आंबेनळी घाट ४ दिवसांसाठी पूर्णपणे बंद; दरड, भूस्खलनाच्या धोक्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

रायगड (प्रतिनिधी): सह्याद्रीच्या कुशीत वसलेला पोलादपूर–महाबळेश्वर (आंबेनळी घाट) मार्ग मुसळधार पाऊस, दरड कोसळणे आणि भूस्खलनाच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर ३ जुलै ते ६ जुलै २०२६ या कालावधीत सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय रायगड जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. याबाबतचे आदेश रायगड जिल्हाधिकारी किशन ना. जावळे यांनी अधिकृत अधिसूचनेद्वारे जारी केले आहेत. राज्यातील अतिधोकादायक […]

अधिक वाचा..

4 दिवस काम, 3 दिवस सुट्टी? 1 एप्रिल 2026 पासून नोकरीचे नियम बदलणार

औरंगाबाद: भारतातील कामगार वर्गासाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. केंद्र सरकार 1 एप्रिल 2026 पासून 29 जुने कायदे रद्द करून 4 नवीन कामगार संहिता (Labour Codes) लागू करण्याच्या तयारीत आहे. यामुळे पगार, कामाचे तास आणि सुट्ट्यांचे गणित पूर्णपणे बदलणार आहे. नवीन नियमांमधील मुख्य बदल काय आहेत 12 तासांची शिफ्ट जर एखाद्या कंपनीत 12 तासांची […]

अधिक वाचा..

निवडणूक आयोगाचा शरद पवारांच्या नेत्याला झटका; ‘त्या’ निर्णयाला 4 दिवसांतच स्थगिती

पुणे: विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांकडून evm मशीनबाबत संशय व्यक्त करण्यात आला होता. महाविकास आघाडीच्या तब्बल 105 उमेदवारांनी फेर मतमोजणीची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने मूळ मतदान न मोजता मॉक पोलद्वारे मतदान मोजण्याचा पर्याय उमेदवारांसोबत ठेवला होता. मात्र, या विरोधात काही उमेदवारांनी सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले होते. कोर्टाच्या निर्णयानंतर उमेदवारांची […]

अधिक वाचा..

हर्सूलमध्ये पाडापाडी सुरु, वाहतूक ४ दिवस बंद राहणार; या मार्गे वाहतूक वळवली…

बीड: औरंगाबाद शहर ते सिल्लोड राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. आज सकाळपासून हर्सूल येथील संपादित मालमत्ता बांधकाम पाडण्याची कार्यवाही सुरु झाली आहे. यामुळे हर्सूल गावातून वाहतूक चार दिवस बंद करण्यात आली आहे. हर्सूल गावातील संपादित होणाऱ्या मालमत्ता बांधकाम पाडण्याची कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी १० फेब्रुवारीला जी २० च्या निमित्ताने झालेल्या बैठकीत दिले. त्यानुसार सोमवार […]

अधिक वाचा..