मराठी शाळांवर अस्तित्वाचा प्रश्न; ६०० शाळा धोक्यात, २५ हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरी

मुंबई: राज्यात मराठी भाषा संवर्धनाचे धोरणात्मक निर्णय जाहीर होत असताना दुसरीकडे मराठी माध्यमाच्या शाळांवर अस्तित्वाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शिक्षक समायोजन प्रक्रियेतील नव्या निकषांमुळे सुमारे ६०० मराठी शाळा बंद होण्याच्या उंबरठ्यावर असल्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर सुमारे २५ हजार विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिक्षक समायोजनामुळे लहान शाळांवर गदा […]

अधिक वाचा..