रिकाम्या पोटी चुकुनही ‘हे’ खाऊ नका, आरोग्यास आहे हानिकारक

आरोग्यासाठी अन्न किती महत्वाचे आहे हे सर्वांना माहीत आहे. प्रत्येक गोष्ट खाण्याची योग्य वेळ असते. रिकाम्या पोटी कोणतेही आम्लयुक्त अन्न आतड्याच्या अस्तरावर परिणाम करते आणि यामुळे संसर्गाचा धोका असतो. आरोग्य तज्ञ विशेषतः काही पदार्थ रिकाम्या पोटी खाण्यास प्रतिबंधित करतात. बराच वेळ झोपल्यानंतर जेव्हा तुम्ही जागे होता तेव्हा पचनसंस्था काम करू लागते, परंतु त्यासाठी थोडा वेळ […]

अधिक वाचा..

व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी १२ची कमतरता तुम्हाला भासतेय का…

व्हिटॅमिन डी आणि बी १२ची कमतरता भासत असलेले अनेकजण आपल्या आजूबाजूला हमखास दिसतात. प्रत्येकाची जीवनशैली आणि आहाराची पद्धत वेगवेगळी असते. या दोन्हींमधील काही त्रुटींमुळे व्हिटॅमिन डी आणि बी १२ रुसून बसत असतात. त्यांना जागेवर आणण्यासाठी नैसर्गिक आणि वैद्यकीय उपाय उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या शरीरासाठी कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, मिनरल्स, फॅट्स इत्यादींची जशी आवश्यकता असते, तशीच जीवनसत्त्वांचीही (व्हिटॅमिन्स) गरज […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस आर्थिक बाबतीत संपन्नतेचा राहील. तुमच्या कामामुळे कुटुंबाचा लौकिक वाढेल. तुमच्या निर्णयक्षमतेचा तुम्हाला लाभ होईल. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि तुमचा आनंद वाढेल. आज पूजापठणात तुमची रुची वाढेल, सामाजिक आणि धार्मिक कार्यांत मन लागेल. सायंकाळच्या वेळी प्रकृती थोडी बिघडू शकते, त्यामुळे सावध राहावे. वृषभ: यश मिळाल्याने तुम्ही आनंदीत व्हाल. आईवडिलांचे आशीर्वाद घेऊन जे […]

अधिक वाचा..

आरोग्यदायी उपयुक्त वांगी

वांगे हे खूपच पौष्टिक आहे. भाजी करताना ते खूप कच्चे नसावे व खूप पिकलेले ही नसावेत. ज्याच्यात परिपक्व असा आहे, पूर्ण विकसित झालेले वापरावे. लहान वांगे हे पित्त व कफ कमी करते. मोठे वांगे पचायला हलके असले तरी थोडे पित्तकर आहे. वांगे खायचे झाल्यास डोरली वांगे, कोंबडीच्या अंड्याचा सारखे असणारे पांढरे वांगे, काटेरी वांगी व […]

अधिक वाचा..

चहा पिऊन पित्त वाढत तर ‘हे’ चहा प्या, तब्येतीसाठीही उत्तम-चहाही सोडायला नको

असं म्हणतात, “चहाला वेळ नाही पण वेळेला चहा हवाच.” काही चुकीचं सांगत नाहीत डॉक्टर, चहा म्हणजे व्यसनच आहे. काही लोकांची चहाची वेळ उलटून गेली आणि चहा मिळाला नाही तर, चिडचिड व्हायला लागते. चहाची मुळात भारतीयांना सवय लागली आहे. भारताच्या प्रत्येक प्रदेशाची भोजन पद्धती भिन्न आहे. प्रत्येक प्रदेशाच्याच काय तर, गावोगावी अन्नात वैविध्य आढळून येते. संध्याकाळी […]

अधिक वाचा..

विविध पालेभाज्यांचे आहारातील महत्व

हिरव्या पालेभाज्यांमध्ये कॅल्शिअम, बीट कॅरोटीन आणि क जीवनसत्व असतात. या हिरव्या भाज्यांमधील कॅरोटीनचे अ जीवनसत्व बनते जे डोळ्यांच्या आरोग्यास उत्तम असते. परंतु बऱ्याच वेळा लहान मुलांना आणि मोठ्यानं देखील पोट बिघडेल, म्हणून पालेभाज्या खाण्यास मनाई करण्यात येते. त्यामुळे कोणत्या पालेभाजीमुळे कोणते पोषक जीवनसत्व मिळतात आणि कोणत्या पालेभाजीमुळे अपाय होऊ शकतो हे आपण पाहणार आहोत. पालक: […]

अधिक वाचा..

पित्तावर विजय मिळवा 9 घरगुती उपचारांनी

अपुरी झोप, तणावग्रस्त जीवनशैली, अरबट-चरबट फास्ट फूड खाणे अशा एक ना अनेक कारणांनी शरीरात पित्ताचे दोष निर्माण होतात. तीव्र डोकेदुखी, छातीत जळजळ, उलट्या होणे, अस्वस्थ वाटणे अशी पित्ताची लक्षणे दिसून येतात. मग पित्तावर उपाय म्हणून बाजारात उपलब्ध असलेली विविध रूपातील ‘एन्टासिड्स’(आम्लता नष्ट करणारा अल्कलाइन पदार्थ) ही निष्फळ ठरतात. आरामदायी केळ: केळ्यातून शरीराला उच्च प्रतीच्या पोटॅशियमचा […]

अधिक वाचा..

वेलचीचे अशाप्रकारे सेवन केल्यास शरीरात दिसतील ‘हे’ आश्चर्यकारक बदल

काही गरम मसाल्यांमध्ये असे काही औषधी गुणधर्म असतात, ज्यामुळे संपूर्ण आरोग्य सुधारते. असाच एक मसाला म्हणजे वेलची. जो जेवणाची चव वाढवण्यासह मिठाई, दूध आणि चहामध्येही वापरला जातो. वेलची हा केवळ एक गरम मसालाच नाही तर तो अनेक आजारांवर औषधीदेखील आहे. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि हंगामी आजारांपासून संरक्षण करते. यातही जर वेलचीचे पाणी बनवून सेवन केल्यास […]

अधिक वाचा..

‘फंगल इन्फेक्शन’ची कारणे काय

फंगल इन्फेक्शनने त्रस्त असणाऱ्यांची संख्या काय कमी नाही. शरीराच्या कोणत्याही भागात होणारे हे फंगल इन्फेक्शन एका काळानंतर पुरते हैराण करून सोडते. मात्र ते का होते? काय काळजी घेऊ शकतो. कारणे काय उष्ण आणि दमट वातावरणामुळे ही समस्या होते. ज्या लोकांना खूप घाम येतो त्यांना फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते. ओले कपडे घालणे. घट्ट शूज […]

अधिक वाचा..

आरोग्याचा सर्वात मोठा शत्रु…

रोजच्या दिनचर्येचा नैसर्गिक आणि आवश्यक भाग म्हणजे निद्रा ही आपल्याला ऊर्जा देते, जी निरामय आरोग्यासाठी अत्यंत गरजेची आहे. योग्य प्रमाणात घेतलेली गाढ झोप आपल्या तनमनाला पुरेपूर विश्रांती देते, ज्यामुळे आपणास ताजेतवाने, प्रसन्न व उर्जावान वाटते. झोपण्याची योग्य पद्धत; चांगली झोप घेण्यासाठी रात्रीचा आहार कमी व पचेल असाच घ्यावा . झोपताना डोके पूर्व किंवा दक्षिण दिशेला […]

अधिक वाचा..