जर तुम्ही रात्री ८ वाजता झोपला आणि पहाटे ४ वाजता उठला, तर शरीरावर काय परिणाम होईल

चांगल्या आरोग्यासाठी चांगली झोप खूप महत्त्वाची आहे. चांगल्या झोपेसाठी सात ते आठ तासांची झोप आवश्यक आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात थकवा असला तरी झोप येत नाही. बदलत्या जीवनशैलीमुळे लोक रात्री उशिरापर्यंत जागे राहतात. फोनच्या व्यसनामुळे आणि सोशल मीडिया आणि टीव्ही पाहण्याच्या सवयीमुळे आजकाल बहुतेक लोक रात्री उशिरापर्यंत जागे राहतात, त्यामुळे त्यांना चांगली झोप लागत नाही आणि […]

अधिक वाचा..

केसांच्या समस्येवर कढीपत्त्याची चटणी बनवून खा, घनदाट होतील केस

केसांच्या समस्या टाळण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं कढीपत्त्याचा वापर केला जातो. कढीपत्त्यात अनेक पोषक तत्व असतात. ज्यामुळे केसांच्या वाढीत मदत होते. कढीपत्त्यात व्हिटामीन सी, व्हिटामीन बी, प्रोटीन आणि एंटी ऑक्सिडेंट्स असतात. या पानांमुळे केसांना अनेक फायदे मिळतात. कढीपत्ता केसांना लावण्याच्या विविध पद्धतीही माहित करून घ्यायला हव्यात. केस वाढवण्याासाठी कढीपत्त्याची चटणी कशी फायदेशीर ठरते याबाबत सांगितले आहे. खाण्यापिण्यात […]

अधिक वाचा..

शेतमालाच्या खरेदीसाठी राज्य सहकारी पणन महासंघाने व्यावसायिक वृत्ती अंगिकारावी 

मुंबई: शेतीमालाची खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यामध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. आपले महत्व आणि गतवैभव टिकवून ठेवण्यासाठी तसेच आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी महासंघाने व्यावसायिक आणि सकारात्मक मानसिकतेने काम करावे. तसेच यासाठी आवश्यक असलेल्या पदभरतीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवावा, असे निर्देश पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले. मंत्री श्री. रावल यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या […]

अधिक वाचा..

‘टाटा टेक्नॉलॉजी’कडून उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्र

मुंबई: बीड जिल्ह्यातील विद्यार्थी, युवकांना औद्योगिक प्रशिक्षण, तांत्रिक कौशल्यविकासाच्या माध्यमातून उद्योगक्षम बनविण्यासह रोजगार, स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी ‘सेंटर फॉर इन्व्हेंशन, इनोव्हेशन, इक्युबेशन अॅन्ड ट्रेनींग’ अर्थात (सीआयआयआयटी) स्थापन करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी केल्यानंतर अवघ्या दोन आठवड्यांच्या आतच ‘टाटा टेक्नॉलॉजी’ कंपनीने बीड जिल्ह्यासाठी 191 कोटी रुपये खर्चून नवीन ‘सीआयआयटी’ स्थापन करण्याचा निर्णय […]

अधिक वाचा..

जिवंत सातबारा मोहिमे अंतर्गत शिरूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वारस नोंदणीसाठी विशेष मोहीम

नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन शिरूर (अरूणकुमार मोटे): महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार आणि मा. जिल्हाधिकारी, पुणे व मा. उपविभागीय अधिकारी, शिरूर यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर तालुक्यात “जिवंत सातबारा मोहीम” राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत मयत झालेल्या खातेदारांच्या ७/१२ उताऱ्यावर त्यांच्या वारसांची नोंद करण्याची महत्त्वपूर्ण प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. (दि. १ एप्रिल ते ५ एप्रिल २०२५ या कालावधीत […]

अधिक वाचा..

