सामाईक सातबारा म्हणजे काय? वेगळा सातबारा कसा करावा?

सामाईक सातबारा म्हणजे काय एका सातबारा उताऱ्यावर अनेक व्यक्तींची नावे असलेली जमीन म्हणजे सामाईक सातबारा. या जमिनीत कोणाचा किती हिस्सा आहे, हे स्वतंत्रपणे नमूद नसते. जमीन सर्व मालकांची मिळून, सामायिक स्वरूपात असते. वेगळा सातबारा का आवश्यक असतो स्वतःच्या हिस्स्याची स्पष्ट नोंद बँक / पीक कर्ज घेण्यासाठी जमीन विक्री, खरेदी किंवा गहाण ठेवण्यासाठी कायदेशीर हक्क सिद्ध […]

अधिक वाचा..

शेताच्या 7/12 वर पत्नी बनणार सहहिस्सेदार; जाणून घ्या…

संभाजीनगर: महाराष्ट्र शासनाने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी आणि शेतीमालमत्तेतील त्यांचा सहभाग वाढवण्यासाठी सुरू केलेली ‘लक्ष्मी मुक्ती योजना’ आता प्रभावीपणे राबवली जात आहे. या योजनेचा उद्देश काय आहे महिलांना शेतीमालमत्तेतील सहहक्क मिळवून देणे ग्रामीण महिलांचे सशक्तीकरण महिलांना कुटुंबाच्या आर्थिक निर्णयांमध्ये हक्काची भूमिका देणे महिलांचा शेतीतील अधिकार अधिकृत करणे पत्नीचे नाव शेताच्या ७/१२ वर का नोंदवावे महिलांना […]

अधिक वाचा..

७/१२ उताऱ्यावरील मयतांची नावे हटणार अन् वारसांची नोंद होणार

१ ते २१ एप्रिल दरम्यान सुवर्णसंधी मुंबई: शेतीच्या मालकीहक्कात अडथळा आणणाऱ्या मयत खातेदारांच्या नावांची ७/१२ उताऱ्यावरून नोंद कमी करण्यासाठी मोठा निर्णय. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली १ एप्रिलपासून संपूर्ण महाराष्ट्रात ‘जिवंत सातबारा मोहीम’ राबवली जाणार आहे. या निर्णयामुळे काय फायदा होणार सातबाऱ्यावर वारसांची अधिकृत नोंदणी होईल. खरेदी-विक्री व्यवहारात येणारे अडथळे दूर होतील. शेतीविषयक कर्ज मिळवणे […]

अधिक वाचा..