राज्यातील २० लाख शेतकऱ्यांसाठी बॅंकांचे दरवाजे बंद

छ. संभाजीनगरसह ‘या’ १५ जिल्ह्यात ३१ हजार कोटींची थकबाकी संभाजीनगर: महाराष्ट्रातील तब्बल २० लाख ३७ हजार २१० शेतकरी सध्या बॅंकांचे ३१ हजार २५४ कोटी रुपयांचे कर्ज थकवून आहेत. यामुळे या शेतकऱ्यांसाठी बॅंकांचे दरवाजे सध्या बंद झाले आहेत. राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीच्या अहवालातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. का वाढली थकबाकी कर्जमाफीची आशा: सरकारने विधानसभा निवडणुकीत […]

अधिक वाचा..