वडिलोपार्जित जमीन होणार मालकी हक्काची; ‘स्वामित्व’ योजनेचा उद्या शुभारंभ
मुंबई: केंद्र सरकारची स्वामित्व योजना ग्रामीण भागातील लोकांसाठी मालमत्ता हक्क निश्चित करणारी महत्त्वाची योजना आहे. २७ डिसेंबरपासून महाराष्ट्रातील ३० जिल्ह्यांतील ३०,५१५ गावांमध्ये या योजनेचा शुभारंभ झाला आहे. स्वामित्व योजनेची उद्दिष्टे गावांमधील मालमत्तांची स्पष्टता निर्माण करणे. डिजिटल प्रॉपर्टी कार्डद्वारे मालमत्ता व्यवस्थापन सुलभ करणे. शेतकरी व ग्रामीण नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे. मालमत्तेसंबंधी वाद मिटवून सामाजिक सलोखा निर्माण […]
अधिक वाचा..