लाल दिव्याची गाडी सोडून गेलो अन्‌…

पुणे: माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पालक म्हणून एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत गेल्यानंतर आलेला अनुभव आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथील स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात सांगितला. ‘तुम्ही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आहात हे कोणाला सांगू नका, लाल दिव्याची गाडी आणि पोलिसांचा ताफा अजिबात आणू नका,’ असे मुलीने मला स्पष्टपणे बजावले. त्यानुसार मी सामान्य पालकांप्रमाणे गेलो तर मी […]

अधिक वाचा..

ते ब्रँड ब्रँड करत असले तरी तो ब्रँड आम्ही संपवणार; भाजप नेते प्रसाद लाड यांचा ठाकरेंवर वार

मुंबई: शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र आली आहे. याच मुद्यावरुन भाजप आमदार प्रसाद लाड यांनी टीका केलीय. पहिल्या निवडणुकीलाच त्यांना पराभवाला सामोरं जावं लागणार असल्याचा टोला लाड यांनी लगावला आहे. लोकांचा विश्वास, लोकांची गर्दी या ब्रँडला बंद करायच्या तयारीला लागली आहे असंही ते म्हणाले आहेत. स्वदेशी माल चालणार आहे असा माझा विश्वास […]

अधिक वाचा..

भाजप नेते, माजी मंत्री पद्माकर वळवी यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

मुंबई: नंदूरबार जिल्ह्यातील भाजपचे नेते व माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या बुलढाणा येथील निवासस्थानी भेट घेऊन वळवी यांनी पक्षात प्रवेश केला. यावेळी आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी मंत्री प्रा. वसंत पुरके, आदिवासी काँग्रेसचे प्रदेश महासचिव ॲड. रोशन गावित, धुळे आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष दिपक […]

अधिक वाचा..

धनंजय मुंडेंना हायकोर्टाचा झटका; ‘त्या’ प्रकरणात मोठा निर्णय

मुंबई: माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या मागे लागलेल्या अडचणीत दिवसेंदिवस वाढतच होत चालली आहे. त्यांच्या मागे लागलेले शुक्लकाष्ट नाव सोडत नसल्याने त्यांच्या समोरील अडचणीत भरच पडली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात त्यांचे निकटवर्तिय वाल्मिक कराड याचे नाव समोर आले होते. त्यामुळे मुंडे यांना दबाव वाढल्याने मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. औरंगाबाद खंडपीठात […]

अधिक वाचा..

जगदीप धनखड यांच्याविषयीची मोठी माहिती आली समोर

मुंबई: माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी गेल्या महिन्यात अचानक राजीनामा देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यांनी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण दिले होते. दरम्यान, राजीनाम्यानंतर ते दीर्घकाळापासून सार्वजनिक जीवनातून दूर आहेत. विरोधी पक्षांच्या खासदारांनी, ‘जगदीप धनखड नेमके कुठे आहेत, असा सवाल उपस्थित केला आहे. त्यांच्या सार्वजनिक उपस्थितीबद्दल कोणतीही माहिती का मिळत नाही, अशीही विचारणा होत आहे. […]

अधिक वाचा..

भाजपला धक्का! आमदाराचे काका शिंदे गटाच्या वाटेवर

मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वपक्ष तयारीला लागले आहेत. निवडणुकीच्या आधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात इनकमिंग सुरु झाले आहे. सोलापूरमध्ये अनेक नेते, पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करत आहेत. दोन माजी आमदारांनी शिंदे गटाची वाट धरल्यानंतर मंगळवेढ्यातील नेते बबनराव आवताडे हे शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. भाजपचे पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे यांचे […]

अधिक वाचा..

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्ष एक नंबरवर आणायचा असेल तर स्री शक्तीशिवाय शक्य नाही

लाडकी बहीण योजना अजितदादांनी आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या मुंबई: लाडकी बहीण योजना फसवी आहे असा आरोप विरोधक करत आहेत. महिलांचा स्वाभिमान १५०० रुपयात विकत घेण्यात आला असा आरोप करण्यात आला पण जी व्यक्ती सोन्याचा चमचा घेऊन आली आहे तिला लाडकी बहीण योजना काय समजणार आहे असा टोला लगावतानाच अजितदादांनी ही योजना आणल्यानेच महायुतीला २३८ […]

अधिक वाचा..

मोदी सरकारला पहिला धक्का? चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात…

नवी दिल्ली: मागील वर्षी देशात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत चारशे पार चा नारा दिलेल्या भाजपला स्वबळावर बहुमताचा आकडा गाठणं शक्य झालं नाही. अखेर नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या टेकूसह एनडीएतील घटक पक्षांना सोबत घेत भाजपला सत्तास्थापन करावी लागली. या सरकारच्या कार्यकाळाबद्दल शंका उपस्थित केली जात आहे. याचदरम्यान,आता केंद्रातील एनडीए सरकारमधील चंद्राबाबू नायडू लोकसभेचे विरोधी […]

अधिक वाचा..

ठाकरेंनी युती केलेल्या निवडणुकीच्या आधीच फडणवीस सरकारचा मास्टर स्ट्रोक, म्हणाले…

मुंबई: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी राज्यातील कोणकोणते राजकीय पक्ष युती आणि आघाड्या करणार याबद्दलचा संभ्रम अद्याप कायम आहे. मात्र काही पक्षांनी यासंदर्भातील चाचपणी सुरु केली आहे. यामध्ये सर्वात आघाडीवर उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे. हिंदी भाषेचा पहिलीपासून अभ्यासक्रमात समावेश करण्याच्या मुद्द्यावरुन विरोध करण्यासाठी 5 जून रोजी दोन्ही ठाकरे बंधू […]

अधिक वाचा..

शिवसेना कोणाची? ठाकरे की शिंदेची? सर्वोच्च निकालाची तारीख अखेर ठरली

मुंबई: महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या शिवसेनेमधील राजकीय संघर्षावरील अंतिम निकालाची तारीख समोर आली आहे. मागील साडेतीन वर्षाहून अधिक काळापासून सुरु असलेल्या न्यायालयीन लढल्याला पूर्णविराम मिळण्याचा दिवस निश्चित झाला असून शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह कोणाचं यासंदर्भातील खटल्यांचा अंतिम निकाल सर्वोच्च न्यायालयात कधी लागणार याची तारीख निश्चित झाली आहे. बंड अन् संघर्ष एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली […]

अधिक वाचा..