दिवसभरात किती पाणी प्यावे आणि त्याचे फायदे काय

दिवसभरात किती पाणी प्यावे हे वय, वजन, हवामान आणि शारीरिक श्रमांवर अवलंबून असते. सामान्यतः २.५ ते ३.५ लिटर (८-१२ ग्लास) पाणी पिणे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. पाणी पिण्याचे फायदे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकते  युरीन व घामाद्वारे हानिकारक पदार्थ बाहेर टाकते. हजम प्रक्रिया सुधारते  अन्न पचण्यास मदत होते व बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. त्वचेसाठी फायदेशीर त्वचेला […]

अधिक वाचा..

कावीळ होऊ नये म्हणून योग्य निदान, लक्षणे, उपाय कसे कराल…

पावसाळा आला, पाणी गढूळ झाले की, कावीळचे रुग्ण वाढू लागतात. पोटातील कावीळ, सफेद कावीळ इ. कावीळचे प्रकार अथवा नाव लोकांकडून ऐकायला मिळतात. खरे सांगायचे, तर कावीळ ही अनेक प्रकारची असते व कावीळ होण्याची कारणे देखील अनेक असतात. यासाठीच कावीळचे योग्य निदान होणे आवश्यक आहे. कावीळ होण्याची विविध कारणे… जंतुसंसर्गामुळे… ज्याला इनइफेक्टिव हेपेटायटिस म्हटले जाते. हेपेटायटिस […]

अधिक वाचा..

तुमच्या स्वयंपाक घरातील गूळ शुद्ध की भेसळयुक्त? या सोप्या ट्रिक्स करा फॉलो

गूळ हा प्रत्येक स्वयंपाकघरात महत्त्वाचा घटक मानला जातो. गुळामुळे कोणत्याही पदार्थाला गोडवा येतोच परंतु त्याचे सेवन तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. मकरसंक्रांतीच्या तिळगुळाच्या लाडू पासून ते दिवाळीच्या लाडू पर्यंत अनेक पदार्थांमध्ये गोडव्यासाठी गुळाचा वापर केला जातो. परंतु मार्केटमध्ये मिळणारा गूळ अनेकवेळा भेसळयुक्त मानला जातो. अनेकांना प्रश्न पडतो की खरा गूळ नेमकं निवडायचा कसा गुळामधील भेसळीमुळे […]

अधिक वाचा..

मोहरीचं तेल आणि हिंग एकत्र करून वापरण्याची कमाल

माेहरीचं तेल आणि हिंग यांचा एकत्रित वापर आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त ठरू शकतो. पचनापासून ते केसांची वाढ चांगली होण्यापर्यंत त्याचे कित्येक वेगवेगळे उपयोग आहेत मोहरीचं तेल आणि हिंग एकत्रित करून स्वयंपाकात वापरल्याने पचनाशी संबंधित त्रास कमी होऊ शकतात. फोडणीसाठी मोहरीचं तेल वापरणे आणि त्यामध्ये चिमूटभर हिंग घालणे असा एक उपाय तुम्ही करू शकता. मोहरीचं तेल थोडं […]

अधिक वाचा..

लिंबाचा अशा पद्धतीने वापर केल्यास आणखीन तरुण दिसाल

कडक उन्हाळा सुरू झाला आहे. या हंगामात शरीर थंड ठेवण्यासाठी आपण अनेक पेय पित असतो. अशातच या दिवसांमध्ये लिंबाचा वापर जास्त होतो. कारण उन्हाळ्यात लिंबू पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते आणि इलेक्ट्रोलाइटस देखील कमी होत नाही. पण लिंबू फक्त जेवणातच नाही तर त्वचेच्या समस्यापासुन मुक्तता मिळावी यासाठी देखील वापरला जातो. त्यात व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि […]

अधिक वाचा..

तुम्ही देखील झोपताना पायामध्ये उशी ठेवता का? ‘ही’ झोपण्याची योग्य पद्धत आहे का

झोप ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. शांत झोपेसाठी लोक अनेकविध प्रयत्न करताना दिसतात. कोणी योगा करते, कोणी ध्यान करते, तर कोणी आहारामध्ये बदल करते. अनेकदा आपल्या झोपण्याच्या पद्धतीचा आपल्या झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. काही लोकांना झोपताना पायांमध्ये उशी ठेवून झोपण्याची सवय असते; पण त्याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो हे तुम्हाला माहीत आहे का? पायांत […]

अधिक वाचा..

सतत आंबट ढेकर येतात, पित्ताने जळजळ होते, मग हे ४ घरगुती उपाय एकदा कराच…

प्रत्येक व्यक्तीला सतत काही ना काही आजारपण उद्भवत असते. मग अगदी किरकोळ खोकला असोत किंवा एखादा गंभीर आजार असोत. त्यांचा त्रास सहन करावा लागतो. मात्र अशा आजारांची लक्षणे जाणून घेतल्यास त्यांच्यावर वेळीच उपचार करता येतात. तसेच शरीराला काय बाधत आहे, ते ही समजून घेता येते. त्रासाचे कारण समजल्यावर त्या आजाराचे निवारण करणे जरा सोपे जाते. […]

अधिक वाचा..

घामामुळे मांड्या घासून रॅश येते, मग हे घरगुती उपाय करा

उन्हाळा सुरू झाल्यावर अनेक त्रास सुरू होतात. सतत घाम येतो. घशाला कोरड पडते. उन्हामुळे चक्कर येते. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. अति उष्णतेमुळे अस्वस्थ व्हायला होते. शरीर सारखं डिहायड्रेटेड होते. ओठांनाही सारखी कोरड पडते. चेहरा अगदी करपून निघतो. अशा समस्यांवर आपण विविध उपाय करतच असतो. एक त्रास उन्हाळ्यात असाही होतो, ज्यामुळे चालायचेच वांदे होऊन जातात. […]

अधिक वाचा..

दिवसभर बसून काम केल्यान मणक्याचे दुखणे, पाठ दुखतेय त्यावर घरगुती उपाय

आपल्यापैकी बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयांमध्ये, बँकेत, आयटीमध्ये काम करणारे कर्मचारी यांसारख्या असंख्य जणांचे काम हे बैठ्या स्वरूपाचे असते. शेतात किंवा कष्टाचे काम करण्यापेक्षा बैठे काम बरे वाटत असले तरी त्यामुळे आरोग्याच्या विविध तक्रारी उद्भवण्याची शक्यता असते. दिवसाचे ८ ते १० तास सलग बसून काम केल्याने पाठ, मणका यांच्या […]

अधिक वाचा..

फक्त ४ थेंब तूप ‘या’ पद्धतीने वापरा, आरोग्याच्या सगळ्या तक्रारी दूर होतील

प्रत्येकाच्याच आरोग्याच्या काही ना काही समस्या सतत चाललेल्या असतात. तब्येतीमध्ये जरा काही खुट्ट झालं की बहुतांश लोकांचा कल लगेचच गोळ्या- औषधी घेण्याकडे असताे. पण असं वारंवार औषधं घेणं आरोग्यासाठी चांगलं नाही. त्यामुळे असे काही उपाय करावेत ज्यामुळे आपली तब्येत तर ठणठणीत राहीलच पण त्याचा अन्य कोणताही दुष्परिणाम तब्येतीवर होणार नाही. असाच एक उपाय योग तज्ज्ञांनी […]

अधिक वाचा..