भ्रष्ट मंत्री माणिकराव कोकाटे व धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून बरखास्त करा

मुंबई: भारतीय जनता पक्ष युतीचे सरकार भ्रष्ट मंत्र्यांची टोळी बनली आहे. शेतकऱ्यांच्या नावावर माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी भ्रष्टाचार करताना सर्व मर्यादा सोडल्याचे उघड झाले आहे. आता माणिकराव कोकाटे यांना बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी नाशिक जिल्हा न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. या दोघांना मंत्रीमंडळातून बरखास्त करावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस […]

अधिक वाचा..

अजित पवारांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयाचा कारभार अधिक प्रभावी व गतिमान करणार

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयाचे सचिव म्हणून डॉ. राजेश देशमुख यांनी आज कार्यभार स्वीकारला. डॉ. राजेश देशमुख हे राज्य उत्पादन शुल्क आयुक्तपदासह उपमुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणूनही काम पाहणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सक्षम नेतृत्वं, कुशल मार्गदर्शनाखाली सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन उपमुख्यमंत्री कार्यालयाचा कारभार अधिक गतिमान प्रभावी करण्यावर आपला भर असेल, असे […]

अधिक वाचा..

कोणालाच सहजासहजी न मिळणारी कागदपत्रे अंजली दमानिया यांना कशी मिळतात….

महाकुंभ हा देशातील तमाम हिंदूच्या आस्थेचा व श्रध्देचा विषय त्यामुळे त्यावर बोलताना प्रत्येकाने तारतम्य बाळगावे… मुंबई: अंजली दमानिया यांना जी सहजासहजी उपलब्ध होत नाहीत अशी गुप्त कागदपत्रे कशी काय मिळतात आणि ती खरी आहेत की खोटी आहेत याची पोलिसांमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र […]

अधिक वाचा..

शक्तीपीठ विरोधात न्यायालया ऐवजी रस्त्यावरची लढाई लढूया; आमदार सतेज पाटील

शक्तीपीठ महामार्ग विरोधात 12 मार्चला विधानसभेवर भव्य मोर्चा काढणार; आमदार सतेज पाटील मुंबई: शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्याला देशोधडीला लावणारा असून, हा महामार्ग रद्द व्हावा या मागणी करिता 12 मार्चला विधानसभेवर भव्य मोर्चा काढणार असल्याचं विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी जाहीर केलं. शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या बैठकित ते बोलत होते. शक्तीपीठ महामार्ग बाधित […]

अधिक वाचा..
ration shop

शिरूर तालुक्यातील किती महिलांना रेशनवर मिळणार साडी पाहा…

पुणे: अंत्योदय रेशन कार्डधार असलेल्या लाभार्थ्यांना वर्षातून एकदा साडी दिली जाते. आता या साड्यांचे वाटप होळीपर्यंत करण्यात येणार असल्याची माहिती आहे आहे. पुणे जिल्ह्यातील 48 हजार 874 महिलांना साडी देण्यात येणार आहे. त्यामध्ये सर्वात जास्त साड्या या 7 हजार 975 साड्या बारामती तालुक्यामध्ये दिल्या जाणार आहेत. शिरूर तालु्क्यातील 3990 महिलांना साडी मिळणार आहे. रेशन दुकानावर […]

अधिक वाचा..

राष्ट्रवादीच्या स्वराज्य सप्ताहाला सुरुवात

मुंबईतील शोभायात्रेत युवकांची भव्य मोटारसायकल रॅली… मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आज शिवजयंतीनिमित्त भव्य शिवसन्मान शोभा यात्रा काढण्यात आली. या शोभा यात्रेची सुरुवात दादर येथील शिवाजी पार्कमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून करण्यात आली. ढोलताशे पथकांचा निनाद… छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील लढाऊ हत्यारांचे प्रात्यक्षिक आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्वराज्य सप्ताहाचे झेंडे यांनी सजलेले शिवाजी पार्क गर्दीने […]

अधिक वाचा..

अंजली दमानिया यांचे पुन्हा अर्धवट ज्ञान आणि खोट्या आरोपांचे प्रदर्शन

अंजलीताई शासनाचा जी आर काढण्याची प्रक्रिया आधी समजून घ्या मुंबई: अंजली दमानिया यांनी आज पुन्हा एकदा अर्धवट ज्ञानाच्या आधारे खोटे बोलून जीआर काढला वगैरे म्हणून जे आरोप केले आहेत ते संपूर्णपणे चुकीचे असून त्या आपल्या अर्धवट ज्ञानाच्या आधारे खोटे आरोप करत असल्याचा खुलासा मंत्री धनंजय मुंडे यांनी केला आहे. शासनाच्या कार्य नियमावलीनुसार ( रुल्स ऑफ […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र आणि गोयास मिळून विकासाकडे वाटचालीची नवी सुरुवात करूया

राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांचे ब्राझीलच्या शिष्टमंडळास आवाहन मुंबई: महाराष्ट्र आणि ब्राझीलच्या गोयास राज्यात अनेक बाबींमध्ये साम्य आहे. महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात देशात आघाडीवर असून महाराष्ट्राप्रमाणेच गोयास मध्ये देखील तंत्रज्ञान आणि नाविन्यतेवर भर दिला जातो. यामुळेच महाराष्ट्र आणि गोयास सोबत येऊन विकासाकडे वाटचालीची नवी सुरुवात करूया, असे आवाहन राजशिष्टाचार आणि पणन मंत्री जयकुमार रावल यांनी गोयासच्या […]

अधिक वाचा..

राज्यात तंबाखू विक्रेता परवाना धोरण कधी

कोटपा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय परिषद मुंबईत संपन्न मुंबई: तंबाखू-सिगारेट अवैद्य विक्रीच्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी एफसीटीसी कलम ५.३ च्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन व्हावे तसेच प्रस्तावित तंबाखू विक्रेता परवाना धोरण राज्य शासनाने लवकर अंमलात आणावे, अशी आग्रहाची मागणी राज्यभरातील तंबाखू विरोधी संस्था संघटनांकडून केली जात आहे.त्यासंदर्भातील राज्यस्तरीय परिषद मंगळवारी मुंबईत संपन्न झाली. महाराष्ट्रातील तंबाखू उद्योगाच्या धोरणात्मक […]

अधिक वाचा..

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानाबद्दल माफी तर भाजपानेच मागावी; अतुल लोंढे

शिवरायांचा मालवणमधील पुतळा कोसळून अवमान केल्याबद्दल मोदी-फडणवीस केंव्हा माफी मागणार मुंबई: शिवजयंतीच्या निमित्ताने राहुल गांधी यांनी केलेल्या ट्विटवरून भाजपाचे नेते जो आकांडतांडव करत आहेत त्याआधी त्यांनी त्यांचे सर्वोच्च नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्वीट नीट पहावे आणि नंतर बोलावे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान जर कोणी केला असेल तर भाजपानेच वारंवार केला असून त्यांनीच माफी मागावी, […]

अधिक वाचा..