त्यांच्यावर हल्ला करणा-या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा

सरकारी पाठिंब्याने महाराष्ट्रात वाढलेल्या विखारी वृत्ती महाराष्ट्राला अशांत करत आहेत मुंबई: महाभ्रष्ट महायुती सरकारच्या काळात राज्यात मोठ्या प्रमाणात गुंडाचा सुळसुळाट वाढला आहे. सरकारी पाठिंब्याने वाढलेल्या विखारी वृत्ती महाराष्ट्राला अशांत करण्याचा प्रयत्न करत आहेत. पुरोगामी विचारवंत, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष शिवश्री प्रविण गायकवाड यांच्यावर गुंडांनी केलेला भ्याड हल्ला याचेच प्रतिक आहे. सरकारने या हल्लेखोरांच्या मुसक्या आवळून त्यांच्यावर […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC पोलिसांची आरोपीला अटक करण्यास टाळाटाळ…?

शिरुर (तेजस फडके): एका पोटगीच्या दाव्यात सुमारे तीन ते साडेतीन लाख रुपये पोटगी थकल्याने शिरुर न्यायालयाने पतीला अटक वारंट काढत रांजणगाव MIDC पोलिसांना त्याला अटक करण्याचे आदेश दिले होते. याबाबत ‘त्या’ पीडितेने पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांची भेट घेतली होती. परंतु त्या आरोपीला अटक करुन कोर्टात हजर करण्याऐवजी सहायक फौजदार गुलाब येळे यांनी त्याला अटक […]

अधिक वाचा..