५ चुकीच्या सवयी, आरोग्यासाठी घातक, भरभर वाढतं ब्लड प्रेशर- हृदयविकाराचा धोकाही…

हृदयविकार आणि त्यासंबंधीचे आजार सध्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे. या आजारांने दरवर्षी अनेकांचा मृत्यू होतो. यामागे सर्वात मोठे कारण मानले जाते ते उच्च रक्तदाब. सध्या उच्च रक्तदाबाची समस्या लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. चुकीची जीवनशैली, जास्त प्रमाणात मीठ खाणे, ताण आणि सतत एकाच जागी बसून काम करणे याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. […]

अधिक वाचा..

किडनी स्टोनचा त्रास कमी करण्यासाठी प्रभावी ठरतात मक्याचे धागे, जाणून घ्या सेवनाची योग्य पद्धत 

हिवाळ्यात भुट्टा म्हणजे मका खाण्याची एक वेगळी मजा असते. भाजून लिंबू चोळून, तिखट मीठ लावलेला भुट्टा डोळ्यांसमोर आला तरी तोंडाला पाणी सुटतं. बरेच लोक हे भाजून किंवा उकडून खातात. याची टेस्ट तर चांगली असतेच सोबतच याचे आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. पण जास्तीत जास्त लोक मक्याचे धागे कचरा म्हणून फेकतात. याला कॉर्न सिल्कही म्हटलं जातं. मात्र, […]

अधिक वाचा..

गुडघ्यांचा ताठरपणा आणि सुजेचे गांभीर्य

गुडघे ताठर होण्याची अनेक कारणे असू शकतात. गुडघ्यांच्या सांध्याला धक्‍का बसल्यानेसुद्धा गुडघे ताठर होऊ शकतात. पायाला झालेली इजा म्हणजेच गुडघ्यात लचक भरणे, फ्रॅक्चर किंवा गुडघ्याच्या वाटीवरील आवरणाला छेद जाणे ही गुडघे ताठर होण्यामागची कारणे आहेत. अँटिरिअर कुशिएट लिगामेंटमध्ये (एसीएल) लचक भरणे किंवा फाटणे हे गुडघे दुखीमागचे एक महत्त्वाचे कारण आहे. आजच्या काळात मला वेळ नाही, […]

अधिक वाचा..

सतत धडपडून मुलांची ढोपरं-कोपरं काळी पडली, मुलांच्या त्वचेची ‘अशी’ घ्या काळजी…

लहान मुलांचे आरोग्य आणि त्यांच्या तब्येतीची विशेष काळजी घेताना पालकांची मोठी कसरत होते. घरातील लहान मुलांच्या आरोग्याची तसेच इतर गोष्टींची काळजी घेणे ही पालकांची सगळ्यांत मोठी जबाबदारी असते. बरेचदा लहान मुलांची ढोपरं आणि हातांचे कोपरं काळे पडतात, अशी समस्या कित्येक पालकांना सतावते. मुलांचे ढोपरं आणि कोपरं काळे पडल्याने त्यांच्या संपूर्ण शरीराचा रंग वेगळा आणि तेवढ्या […]

अधिक वाचा..

सोनियाजी व राहुलजींवरील ईडीची कारवाई राजकीय सुडबुद्धीने, कारवायांनी काँग्रेस डगमगणार नाही

नागपूर: भाजपा सरकारच्या विरोधात निर्भिडपणे उभे राहणाऱ्या काँग्रेसच्या देशभरातील नेत्यांवर मोदी सरकार कारवाई करत आहे. काँग्रेस नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. काँग्रेस नेत्या सोनियाजी गांधी व खासदार राहुलजी गांधी यांच्यावर राजकीय सुडबुद्धीने ईडीची कारवाई करण्यात आली असून त्यांना नाहक त्रास दिला जात आहे. याआधीही ईडीने सोनियाजी व राहुलजी यांची चौकशी केली आहे. काँग्रेस […]

अधिक वाचा..