उन्हाळ्यात प्या काकडीचे डिटॉक्स वॉटर, ५ मिनिटांचे काम-पोटाला आराम आणि पोटावरची चरबीही गायब

पोटाच्या समस्यांचे प्रमाण फार वाढले आहे. वाढत्या प्रदूषणामुळे असेल किंवा खाण्याच्या सवयींमुळे. जेवणाच्या वेळा पाळल्या जात नाहीत. त्यामुळेही त्रास होतो. बाहेरचे तेलकट पदार्थ भरपूर खाल्ले जातात. तसेच स्थुलतेच्या समस्याही वाढल्या आहेत. पोटाचे आजार, सातत्याने वाढणारे वजन कमी करण्यासाठी एक रामबाण उपाय आहे. तो म्हणजे डिटॉक्स वॉटर. फारच सोपा उपाय आहे. पाहा किती उपयुक्त असते हे […]

अधिक वाचा..

बाळाला बाटलीने दूध पाजण पडू शकत महागात; ‘या’ सिंड्रोमचा धोका

लहानपणापासूनच दातांची योग्य काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे, परंतु अनेक वेळा पालक नकळत अशा काही चुका करतात ज्यामुळे मुलांच्या दातांच्या आरोग्याला हानी पोहोचते. जगात सुमारे ३५० कोटी लोक तोंडाशी संबंधित लहान-मोठ्या आजारांनी ग्रस्त आहेत. दरवर्षी २० मार्च रोजी वर्ल्ड ओरल हेल्थ डे साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश दाताच्या आणि तोंडाच्या आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करणं […]

अधिक वाचा..

नाश्ता करण्याची योग्य वेळ

सकाळचा नाश्ता दिवसाचं पहिले अन्न असते, जे शरीराला दिवसभर उर्जा देण्यासाठी फायदेशीर ठरते. नाश्ता वेळच्यावेळी करणं महत्वाचं असतं. नाश्ता वेळेवर केला नाही तर थकवा येतो नि अशक्तपणा जाणवतो आणि दिवसभर उत्साह वाटत नाही, कामात मनही लागत नाही. सकाळच्या वेळी नाश्ता केल्याने रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहते आणि आजारांपासून बचाव होतो. म्हणूनच रोज नाश्ता करून दिवसाची सुरूवात करावी. […]

अधिक वाचा..

पनीर खाताय सावधान! पनीरमध्ये आढळले डिटर्जंट, युरिया अन् स्टार्च

पुणे: पनीर हा फक्त व्हेजच नव्हे तर नॉनव्हेज खाणाऱ्यांचाही आवडता पदार्थ आहे. कोणताही कार्यक्रम असो, पनीरचा बेत फिक्स असतोच. पण आता पनीरप्रेमींनी सावध राहण्याची गरज आहे. 702 अन्न नमुन्यांच्या तपासणीत धक्कादायक खुलासा अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) यांनी देशभरात घेतलेल्या 702 अन्न नमुन्यांच्या तपासणीत पनीरबाबत चिंताजनक बाब उघडकीस आली आहे. पनीर हे सर्वाधिक भेसळयुक्त […]

अधिक वाचा..

पीडित तरुणीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीविरोधात लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करा

पुणे: पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मांजरेवाडी गावात ११ एप्रिल रोजी एका महाविद्यालयीन तरुणीवर झालेल्या लैंगिक अत्याचार व खून प्रकरणात उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या भेटीत त्यांनी पोलीस प्रशासनाला आरोपीविरुद्ध लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करण्याचे निर्देश दिले. ही अमानुष घटना मांजरेवाडीतील नवनाथ मांजरे (वय २९) […]

अधिक वाचा..

प्राचार्य योगानंद काळे अनंतात विलीन, अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेकांनी घेतले अंत्यदर्शन नागपूर: नागपूर विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. योगानंद काळे यांच्यावर अंबाझरी घाट येथे साश्रू नयनांनी रविवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यापूर्वी त्यांच्या इच्छेनुसार मरणोपरांत त्यांचे नेत्रदान करण्यात आले. मुख्यमंत्री श्री देवेन्द्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग मंत्री श्री नितीन गडकरी […]

अधिक वाचा..

हिंदी भाषा सक्तीबाबत निर्माण झालेला मराठी-हिंदी वाद निरर्थक

मराठी भाषेसाठी महायुती सरकारने घेतले अनेक ऐतिहासिक निर्णय मुंबई: राज्याच्या नव्या शैक्षणिक धोरणात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीबाबत केली जाणारी सर्व आंदोलने गैरसमजातून केली जात असून ती निरर्थक आहेत, असे प्रतिपादन शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते आणि माजी शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांनी आज केले. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतींमधील सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत २३ एप्रिल रोजी

शिरूर (अरुणकुमार मोटे): पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार शिरूर तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास वर्ग व महिला यांच्यासाठी आरक्षण निश्चित करण्याच्या उद्देशाने आरक्षण सोडतीचे आयोजन करण्यात आले आहे. ही सोडत (दि. २३) एप्रिल २०२५ रोजी दुपारी १२.०० वाजता शिरूर तहसील कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील सभागृह क्रमांक १ येथे […]

अधिक वाचा..

त्वचेसाठी अतिशय फायदेशीर कॉफी

कॉफीमध्ये असलेले कॅफिन डार्क सर्कल कमी करण्यात मदत करते. कॉफीमध्ये नैसर्गिक ब्लीचिंग एजंट देखील असतात जे डोळ्यांखालील रंग हलका करण्यात मदत करतात. कॉफीमध्येअँटीऑक्सिडेंट आणि अँटी-एजिंग गुणधर्म आहेत. ते मुक्त रॅडिकल्समुळे झालेल्या त्वचेपासून त्वचेचे रक्षण करतात. कोमट पाण्यानेचेहरा धुणे बरेच लोक चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवतात. त्यामध्ये प्रमुख म्हणजे उन्हाळ्याच्या हंगामामध्ये कोमट पाण्याने चेहरा धुणे. उन्हाळ्यामध्ये कोमट […]

अधिक वाचा..

जेवणाआधी पाणी प्यायलं की वजन वाढत नाही

पाणी आपल्या जीवनाचा एक महत्त्वपूर्ण आधार आहे. शरीराला योग्य प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. जर तुम्ही योग्य प्रमाणात पाणी प्यायलात नाही तर तब्येतीवर चुकीचा परिणाम होऊ शकतो. ज्यामुळे शरीरात वेगवेगळ्या समस्या उद्भवू शकतात. जेवताना पाणी पिण्यापेक्षा जेवणाच्या अर्धा तास आधी किंवा २० मिनिटांनी पाणी प्यायला हवं. वजन कमी करण्यासाठी तुम्ही कसं पाणी पिता, किती पिता हे […]

अधिक वाचा..