कोणालाच सहजासहजी न मिळणारी कागदपत्रे अंजली दमानिया यांना कशी मिळतात….
महाकुंभ हा देशातील तमाम हिंदूच्या आस्थेचा व श्रध्देचा विषय त्यामुळे त्यावर बोलताना प्रत्येकाने तारतम्य बाळगावे… मुंबई: अंजली दमानिया यांना जी सहजासहजी उपलब्ध होत नाहीत अशी गुप्त कागदपत्रे कशी काय मिळतात आणि ती खरी आहेत की खोटी आहेत याची पोलिसांमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र […]
अधिक वाचा..