दात पिवळे, दातांवरचा पिवळट थर जाण्यासाठी ५ उपाय, दात दिसतील स्वच्छ-कीड लागणार नाही

बोलताना किंवा हसताना नजर आपसुकच दातांवर जाते. दातांची ठेवण जरी वेगवेगळी असली तरी सगळ्यांचे दात छान दुधाळ पांढरेच असतात. दात पिवळे पडतात त्यामागे अनेक कारणे आहेत. मात्र असे पिवळे झालेले दात विचित्र दिसतात. फक्त दिसायलाच पिवळे दात वाईट नसतात. दात पिवळे दिसतात कारण त्यावर थर जमा झाला असतो. त्यामुळे दात फक्त घाण दिसत नाहीत खराबही […]

अधिक वाचा..

जेवल्यानंतर पोट फुगते- अस्वस्थ वाटते? आयुर्वेदिक ड्रिंक प्या, रोजचा त्रास होईल कमी

जरा काही खाल्ले की आपले पोट फुगते किंवा गॅसेसच्या समस्या होतात. अपचनाची समस्या ही सामान्य असली तरी सतत असं होणं आरोग्यासाठी त्रासदायक ठरतं. या समस्यांमुळे आपल्याला अनेकदा खाण्याची इच्छा होत नाही. कधीकधी समस्या इतकी वाढते की, आपल्याला श्वास घ्यायला देखील त्रास होतो. वारंवार पोट फुगण्याची समस्या किंवा गॅसेस होत असेल तर आपण आरोग्याकडे लक्ष द्यायला […]

अधिक वाचा..

भृंगराज ५ पद्धतीने लावा, केसगळतीची समस्या कायमची थांबून केस होतील काळेभोर

सध्या केसगळतीच्या समस्येपासून अनेक जण त्रस्त आहेत. याचे सर्वात मोठे कारण पुरेसा आहार न घेणे आणि प्रदूषित वातावरणाचा आपल्या केसांवर परिणाम होतो. केसगळती थांबवण्यासाठी आणि केसांच्या वाढीसाठी आपण अनेक महागडे उत्पादने वापरतो. ज्याचा आपल्याला केसांवर परिणाम होतो आणि केस वाढण्याऐवजी केसगळती सुरु होते. आयुर्वेदानुसार केसगळती रोखण्यासाठी भृंगराज हे वरदानापेक्षा कमी नाही. यामध्ये दाहक विरोधी आणि […]

अधिक वाचा..

तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? ‘या’ गंभीर आजारांचे संकेत…

तहान लागणं ही एक सामान्य प्रक्रिया आहे. उन्हाळ्याच्या काळात तुम्हाला पुन्हा पुन्हा काहीतरी प्यावेसं वाटू शकतं. पण जर तुम्हाला दिवसभर वारंवार तहान लागत असेल, पाणी प्यायल्यानंतर काही वेळातच घसा पुन्हा कोरडा होत तर त्याकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं. कधीकधी ही एक सामान्य गोष्ट असते, परंतु जर ती सवय बनली तर ती काही आजारांचं सुरुवातीचं […]

अधिक वाचा..

बाभळीच्या शेंगांचे औषधीय व गुणकारी फायदे

आयुर्वेदात अशा अनेक वनौषधी आणि वनस्पती आहे, ज्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर आहे यातिल बाभळीच्या शेंगांना फार मौल्यवान मानले जाते. खुपच गुणकारी आहे तर बघू या फायदे 1)गुडघेदुखी कमी होते बाभळीच्या शेंगांचे चूर्ण उपयुक्त आहे. व्रुध्दापकाळात सांधेदुखी, ही सामान्य समस्या आहे आणि गुडघेदुखी तर चाळीशीनंतर चालू होते. तेव्हा या शेंगांचे चूर्ण सकाळ संध्याकाळ कोमट पाण्याबरोबर […]

अधिक वाचा..

रोज फक्त १० मिनिटं ध्यान करण्याचे १० फायदे

प्रत्येकाने रोज थोडावेळ तरी ध्यान केले पाहिजे. शरीरासाठीच नाही तर मानसिक स्वास्थ्यासाठीही गरजेचे आहे. दिवसभरच्या ताणानंतर रात्रीही थोडावेळ ध्यान करावे. झोप शांत लागते. डोक्यातील विचार शांत होण्यासाठी मदत होते. हार्मोन्सही संतुलित करण्यासाठी मदत होते. महिलांमध्ये अनेक कारणांमुळे हार्मोनल चेंजेस होत असतात. त्यामुळे ध्यान करणे गरजेचे आहे. भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत होते. मनातील भावना मोकळ्या होण्यासाठी […]

अधिक वाचा..

कडू कारल्याचे आरोग्यविषयक गुणकारी फायदे

हिरव्या भाज्यांमध्ये आपल्याकडे आकर्षित करणारं कारलं चवीला कडू जरी असले, तरी ही त्यापासून मिळणारे अनेक फायदे नक्की गोड आहेत. १) कारल्यामध्ये फास्फोरस मुबलक प्रमाणात आढळतं. हे कफ, बद्धकोष्ठता आणि पचनासंबंधी समस्या दूर करतं. कारल्याचा सेवनाने अन्नाचे पचन व्यवस्थित होते. तसेच भूक सुद्धा मोकळेपणाने लागते. २) दम्याचा त्रास असल्यास कारलं खूपच फायदेशीर ठरतं. या आजारात कारल्याची […]

अधिक वाचा..

आरोग्याविषयी काही उपाय

१) आंघोळ करत असताना तोंडात पाणी घेऊन आंघोळ करणे – सर्दी, खोकला, ताप येत नाही. २) पाय उत्तरेस व डोके दक्षिणेला करून झोपले तर लकवा (पॅरालीसीस) येत नाही. ३) रोज एक आंब्याचे पान खाल्ले तर मुखदुर्गंधी निघून जाते व अपचन होत नाही. ४) रोज एक ग्लास ताक प्यायले तर हार्ट अटॅक येत नाही. ५) स्मरण […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आज तुम्ही इतरांच्या भावना व्यवस्थित ओळखणार आहात. समोरच्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून त्याप्रमाणे चालण्याचा प्रयत्न देखील कराल. आज मानसिक समाधान मिळेल. कधीकधी दुसऱ्यांचे ऐकण्यात काही हरकत नाही याची प्रचीती आज तुम्हाला येईल. दुकान किंवा ऑफिस कुठेही टीमवर्क महत्त्वाचे असते, त्याद्वारे तुम्ही कोणत्याही समस्येवर तोडगा काढण्यात यशस्वी होणार आहात. वृषभ: तुमच्यासाठी दिवस अतिशय उत्तम आहे. तुम्ही […]

अधिक वाचा..

पायांना सतत मुंग्या येतात,सूजही येते? ही लक्षणं म्हणजे गंभीर आजारांचा धोका

मानवी शरीरातील प्रत्येक अवयव हा महत्त्वाचा आहे. शरीराच्या प्रत्येक भागातील कार्य हे वेगळे असते. अनेकदा आपण खूप चालतो. ज्यामुळे त्याचा भार आपल्या पायांवर आणि तळपायांवर येतो. ज्यामुळे आपल्याला त्रास होतो. शरीरात काही समस्या आपल्याला असल्यास त्यांची लक्षणे आपल्याला दिसतात. या अवयवांपैकी एक म्हणजे आपले पाय. आपले पाय आपले संपूर्ण आरोग्य सांगतात. डॉक्टरांच्या मते पायांवरुन आपल्याला […]

अधिक वाचा..