रोज किती लिटर पाणी प्यायलं तर किडनीचे आजार होत नाहीत

किडनी शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक असतात. किडनी शरीरातील विषारी तत्व बाहेर काढण्याचं काम करतात. तसेच शरीरात इलेक्ट्रोलाइट्सचं बॅलन्स, सोडिअम आणि पोटॅशिअम कंट्रोल करण्याचं देखील काम किडनी करतात. इतकंच नाही तर अनेक हार्मोन्स बनवण्यात आणि ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यात किडनीची महत्वाची भूमिका असते. पण आपल्याच काही चुकांमुळे किडनीची ही वेगवेगळी कामं प्रभावित होतात. किडनीचं आरोग्य […]

अधिक वाचा..

साबणानं केस धुण्याचा दुष्परिणाम

घरातला शाम्पू संपल्यावर तो लगेच आपण्याऐवजी आपण साबणाने केस धुतो. अर्थात सगळेच असं करत नाहीत मात्र अनेक जण करतात. साबणाने केस धुणे योग्य आहे की अयोग्य हे जाणून घ्या. साबणात असलेले घटक हे त्वचेला अनुसरुन असतात. डोक्याची त्वचा त्यावरील केस आणि शरीराची त्वचा जरा वेगळी असते. दोन्हीला विविध प्रकारचे पोषण लागते. जसे की साबणात जास्त […]

अधिक वाचा..

तुळशीचे प्रकार आणी गुणधर्म

तुळशीचे दर्शन पाप नाशक असून तिची पूजा मोक्षदायक आहे असे म्हणतात. तुळशी वाचून केलेली विष्णूची पूजा व्यथ ठरते असे पद्मपुराणात म्हंटले आहे. तुळशीची मंजिरी सर्व देवांची प्रतिनिधी मानली आहे. तुळशी मध्ये अलौकिक औषधी गुणधर्म आहे. मानवी जीवनात तुळशीचे महत्व मोठे आहे कारण ती एकाचवेळी अनेक रोगांचे निर्मुलन करते. तुळशीचे ५ प्रकार आहेत. कृष्ण तुळस, दहीद्र […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस फलदायी आहे. ऑफिसच्या कामात काही बदल होण्याची शक्यता आहे. वादविवादापासुन दूर राहा. घर आणि ऑफिसच्या कामात समतोल ठेवा. प्रोजेक्ट पूर्ण झाल्यामुळे कौतुक होईल. तुम्ही काही खास कामातील व्यवस्था करण्यात व्यस्त राहणार आहात. आर्थिक बाबतीत दिवस ठिक आहे. वृषभ: आजचा दिवस छान आहे. आर्थिक स्थिती सुधारणार असून मान-सन्मान वाढणार आहे. धनलाभासह सुख समृद्धीचे […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल 

मेष: तुम्ही कामाच्या ठिकाणी प्रगतीच्या मार्गावर हळूहळू पुढे वाटचाल करणार आहात. प्रकल्पही वेळेवर पूर्ण होणार आहेत. कामाच्या संदर्भात या आठवड्यात केलेल्या सहलींचे तुम्हाला आनंददायी परिणाम प्राप्त होणार आहे. पण आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगावी लागणार आहे. कारण तुम्हाला काही अडथळे आणि समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. पण तुमच्या दृढ विचारसरणीने गुंतवणूक केल्यास चांगले परिणाम मिळणार आहेत. […]

अधिक वाचा..

आज खग्रास चंद्रग्रहण; वेधकाळ केव्‍हापासून, काय टाळावे, जाणून घ्या राशीनुसार परिणाम

यंदा वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण आज म्हणजेच सप्टेंबर २०२५ रोजी होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हे चंद्रग्रहण ७ सप्टेंबर रोजी रात्री ९:५७ वाजता सुरू होईल आणि ८ सप्टेंबर पहाटे १:२६ वाजता संपेल. ग्रहणाचा स्पर्शकाल: रात्री ११:०९ मध्यकाल: रात्री ११:४२ मोक्षकाल: पहाटे १:२३ हे ग्रहण सुमारे ४ तास चालणार आहे. भारतात ग्रहण कुठे दिसेल भारतामधील प्रमुख शहरांमध्ये हे […]

अधिक वाचा..

कानाची काळजी कशी घ्यावी

कर्णेंद्रिय म्हणजे कान. हाही आपल्या शरीरातील महत्त्वाचा अवयव. आपल्या मराठी भाषेत आपल्या या ज्ञानेंद्रियांवरून अनेक म्हणी प्रचलित आहेत हे आपल्याला सहज आठवेल. कानाने आपण श्रवण करतो आणि त्यामुळे आसपासच्या घडामोडींचे ज्ञान आपल्याला या श्रवणातून होत असते. आता ऐकू येऊनही न येण्याची कला अनेकांना अवगत असते तो भाग वेगळा.पण या कानांचे विकार एकदा सुरू झाले की […]

अधिक वाचा..

Viral fever म्हणजे काय

Viral fever म्हणजे व्हायरस मुळे होणारा ताप. तो एखाद्या विशिष्ट एका व्हायरसमुळेच होतो असे नाही. वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरस शरीरात शिरून हा ताप निर्माण करू शकतात. वैशिष्ट्ये ताप अचानक येतो आणि साधारण 99°F ते 104°F पर्यंत जाऊ शकतो. तापासोबत इतर लक्षणेही दिसू शकतात. सर्वसाधारण लक्षणे अंगदुखी किंवा सांधेदुखी डोकेदुखी थकवा डोळ्यांत जळजळ किंवा लालसरपणा घसा खवखवणे […]

अधिक वाचा..

मेंदूचं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी

मेंदूचं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काही नैसर्गिक उपाय फायदेशीर ठरतात. यामध्ये भिजवलेली खसखस आणि अक्रोड रोजच्या आहारात समाविष्ट करणं उपयुक्त आहे. खसखस ही मेंदूला थंडावा देणारी असून तिच्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक आणि हेल्दी फॅट्स असतात. सकाळी भिजवून घेतलेली खसखस मेंदू शांत ठेवते आणि एकाग्रता वाढवण्यास मदत करते. अक्रोडला ब्रेन फूड म्हटलं जातं, कारण […]

अधिक वाचा..

७ तास झोप घेत नसाल तर तुम्ही डेंजर झोनमध्ये आहात, अकाली मृत्यू, हार्ट अटॅक, नैराश्य येण्याची भीती 

रात्री झोप पूर्ण न झाल्याने दुसऱ्या दिवशी सर्वांनाच थकवा आणि अस्वस्थता जाणवत राहते. जास्त वेळ झोप न घेता राहणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. प्रौढांनी दररोज रात्री सात तासांपेक्षा जास्त झोप घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पुरेशी झोप न मिळाल्याने नैराश्य, मधुमेह, लठ्ठपणा, हृदय विकाराचा झटका, उच्च रक्तदाब आणि पक्षाघात, अकाली मृत्यू यांसारख्या जीवघेण्या आजारांचा धोका वाढत […]

अधिक वाचा..