पश्चिम बंगाल, आसाम निकालांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया
मुंबई: शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पश्चिम बंगाल व आसाम विधानसभा निवडणुकीतील निकालांचे स्वागत केले आहे. हा विजय भारतीय जनता पक्षावरील जनतेच्या विश्वासाची पावती असून विकासाभिमुख राजकारणाला मिळालेला पाठिंबा असल्याचे त्यांनी म्हटले. पश्चिम बंगालमध्ये ‘परिवर्तनाचा कौल’ पश्चिम बंगालमधील निकालांवर प्रतिक्रिया देताना शिंदे म्हणाले की, राज्यातील जनतेने बदलाच्या बाजूने मतदान केले आहे. […]
अधिक वाचा..