वीज बिल कमी करण्याचे आश्वासन देऊन फडणवीसांनी जनतेला केले एप्रिल फुल 

आर्थिक नियोजन नसताना भाजपा युतीच्या नेत्यांकडून आश्वासनांची खैरात पण सत्तेत येताच घुमजाव मुंबई: भाजपा युतीच्या नेत्यांनी राज्यातील जनतेची फसवणूक केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर स्वतः घेतलेल्या निर्णयही अंमलात आणू शकत नाहीत. १ एप्रिल पासून वीजबील १० टक्के कमी करण्याची घोषणा मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २८ मार्च रोजी केली पण १ एप्रिलला महावितरणमार्फत वीज […]

अधिक वाचा..

राज्य सरकारच्या ‘जिवंत सातबारा’ मोहिमेअंतर्गत 1 रुपयाही न देता अशी करा वारसनोंद

मुंबई: महसूल विभागाने ‘जिवंत सातबारा’ ही विशेष मोहीम सुरू केली असून, यामध्ये तुम्ही आता सहजपणे व मोफत वारसनोंद करू शकता. कोणत्या कागदपत्रांची गरज आहे. वारसनोंदीसाठी अर्जासोबत पुढील कागदपत्रे तलाठ्यांना द्यावी लागतील 1) मृत व्यक्तीचा मूळ मृत्यू दाखला 2) वंशावळीसह प्रतिज्ञापत्र 3) सरपंच व पोलिस पाटलांची स्वाक्षरी असलेले प्रपत्र-५ शहरी आणि ग्रामीण भागासाठी वेगवेगळे नियम ग्रामीण […]

अधिक वाचा..

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! राज्य सरकारने अखेर भरतीला दिला हिरवा कंदील

मुंबई: राज्यातील हजारो उमेदवारांची वर्षानुवर्षांची प्रतीक्षा अखेर संपली! शिक्षकेतर पदभरतीचा मार्ग मोकळा करत राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय म्हणजेच शिक्षकेतरांच्या आयुष्यातील एक नवा वळणबिंदू ठरणार आहे. कुठल्या पदांची भरती होणार कनिष्ठ लिपिक पूर्णवेळ ग्रंथपाल प्रयोगशाळा सहायक या पदांची १००% नामनिर्देशनाने भरती करण्यात येणार असून, अनुकंपा नियुक्तीलाही समावेश आहे – जे खरोखरच अनेक […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांचा वारंवार अपमान करणाऱ्या कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंची हकालपट्टी करा

शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी जाहीर माफी मागावी मुंबई: बळीराजा हा जगाचा पोशिंदा आहे पण त्याचा अपमान करण्याची एकही संधी भाजपा युती सरकार सोडत नाही. राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना सत्तेचा एवढा माज चढला आहे की, ते सातत्याने शेतकऱ्यांचा अपमान करत आहेत. शेतकऱ्यांना भिखारी म्हटल्यानंतर आता या महाशयांनी कर्जमाफीचे काय करता, लग्न, साखरपुडे […]

अधिक वाचा..
santosh-maharaj-khedkar

खंडाळे येथे श्री संत एकनाथ महाराज पालखी सोहळा सांगता समारंभ संपन्न!

रांजणगाव गणपती: खंडाळे (ता. शिरूर) येथे श्री शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज पालखी सोहळा सांगता समारंभ संपन्न झाला. भक्तिवेदांत वारकरी शिक्षण संस्था खंडाळे / रांजणगाव गणपती यांच्या पालखी सोहळ्यास संत एकनाथ महाराज संस्थांन पैठण च्या वतीने पैठणचे मानाचे फडकरी म्हणून घोषणा करण्यात आली. खंडाळे येथे आज (शनिवार) सकाळी 9 ते 11 यावेळी मध्ये पालखी सोहळा […]

अधिक वाचा..

महिलांसाठी खूप फायदेशीर ठरतात ‘या’ ५ प्रकारच्या बिया, नेहमीची डोकेदुखीही पळेल कायमची

सकाळी झोपेतून उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत महिलांची कामं काही संपत नाहीत. घर आणि नोकरी सांभाळून महिलांना शारीरिक आणि मानसिक थकवा येतो. अशात त्यांना ऊर्जेची जास्त गरज भासते. वाढत्या वयासोबत महिलांना आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्याही होतात. कधी हाडं कमजोर होतात तर कधी केसगळती होते. अनेकदा योग्य काळजी न घेतल्यानं कमी वयातच त्वचेवर सुरकुत्याही येऊ लागतात. अशात पोषक […]

अधिक वाचा..

मन स्थिर करणारं आसन भद्रासन

सर्वात श्रेष्ठ अशी चार आसने आहे, ती म्हणजे सिम्हमुद्रा, भद्रासन, पद्मासन आणि सिद्धासन. यातील भद्रासन हे शरीराला तणाव देणाऱ्या आणि पायांची नसे खेचणाऱ्या आसना पैकी एक महत्त्वाचे आसन आहे. सर्वप्रथम दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर ठेवून बसावे. पाठीचा कणा सरळ ताठ ठेवावा. त्यानंतर दोन्ही पाय दुमडून दोन्ही पायांचे तळवे एकमेकांना जुळवून ठेवावे आणि दोन्ही पाय […]

अधिक वाचा..

लिंबाच्या सालीचे फायदे 

लिंबाप्रमाणेच त्याची सालही फायदेशीर असते. लिंबाची साल फेकून देण्याची चूक करू नका. जाणून घेऊया लिंबाच्या सालीचे फायदे. लिंबाच्या सालीत व्हिटॉमिन ए, सी, पोटॅशियम, कॅल्शियम, फायबर यांसारखे अनेक पोषकघटक असतात. लिंबाची सालही लिंबू पाण्यापेक्षा अधिक उपयुक्त असते. लिंबाच्या सालीत कॅल्शियम आणि व्हिटॉमिन-सी भरपूर असल्याने हाडे आणि दात मजबूत होतात. लिंबाच्या सालीच्या वापरामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते. त्यात असलेल्या […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा शनिवार कसा असेल

मेष: आजचा दिवस शुभ असून नशिबाची साथ प्रत्येक कामात असेल. धन संपत्तीच्या बाबतीत तुम्ही काही योजना आखल्या असतील तर त्या यशस्वी होतील आणि व्यवसायात मनासारखा फायदा होईल. आज खूप आनंदी असणार आहात. नोकरीत काही बदल होऊ शकतात, त्यामुळे तुमचे सहकारी थोडे अस्वस्थ होतील. आज परोपकाराच्या कार्यात व्यस्त राहाल आणि तुमच्या चांगल्या वागणुकीचा तुम्हाला फायदा मिळेल. […]

अधिक वाचा..

एमआयडीसी असलेल्या गावांना औद्योगिक नगरीचा दर्जा देण्याबाबतचे धोरण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

मुख्यमंत्र्यांनी घेतला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा आढावा मुंबई: एम.आय.डी.सी. असलेल्या गावांना औद्योगिक नगरीचा दर्जा दिल्यास या भागातील विकास करता येईल. त्यामुळे अशा गावांना औद्योगिक नगरी देण्यासंदर्भात धोरण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एमआयडीसीची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग […]

अधिक वाचा..