अजित पवारांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयाचा कारभार अधिक प्रभावी व गतिमान करणार

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयाचे सचिव म्हणून डॉ. राजेश देशमुख यांनी आज कार्यभार स्वीकारला. डॉ. राजेश देशमुख हे राज्य उत्पादन शुल्क आयुक्तपदासह उपमुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणूनही काम पाहणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सक्षम नेतृत्वं, कुशल मार्गदर्शनाखाली सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन उपमुख्यमंत्री कार्यालयाचा कारभार अधिक गतिमान प्रभावी करण्यावर आपला भर असेल, असे […]

अधिक वाचा..

कोणालाच सहजासहजी न मिळणारी कागदपत्रे अंजली दमानिया यांना कशी मिळतात….

महाकुंभ हा देशातील तमाम हिंदूच्या आस्थेचा व श्रध्देचा विषय त्यामुळे त्यावर बोलताना प्रत्येकाने तारतम्य बाळगावे… मुंबई: अंजली दमानिया यांना जी सहजासहजी उपलब्ध होत नाहीत अशी गुप्त कागदपत्रे कशी काय मिळतात आणि ती खरी आहेत की खोटी आहेत याची पोलिसांमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र […]

अधिक वाचा..

एनर्जी ड्रिंक्स पिल्याने शरीरावर होतो वाईट परिणाम

एनर्जी ड्रिंक्स प्यायल्याने शरीराला इन्स्ंटट एनर्जी मिळते. पण यामुळे अनेक आजार होण्याचा धोकाही निर्माण होतो. एनर्जी ड्रिंक्स प्यायल्याने मेंदूच्या वाढीवरही वाईट परिणाम होतो. आजकाल विविध प्रकारचे एनर्जी ड्रिंक्स बाजारात उपलब्ध आहेत. हे एनर्जी ड्रिंक्स शरीराला त्वरित एक्टिव्ह मोडमध्ये आणू शकतात. पण दीर्घकाळात ते शरीराला हानी पोहोचवतात. जास्त साखर आणि जास्त कॅफीन असलेली हे एनर्जी ड्रिंक्स […]

अधिक वाचा..

मेंदुत रक्ताची गाठ तयार झाल्याचं कसं ओळखाल? जाणून घ्या काय दिसतात लक्षण

सामान्यपणे जेव्हा एखाद्या व्यक्तीला जखम झाली किंवा कुठं खरचटलं तर रक्त निघतं. हे रक्त निघणं काही वेळानं बंद होतं. कारण जखम झालेल्या जागी ब्लड क्लॉट म्हणजे रक्ताची गाठ तयार होते. रक्ताची गाठ तयार होणं किंवा रक्त गोठणं ही शरीरातील एक सामान्य प्रक्रिया आहे. जी जखमेतून जाणाऱ्या रक्ताला रोखते. पण जेव्हा रक्ताच्या गाठी सामान्यापेक्षा जास्त तयार […]

अधिक वाचा..

शक्तीपीठ विरोधात न्यायालया ऐवजी रस्त्यावरची लढाई लढूया; आमदार सतेज पाटील

शक्तीपीठ महामार्ग विरोधात 12 मार्चला विधानसभेवर भव्य मोर्चा काढणार; आमदार सतेज पाटील मुंबई: शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्याला देशोधडीला लावणारा असून, हा महामार्ग रद्द व्हावा या मागणी करिता 12 मार्चला विधानसभेवर भव्य मोर्चा काढणार असल्याचं विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी जाहीर केलं. शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या बैठकित ते बोलत होते. शक्तीपीठ महामार्ग बाधित […]

अधिक वाचा..

आहार सेवनाविषयीचे नियम

अन्न नेहमी ताजे व गरम जेवावे.असे अन्न स्वादिष्ट तर असतेच शिवाय लवकर व चांगले पचते.फारच थंड वा फारच गरम अन्न मात्र कधीच खाऊ नये. अगदी कोरडे अन्न वा तेलातुपाने नुसते माखलेले अन्न खाऊ नये.अगदी कोरडे अन्न म्हणजे रुक्ष अन्न खावयास तर त्रास होतोच पण पचावयास देखील त्रास होतो. अन्नाचे प्रमाण भूक व पचनशक्ती यांच्या अनुमानाने […]

अधिक वाचा..

आठवड्यातून दोनदा तरी खायलाच हवी मसूर डाळ; पहा काय आहेत फायदे

प्रोटीन म्हणजेच प्रथिने ही शरीरात तयार होत नाहीत तर ती आपल्याला आहारातून घ्यावी लागतात. आपली प्रत्येकाची प्रथिनांची गरज ही आपल्या वजनाइतकी असते. त्यामुळेच आपल्या प्रत्येक जेवणात प्रथिनांचा आवर्जून समावेश असायला हवा असे सांगितले जाते. मांसाहार करणाऱ्यांचे ठिक आहे पण शाकाहार करणाऱ्यांमध्ये प्रथिनांचे प्रमाण कमी असल्याचे दिसते. मात्र शाकाहार करणाऱ्यांनी आहारात पनीर, दुग्धजन्य पदार्थ, कडधान्ये, डाळी […]

अधिक वाचा..

केळीच्या सालीसोबत हा पदार्थ दातांना लावल्याने पिवळे दात पांढरेशुभ्र होतील

दात पिवळे पडणं ही एक कॉमन समस्या आहे. ज्यामुळे आपल्या हास्यावर परिणाम होतो. इतकंच नाही तर जे लोक रोज ब्रश करतात त्यांचे दातही पिवळे झालेले दिसून येतात. दात पिवळे होण्यामागे अनेक कारणं असू शकतात. अनेक लोक या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी महागड्या ट्रिटमेंट्सचा आधार घेतात. केळी आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी असे फळ आहे. यात पोटॅशियम, मॅग्नेशियम, यांसारखी […]

अधिक वाचा..
ration shop

शिरूर तालुक्यातील किती महिलांना रेशनवर मिळणार साडी पाहा…

पुणे: अंत्योदय रेशन कार्डधार असलेल्या लाभार्थ्यांना वर्षातून एकदा साडी दिली जाते. आता या साड्यांचे वाटप होळीपर्यंत करण्यात येणार असल्याची माहिती आहे आहे. पुणे जिल्ह्यातील 48 हजार 874 महिलांना साडी देण्यात येणार आहे. त्यामध्ये सर्वात जास्त साड्या या 7 हजार 975 साड्या बारामती तालुक्यामध्ये दिल्या जाणार आहेत. शिरूर तालु्क्यातील 3990 महिलांना साडी मिळणार आहे. रेशन दुकानावर […]

अधिक वाचा..

राष्ट्रवादीच्या स्वराज्य सप्ताहाला सुरुवात

मुंबईतील शोभायात्रेत युवकांची भव्य मोटारसायकल रॅली… मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आज शिवजयंतीनिमित्त भव्य शिवसन्मान शोभा यात्रा काढण्यात आली. या शोभा यात्रेची सुरुवात दादर येथील शिवाजी पार्कमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून करण्यात आली. ढोलताशे पथकांचा निनाद… छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील लढाऊ हत्यारांचे प्रात्यक्षिक आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्वराज्य सप्ताहाचे झेंडे यांनी सजलेले शिवाजी पार्क गर्दीने […]

अधिक वाचा..