आई-वडिलांना घराबाहेर काढणाऱ्या मुलांना आता जिल्हाधिकारी दाखवणार बाहेरचा रस्ता

औरंगाबाद: वृद्ध माता-पित्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या मुलांची आता खैर नाही. कारण आता जिल्हा प्रशासन अशा मुलांना चांगला धडा शिकवणार असून थेट जिल्हाधिकारीच त्यांना घराबाहेरचा रस्ता दाखवतील, इतकंच नव्हे तर, गरज पडल्यास त्यांचा पगारही थांबवला जाईल. ज्येष्ठ माता-पित्यांना अखेर न्याय मिळणार जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळणार मोठा दिलासा काय आहे ही योजना. मुलांनी घराबाहेर काढल्यावर हक्काचं घर असूनही ज्येष्ठ नागरिक […]

अधिक वाचा..

छत्रपती संभाजीनगरमध्ये अनधिकृत भूखंड व बांधकामे होणार नियमित, नागरिकांसाठी सुवर्णसंधी

मुंबई: छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (CSMPDA) कार्यक्षेत्रातील अनधिकृत भूखंड आणि बांधकामे आता कायदेशीर होणार. महानगर आयुक्त तथा विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी याबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. विद्यार्थ्यांच्या मदतीने होणार सर्वेक्षण शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी या सर्वेक्षणात सहभागी होणार आहेत. नागरिकांनी त्यांना पूर्ण सहकार्य करावे, असे प्रशासनाने आवाहन केले आहे. या बैठकीत महानगर […]

अधिक वाचा..

व्हिसेरा उशिरा जमा प्रकरण: चौकशीची मागणी होताच पोलीस अधिक्षक कार्यालयात हालचाल सुरू, सुत्रांची माहीती

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिक्रापुर पोलीस स्टेशन हद्दीतील बहुचर्चित खुनप्रकरणातील व्हिसेरा तब्बल आठ महिने उशिरा रासायनिक प्रयोगशाळेत पाठविण्याची गंभीर बाब उघड झाल्यानंतर पोलिस अधिक्षक विभागात हालचाली सुरू झाल्या आहेत.खुण झाल्यापासून आत्तापर्यंत शिक्रापूर पोलिसांच्या या कार्यपद्धतीवर संशयाची छाया निर्माण झाली आहे. या प्रकरणात संबंधित तपासी अधिकारी, तसेच पोलिस स्टेशनचे तत्कालीन प्रभारी अधिकारी यांच्यावर विभागीय चौकशी व्हावी, अशी […]

अधिक वाचा..

खोकला व त्यावरील प्रभावी उपाय

हळदीच्या दुधात खारीक मिसळून घेतल्यास खोकला बरा होतो. दूधामध्ये दोन खारीक व हळद उकळून घ्यावे व थंड झाल्यावर घ्यावे. असे केल्याने कफ मोकळा होतो व बाहेर पडतो. खोकला बरा होतो. आले व मध एकत्र करून घेतल्यास आराम मिळतो व खोकला बरा होतो. लसुण प्रकृतीने उष्ण आहे. त्यात ॲन्टीबॅक्टेरियल गुण असतात. लसणाच्या पाकळ्या तुपात तळून घ्याव्यात […]

अधिक वाचा..

टाचांवरील डेड स्किन ‘या’ छोट्याशा मशीनने काढा चुटकीसरशी

बहुतेकदा आपल्या पायांच्या टाचांची त्वचा अनेकदा कोरडी पडते आणि यामुळेच टाचांना भेगा पडतात. काही लोकांच्या टाचा इतक्या खराब होतात की त्यातून रक्त येऊ लागतं ज्यामुळे चालणं फिरणं कठीण होतं. त्वचेचा कोरडेपणा खूप वाढल्याने त्वचेशी संबंधित समस्या खूप त्रासदायक ठरतात. अनेकदा आपण हातापायांच्या त्वचेची विशेष काळजी घेतो, परंतु पायांकडे मात्र दुर्लक्ष करतो. विशेषत: पायांच्या टाचा आणि […]

अधिक वाचा..

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला श्रीरामनवमीच्या शुभेच्छा

प्रभू श्रीरामचंद्रांचा आदर्श घेऊन समाजात सौहार्दतेसह सहिष्णुतेची मूल्ये बळकट करूया मुंबई: मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांच्या आदर्शमय जीवनातून प्रेरणा घेऊन समाजात सौहार्द, सहिष्णुता आणि सत्याची मूल्ये अधिक बळकट करण्याचे आवाहन करीत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रामनवमीनिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की, “श्रीराम नवमी हा मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ओळखल्या […]

अधिक वाचा..

मेरीटाइम दिनानिमित्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडून महायुद्धात बलिदान दिलेल्या नौसैनिकांना श्रद्धांजली अर्पण

मुंबई: राष्ट्रीय मेरीटाइम दिनानिमित्त राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी आज इंडियन सेलर्स होम, मस्जिद बंदर, मुंबई येथे भेट देऊन प्रथम व द्वितीय महायुद्धात बलिदान दिलेल्या नौसैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली. मुख्य सचिवांनी यावेळी संपूर्ण परिसराची पाहणी करून नौसैनिकांसाठी उपलब्ध असलेल्या सुविधांचे कौतुक केले. तसेच त्यांनी समुद्री क्षेत्रातील प्रतिनिधींशी संवाद साधून नौसैनिक व शिपिंग उद्योगाशी संबंधित […]

अधिक वाचा..

शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय! बी.एड. नंतर एम.एड. देखील आता एक वर्षाचे 

मुंबई: राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (NCTE) ने शिक्षण क्षेत्रात मोठा बदल करत एम.एड. अभ्यासक्रम दोन वर्षांऐवजी आता फक्त 1 वर्षाचा करण्याचा निर्णय घेतला आहे. २०२६ पासून नवीन नियम लागू २०२६ पासून दोन वर्षांचा एम.एड. पूर्णतः बंद होणार असून फक्त एक वर्षाचा एम.एड. अभ्यासक्रमच उपलब्ध असेल. कोण करू शकतील १ वर्षाचा एम.एड १ वर्षाचा बी.एड. पूर्ण […]

अधिक वाचा..
school-teacher

एन.एम.एम.एस. परीक्षेत कालिकामाता विद्यालय वाघाळेचे घवघवीत यश!

वाघाळेः केंद्र शासन पुरस्कृत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत इयत्ता आठवीतील आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणारी एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षेत वाघाळे (ता. शिरूर) येथील कालिकामाता विद्यालयाने बाजी मारली आहे. कालिकामाता विद्यालयाचे 15 विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले असून, त्यापैकी एका विद्यार्थिनीस केंद्र शासनामार्फत 12 हजार रुपये प्रतिवर्ष असे चार वर्षात एकूण […]

अधिक वाचा..

लेमन टी पिण्याचे फायदे

लिंबाचा चहा चरबी कमी करण्यासाठी फायदेशीर असतो. लिंबू शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकते आणि मेटाबोलिजम वाढवण्यास मदत करते. लिंबू हा विटामिन-सी चा प्रमुख स्रोत आहे. यामुळे शरीरातील पेशींची वाढ आणि विकास होण्या बरोबरच रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत होते. विटामिन-सी लोहाची कमतरता रोखते आणि रक्तदाब व हृदयरोगाचा धोका कमी करते. लिंबाच्या चहात आले घातल्यास हे पेय […]

अधिक वाचा..