भटक्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणाऱ्या शिवाजी शिंदेंची कहाणी
आश्रम शाळेत घडलेला व्यक्ती घडवतोय पंचवीस अनाथ मुले शिक्रापूर (शेरखान शेख): भटकंती करणाऱ्या कुटुंबात जन्म झाल्याने आई वडिलांची नेहमीची भटकंती मात्र शिकण्याची इच्छा असल्याने आश्रम शाळेत शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभा असताना आपल्या प्रमाणेच काही विद्यार्थी घडावे या हेतूने शिवाजी अर्जुन शिंदे हे अनाथ व भटकंती करणाऱ्या 25 मुलांना एकत्र करुन त्यांना घडविण्याचे कार्य करत […]
अधिक वाचा..