थंडीत नारळ पिण्याचे फायदे आणि तोटे

नारळाचं पाणी आरोग्यासाठी चांगलं असतं. आजारपण असो वा नसो नारळ पाणी पिणं कधीही चांगलं. आजारी पडल्यावर डॉक्टरही नारळ पाणी पिण्याचा सल्ला देत असतात. पण नारळ पाणी कोणत्या सीजनमध्ये प्यावे हे अनेकांना समजत नाही. थंडीच्या दिवसात म्हणजे हिवाळ्यात नारळ पाणी प्यायल पाहिजे का, असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यावरच आज आपण प्रकाश टाकणार आहोत. नारळ पाणी हिवाळ्यात […]

अधिक वाचा..

पायांवर सूज येण्याची कारणे व उपचार

अनेकांना दिवसभरात खूप वेळ उभे राहून काम करावे लागते, अशांचे संध्याकाळी पाय सुजलेले दिसतात; पण दुसर्‍या दिवशी सकाळी उठल्यावर ती सूज नाहीशी झालेली आढळते. अशी सूज असल्यास विशेष काळजी करायचे कारण नसते; पण पायांबरोबर शरीरावर इतरत्र देखील सूज येते, तेव्हा अत्यंत काळजीपूर्वक चिकित्सा करावी लागते. तिचे काही प्रकार असतात. १) पेरीफेरल इडिमा: यामध्ये तळपाय, घोटे, […]

अधिक वाचा..

वाघाचे कातडे पांघरुन लांडगा वाघ होत नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

गोंदिया: काही जणांचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे. ते आता डोकी फोडण्याची भाषा करत आहेत. मात्र शोले सिनेमातील असरानीप्रमाणे ज्यांची परिस्थिती आहे त्यांनी अशी भाषा करु नये. आव्हान देण्यासाठी मनगटात ताकदं असावी लागते. वाघाचे कातडे पांघरुन लांडगा वाघ होत नाही, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठावर केला. ते लोकसभेत हरले, विधानसभेत हरले आणि आता येणाऱ्या […]

अधिक वाचा..

नाविन्यपूर्ण उपक्रमांनी आयटीआयमध्ये शिवजन्मोत्सव सजला

कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून आदर्श जयंतीत्सव विद्यार्थ्यांनी केला साजरा मुंबई: अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती राज्यभरातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थां(आयटीआय)मध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने जिल्हया-जिल्ह्यातील प्रत्येक संस्थेकडून नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले. या विविधांगी नाविन्यपूर्ण उपक्रमांमधून आपल्या राजाला वंदन करताना विद्यार्थ्यांनी आदर्श शिवजयंतीत्सव […]

अधिक वाचा..

मुंबईत हाउसिंग जिहाद मधून हिंदूंना अल्पमतात करण्याचा डाव

मुस्लिम विकासकांकडून मुंबईची डेमोग्राफी बदलण्याचा प्रयत्न मुंबई: मुंबईत सुरु असलेल्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांमध्ये ‘हाउसिंग जिहाद’चा प्रकार सुरु असून यात हिंदू रहिवाशांना अल्पमतात करुन मुस्लिमांना बहुमतात करण्याचा कुटील डाव मुस्लिम विकासकांनी सुरु केल्याचा गंभीर आरोप शिवसेना उपनेते आणि प्रवक्ते संजय निरुपम यांनी आज केला. जोगेश्वरी पश्चिम येथील श्री शंकर एसआरए प्रकल्प आणि ओशिवरा पॅराडाईज १ आणि […]

अधिक वाचा..

माणिकराव कोकाटे यांची राज्यपालांनी हकालपट्टी करावी व आमदारकी रद्द करावी

मुंबई: रेल्वे अपघाताची नैतिक जबाबदारी घेऊन लाल बहादूर शास्त्री यांनी राजीनामा देऊन आदर्श घालून दिला आहे. पण आत्ताच्या सत्ताधारी भाजपाने नैतिकतेला हरताळ फासला आहे. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना फसवणूक प्रकरणी न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा ठोठावल्यानंतर त्यांनी तात्काळ राजीनामा द्यायला हवा होता किंवा सरकारने त्यांचा राजीनामा घ्यायला हवा होता पण तसे झाले नाही. आता महामहिम राज्यपाल […]

अधिक वाचा..

राज्यातील खेळाच्या मैदानांचा फक्त खेळासाठीच वापर व्हावा; अजित पवार

मैदानावर खेळाडूंसाठी स्वच्छतागृहांसह चेंजिंग रूम उभारा मुंबई: खेळांना आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे राज्यसरकारचे धोरण आहे. मुंबईतील ओव्हल मैदान, आझाद मैदान व क्रॉस मैदानातील भूखंडांच्या भाडेपट्टा कराराचे क्रीडा क्लबसोबत नूतनीकरण करण्यासाठी महसूल, क्रीडा, सार्वजनिक बांधकाम व नगरविकास विभागाने एकत्र येऊन समन्वयाने स्वतंत्र, सर्वसमावेशक धोरण तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. दरम्यान कोणत्याही परिस्थितीत […]

अधिक वाचा..

शिरूर शहर व पंचक्रोशी शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शिरूर मध्ये ऐतिहासिक शिवशाही मिरवणूक 

शिरूर (अरुणकुमार मोटे): वाघनखे नाटक, व्याख्यान, महाराष्ट्राचा शाहिरी कार्यक्रम, आणि भव्य शिवशाही मिरवणूक, फटाक्यांची आतषबाजी, भगव्या झेंड्याची हवेत फिरली शान, डीजेचा दणका आणि शिरूर शहर झालं शिवमय शिवशाही मिरवणुकीने शिरूरकराची मने जिंकत जय भवानी जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय या गगनभेदी घोषणे संपूर्ण शिरूर शहर दणाणून गेले होते. शिरूर शहर व पंचक्रोशी शिवजयंती […]

अधिक वाचा..

मुंबई विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चेअर केंद्राची स्थापना केली जाणार

केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांची घोषणा मुंबई: मुंबई विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चेअर स्थापन केली जाणार असून या चेअरसाठी प्राध्यापक आणि संशोधक पदांना मान्यता दिली जाणार आहे. तसेच कलिना संकुलात मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र दोन वसतीगृहे आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची स्थापना केली जाणार असल्याची घोषणा […]

अधिक वाचा..

भ्रष्ट मंत्री माणिकराव कोकाटे व धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून बरखास्त करा

मुंबई: भारतीय जनता पक्ष युतीचे सरकार भ्रष्ट मंत्र्यांची टोळी बनली आहे. शेतकऱ्यांच्या नावावर माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी भ्रष्टाचार करताना सर्व मर्यादा सोडल्याचे उघड झाले आहे. आता माणिकराव कोकाटे यांना बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी नाशिक जिल्हा न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. या दोघांना मंत्रीमंडळातून बरखास्त करावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस […]

अधिक वाचा..