काम करत आहे. म्हणून सद्भावना वाढीस लागावी यासाठी काँग्रेस ही यात्रा काढत […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: नोकरी करणारे खूप मेहनत घेत आहेत पण त्यांना मनासारखे यश मिळण्यासाठी वाट पहावी लागेल. व्यावसायिकांना सरकारी कामात अडचणी येण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे स्रोत आज मर्यादित असतील. अनावश्यक खर्चापासून स्वतःचा बचाव करा आणि त्याकडे बारीक लक्ष द्या. महत्त्वाची कामे पूर्ण होतील, काळजी करु नका. वृषभ: आज आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. परदेशात जाण्याची इच्छा असलेल्या […]

अधिक वाचा..

बारावीनंतर काय करायचे? जाणून घ्या जास्त पगाराचे कोर्सेस आणि संधी

संभाजीनगर: बारावी झाल्यानंतर अनेकांना प्रश्न पडतो – आता पुढे काय? चिंता करू नका! तुमच्यासाठी घेऊन आलोय काही असे कोर्सेस जे तुमचं करिअर घडवतील आणि चांगली कमाई देऊ शकतील. बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी – B.Tech कोर्स कालावधी: 4 वर्षे शाखा: IT, Computer Science, Electronics, Mechanical, Civil, AI & ML स्किल्स: गणित, लॉजिकल थिंकिंग, टेक्निकल ज्ञान कोठे शिकता […]

अधिक वाचा..

कृत्रीम बुद्धीमत्ता क्षेत्रात कौशल्यवृद्धीसाठी मदत करणाऱ्या मायक्रोसॉफ्टसह सर्वांचे स्वागत, सर्वांनासहकार्याची भूमिका

मुंबई: शेती, उद्योग, व्यापार, सहकार, शिक्षण, आरोग्य, नगरविकास अशा अनेक क्षेत्रांना कृत्रीम बुद्धीमत्तेचे (एआय) ज्ञान असलेल्या कुशल मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन ‘मायक्रोसॉफ्ट’ आणि संबंधित शासकीय विभागांनी चर्चा करुन कौशल्यविकास प्रशिक्षण अभ्यासक्रम तयार करावेत. आयटीआय, पॉलिटेक्निक, पदवी, पदव्यूत्तर विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अभ्यासक्रम असावेत. अभ्यासक्रम तयार करण्यासाठी उद्योग, तंत्रशिक्षण, कौशल्यविकास विभागांनी मार्गदर्शक, समन्वयकाची भूमिका बजावावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री […]

अधिक वाचा..

धावपळीच्या जीवनात तणावमुक्त जीवनशैली आत्मसात करा; डीजिटल युगात संवाद महत्त्वाचा

मुंबई: धकाधकीच्या आणि डिजिटल युगात माणस जरी एकमेकांच्या संपर्कात असली, तरी मनाने दूर जात असल्याचे चित्र समाजात दिसून येत आहे. मोबाईल, सोशल मीडियाच्या सततच्या वापरामुळे प्रत्यक्ष संवाद कमी होत चालला आहे. त्यामुळे डिजिटल युगात संवाद महत्त्वाचा आहे. धावपळीच्या जीवनात संघर्षांवर यशस्वीरित्या मात करण्यासाठी तणावमुक्त जीवनशैली आत्मसात करणे ही काळाची गरज असल्याचे मत प्रेरणादायी वक्ते व […]

अधिक वाचा..