सर्व पालेभाज्यांचे औषधी उपयोग 

१) कोथिंबीर: उष्णता कमी करणारी, पित्तनाशक असते. हृदरोगावर अतिशय उपयुक्त आहे. २) कढीलिंब: पित्तनाशक व कृमीनाशक म्हणून याचा उपयोग होतो. ३) पालक: मूत्रसंस्था, पचनसंस्था यांच्या आतील सूजेला मऊपणा आणण्यास उपयुक्त असून दमा व खोकला कमी करणारी आहे. ४) माठ: हृदयाच्या कार्याला उपयोगी असून ही भाजी खाल्यावर शौचाला साफ होते. ५) चाकवत: ही पचण्याला सुलभ असून […]

अधिक वाचा..

बटाट्याचे पराठे, पोहे खाल्ल्याने रक्तातील साखर वाढते का…

सकाळी नाश्त्याला आपल्यापैकी बरेच जण पोट भरून खाणं पसंत करतात, तर याउलट काही जण काहीच न खाणं पसंत करतात. आपल्यातील अनेक जण सकाळी ब्रेड-आम्लेट, पोहे असे पदार्थ किंवा डब्यासाठी पोळी बनवली असेल तर ती चहाबरोबर खाणं पसंत करतात. त्यामुळे आज आपण बटाट्याचे पराठे, पोहे, ब्रेड-आम्लेट यांसारख्या आवडत्या पदार्थांचा रक्तातील साखरेच्या पातळीवर कसा परिणाम होतो हे […]

अधिक वाचा..

दररोज मूठभर शेंगदाणे खाण्याचे फायदे-तोटे

दररोज मूठभर शेंगदाणे खाण्याचे आरोग्यदायी फायदे शेंगदाण्यामध्ये आढळणाऱ्या मिनरल्स रेंजचा सामान्य आरोग्यावर मोठा सकारात्मक प्रभाव पडतो. त्यांच्यातील मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स, विशेषतः एचडीएल (गुड) कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवण्यासाठी आणि एलडीएल (खराब) कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करतात, त्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो. शेंगदाणे उच्च फायबर, प्रोटीन कंटेंटमुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करू शकतात, ज्यामुळे ते मधुमेह असलेल्यांसाठी […]

अधिक वाचा..

वजन कमी व्हावे म्हणून उपवासाला फक्त फळच खाता? हे योग्य का अयोग्य

वजन कमी करण्यासाठी उपवासाला फक्त फळच खाताय? उपवासाने आपले शरीर शुद्ध होते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात. याचबरोबर मनही शांत होते आणि शरीराच्या अवयवांनाही आराम मिळतो. उपवास केल्याने आपल्या शरीराला त्याचे अनेक फायदे होत असले तरीही तो उपवास योग्य पद्धतीनेच केला पाहिजे. उपवास करताना पूर्णवेळ उपाशी न राहता अमुक एका ठराविक वेळेनंतर काहीतरी […]

अधिक वाचा..

पोट फुगण्याची समस्या दूर करणार खास पाणी, जाणून घ्या कस बनवाल…

ब्लोटिंग दूर करणार होममेड ड्रिंक ब्लोटिंग दूर करण्यासाठी बडीशेप, जिरे आणि ओव्याच खास ड्रिंक बनवू शकता. हे ड्रिंक तयार करण्यासाठी ४०० ते ५०० मिलीलीटर पाणी घ्या. यात एक छोटा चमचा जिरे, बडीशेप आणि ओवा टाका. या गोष्टी पाण्यात रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी हे पाणी हलक गरम करून पिऊ शकता. या पाण्याने पोट फुगण्याची समस्या दूर […]

अधिक वाचा..
election-result

विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये मतदात्यांचा वाढता टक्का

मुंबई: महाराष्ट्रात १५ ऑक्टोबर २०२४ रोजी आदर्श आचारसंहिता लागू होऊन २० नोव्हेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता मतदान झाले. या निवडणुकीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रात मागील सुमारे 30 वर्षामध्ये या वर्षी सर्वांधिक 66.05 टक्के मतदान झाले. मागील पाच वर्षाच्या तुलनेत राज्याच्या मतदान टक्केवारीत सुमारे 5 टक्के वाढ झाली आहे. या वाढत्या मतदान […]

अधिक वाचा..

राज्यात कोणाची सत्ता येणार, सर्व एक्झिट पोल्सचे निकाल जाणून घ्या…

मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर आता विविध संस्थांच्या मतदानोत्तर चाचण्यांचे निकाल जाहीर झाले आहेत. यामधून यंदाच्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार, याबद्दल संकेत मिळत आहेत. राज्यातील एक्झिट पोल्सचे निकाल खालीलप्रमाणे इलेक्टोरल एज Exit Poll भाजप-78 काँग्रेस-60 शरद पवार गट-46 ठाकरे गट-44 शिंदे गट-26 अजित पवार गट-14 इतर-20 पोल डायरी Exit Poll  महायुती – 122-186 भाजप – […]

अधिक वाचा..
shirur-police

शिरूर शहरातील सराईत गुंडास पकडून अमरावती येथे केले स्थानबध्द…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर पोलिस स्टेशन रेकॉर्डवरील सराईत गुंड गुन्हेगार आशुतोष मिलींद काळे (वय २६, रा. सय्यदबाबानगर, शिरूर) याला शिरूर येथून ताब्यात घेतले असून, अमरावती जिल्हा कारागृह अमरावती येथे जमा करून स्थानबध्द केले आहे. Video: महसूल प्रशासन निवडणुकीत व्यस्त, वाळू माफिया चोरतात वाळू मस्त… शिरूर पोलिस स्टेशन रेकॉर्डवरील सराईत गुंड गुन्हेगार आशुतोष मिलींद काळे […]

अधिक वाचा..

मध आणि काळी मिरी एकत्र खाण्याचे अनेक फायदे

मध आणि काळी मिरीचे फायदे पचन तंत्र मजबूत होते  मध आणि काळी मिरीच्या सेवनाने पचन तंत्र मजबूत होण्यास मदत मिळते आणि सोबतच मेटाबॉलिज्मही बूस्ट होतं. ज्यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळते. काळी मिरीमधील अ‍ॅंटी-ट्यूसिव आणि अ‍ॅंटी-अस्थेमेटिक गुणांमुळे खोकल्याची समस्या दूर होते. तसेच श्वासासंबंधी समस्यांपासूनही बचाव होतो. गॅस, अ‍ॅसिडिटी होईल दूर मध आणि काळी मिरीच्या […]

अधिक वाचा..

साखरेपेक्षा गूळ कसा फायदेशीर, जाणून घ्या…

गूळ हा ऊस आणि ताडाच्या झाडाच्या रसापासून तयार करण्यात येणारा गोड पदार्थ आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुळाला विशेष महत्त्व आहे. हा पदार्थ मुख्यत: चिक्की किंवा लाडू तयार करण्यासाठी वापरला जातो. जरी गुळाच्या सेवनाने अनेक पौष्टिक फायदे मिळतात तरीही त्याचा प्राथमिक घटक साखर आहे आणि त्यामुळे गुळाच्या सेवनाविषयी विशेष काळजी घेणे महत्त्वाचे आहे. विशेषत: मधुमेह असणाऱ्या […]

अधिक वाचा..