सकाळी मुलांना झोपेतून तुम्ही कसं उठवता? करा या ५ गोष्टी-मुलं हाेतील तल्लख आणि आनंदी

ब्रेन डेव्हलपमेंटसाठी आनंदी राहणं आणि पॉझिटिव्ह एनर्जी ठेवणं फार महत्वाचे असते. जर तुमचं मुल सकाळी रडत रडत उठत असेल आणि तुम्ही त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असाल तरीही ते चिडचिड आणि जिद्द करत असेल तर काही गोष्टी पालकांनी लक्षात ठेवायला हव्यात. जर मुलांच्या दिवसाची सुरूवात प्रेमाने केली तर त्यांच्या पॉझिटिव्ह एनर्जी येईल आणि दिवसभर त्यांना […]

अधिक वाचा..

मेंदू आजारी पडण्यापूर्वी रोज करा या ५ गोष्टी

मेंदूची काळजी घेणे फार गरजेचे असते. मेंदू दमतो, शिणतो. ब्रेन फॉग हा शब्द तर आपण हल्ली सतत वापरतो. बिचारा मेंदू चोवीस तास काम करतो आणि त्याची काळजी मात्र आपण करत नाही. १) रोजच्या रोज बुद्धीला चालना मिळायला हवी. त्यासाठी वाचन करा, शब्दकोडे सोडवा तसेच नवीन भाषा शिका. इतरही कौशल्ये शिका. मेंदूला चालना मिळत राहिली पाहिजे […]

अधिक वाचा..

स्वयंपाक करताना ५ गोष्टी कटाक्षाने टाळा, स्वत:सह कुटूंबाच्याही जीवाला धोका

आपलं स्वयंपाक घर म्हणजे जणू आपलं आरोग्य जपणारं आपल्या घरातलं एक ठिकाण असतं. कारण स्वयंपाक घरात ज्या पद्धतीने जे काही पदार्थ तयार केले जातात तेच आपण बहुतांश वेळा खातो आणि त्यातूनच आपली तब्येत, आरोग्य सांभाळलं जातं. आता स्वयंपाक घरातच काही गोष्टींमध्ये चुका होत असतील तर त्याचा परिणाम थेट घरातल्या सगळ्या सदस्यांच्या आरोग्यावर होणारच. म्हणूनच स्वयंपाक […]

अधिक वाचा..

भेंडीच्या भाजीसोबत चुकूनही खाऊ नका ‘या’ ५ गोष्टी

वेगवेगळ्या भाज्या खाणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं. बरेच लोक काही भाज्या इतरही दुसऱ्या भाज्यांसोबत खातात. पण असं करणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरण्याऐवजी नुकसानकारकच ठरतं. भेंडीची भाजी भरपूर लोक आवडीनं खातात. पण भेंडी इतर काही भाज्यांसोबत खाल्ली गेली तर आरोग्यासंबंधी इतरही अनेक समस्या होतात. भारतीय किचनमध्ये आरोग्यासंबंधी उपाय दडलेले आहेत. अशात उन्हाळ्यात अधिक मिळणारी भेंडी थंडी असते. […]

अधिक वाचा..

तेलकट- तुपकट न खाताही कोलेस्टेरॉल वाढत,मग या ५ गोष्टी करा- कोलेस्टेरॉल कमी होईल

आपली जीवनशैली बदलली तसे तसे आजार आणि त्यांचे स्वरुपही बदलले. हल्ली कमी वयातच मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार असे त्रास तर होतच आहेत. पण त्यासोबतच रक्तातील कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराईड वाढणे यांचे प्रमाणही खूप असल्याचे दिसून येते.. रक्तातले हे दोन्ही घटक वाढले की अनेक जण तब्येतीच्या बाबतीत खूप सतर्क होतात. तेलकट- तुपकट पदार्थांसह गोड पदार्थ खाणंही कमी करतात. पण […]

अधिक वाचा..

कारल्यासोबत या 5 गोष्टी चुकूनही खाऊ नका; पोटात उठेल गोळा

निरोगी आरोग्यासाठी तुमच्या आहारामध्ये पोषक तत्वांचा समावेश करणे गरजेचे आहे. योग्य व्यायाम आणि नियमित आहार घेतल्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा संसर्गाचे आजार होत नाहीत. भाज्यांचे नियमित सेवन केल्यामुळे तुमच्या शरीराला योग्य पोषण मिळण्यास मदत होते. परंतु अनेकांना कारल्याची भाजी खायला आवडत नाही. कारल चवीला कडू आहे यात शंका नाही, पण त्याचे सेवन केल्याने रक्त शुद्ध होतेच, […]

अधिक वाचा..

शरीर डिटॉक्स करण्याची खास टेक्निक; ५ गोष्टी करा, टॉक्सिन्स बाहेर निघतील

शरीराला डिटॉक्स करणं खूपच गरजेचं असतं. डिटॉक्स करण्यात क्लिंजिंग, रेस्टिंग आणि नरिशिंग यांचा समावेश आहे. शरीर फक्त आतूनच नाही तर बाहेरूनही डिटॉक्स करायला हवं. डिटॉक्सचा अर्थ हा नाही की शरीराला टॉक्सिन्सपासून दूर ठेवायचं तर पोषणसुद्धा आवश्यक असते. शरीर डिटॉक्स झाल्यामुळे आजार होण्याचा धोका कमी होतो, रक्त शुद्ध होते. जर तुम्हाला खूपच थकवा येत असेल, सांध्यांमध्ये […]

अधिक वाचा..

लहान मुलांच्या डोळ्यांना मायोपियाचा धोका! मुलांचे डोळे सुरक्षित ठेवण्यासाठी ५ गोष्टी 

हल्ली मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप असं काहीही न बघणारे लहान मूल क्वचितच एखादं सापडेल. बहुतांश मुलांना मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही या स्क्रीनचं अक्षरश: वेड लागलं आहे. उठल्या उठल्या आधी मोबाईल बघणारे आणि दिवसभर कामानिमित्त लॅपटॉपच्या स्क्रिनला चिटकून बसणारे, त्यानंतरही घरी आल्यावर टीव्ही पाहून रिलॅक्स होणारे पालक घरात असल्यावर मुलं वेगळं तरी काय करणार. पण लहान मुलांचे डोळे […]

अधिक वाचा..

रोज सकाळी नाश्ता करण्याआधी करा या ५ गोष्टी रोज, हार्ट अटॅक येणारच नाही

जगभरात सगळ्यात जास्त लोकांचा जीव हार्ट अटॅकमुळे जातो. आधी ही समस्या केवळ वृद्ध लोकांमध्ये होणारी समस्या म्हणून ओळखली जात होती. मात्र, आजकालची चुकीची लाइफस्टाईल आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे कमी वयातही हार्ट अटॅकमुळे लोकांचा जीव जात आहे. नियमितपणे एक्सरसाईज न करणं, शरीराची हालचाल न करणं, जास्त स्ट्रेस यामुळेही हार्ट अटॅकच्या घटना वाढल्या आहेत. अशात बरेच लोक […]

अधिक वाचा..

थंडीच्या दिवसांत पचनशक्तीत मजबुत ठेवण्यासाठी सकाळी करा या ५ गोष्टी

दिवसेंदिवस वातावरणातील गारवा वाढत चालला आहे. वाढत्या थंडीमुळे अनेकांना आरोग्याच्या लहान मोठ्या समस्यांना वरचेवर तोंड द्यावे लागते. या ऋतूमध्ये बहुतांश लोकांना अपचनाच्या समस्येचा सामना करावा लागतो. हिवाळ्यात नैसर्गिकरित्या आपले पाणी पिण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासते आणि बद्धकोष्ठता आणि ॲसिडिटी सारख्या समस्या उद्भवतात. एवढेच नाही तर हिवाळ्यात आपण उष्ण पदार्थ जास्त प्रमाणात […]

अधिक वाचा..