रांजणगाव येथे शेतजमीनीच्या वादातुन जीवघेणा हल्ला; परस्पर विरोधी तक्रार दाखल

रांजणगाव गणपती (तेजस फडके) येथे शेतजमिनीच्या वादातून दोन व्यक्तींनी धारदार लोखंडी कोयत्याने तसेच फावड्याच्या लाकडी दांड्याने मारहाण करत एका शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर, डोळ्याखाली व हातावर गंभीर इजा केली. या मारहाणीमुळे शेतकऱ्याचा डावा डोळा निकामी झाला आहे. हि घटना १ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी २:३० च्या दरम्यान घडली आहे.   याबाबत दत्तात्रय परशुराम शेलार (वय ५५, रा. […]

अधिक वाचा..

शिरुरच्या त्या डॉक्टर दाम्पत्यावर हल्ला प्रकरणात आरोपीस ६ महिने सक्त मजुरीची शिक्षा

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील नामांकित सरोदे हॉस्पीटलमध्ये डॉक्टर दाम्पत्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात शिरूर न्यायालयाने आरोपीस दोन्ही कलमान्वये एकूण ६ महिने सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. फिर्यादी नारायण मारुती सरोदे (वय ५७, रा. हुडको कॉलनी, शिरूर) यांचे रामआळी येथे सरोदे हॉस्पीटल आहे. त्यांची पत्नी अलका सरोदे या शिरूर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा आहेत. २२ नोव्हेंबर […]

अधिक वाचा..

हल्ला दुसऱ्यावर पण तिचाच गेला हाकनाक बळी; जीव वाचवण्याची धडपडच ठरली जीवघेणी…

बारामती: बारामती-वालचंदनगर एसटी बसमध्ये काही दिवसांपूर्वी माथेफिरू तरुणाने अचानक कोयत्याने दुसऱ्या तरुणावर हल्ला केला होता. यामुळे भयभीत होऊन जीव वाचविण्यासाठी पळत असताना अचानक जमिनीवर कोसळून बारामती येथील वर्षा रामचंद्र भोसले (वय ४३, रा. यादगार सिटी, बारामती) गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा बुधवारी (दि.६) मृत्यू झाला. काटेवाडी (ता. […]

अधिक वाचा..

राज ठाकरेंचा इशारा आणि काही तासातच त्या लेडीज बार वर तुफान हल्ला..

पनवेल: शनिवारी शेकापच्या वर्धापनदिन सोहळ्यात पनवेलमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानी असणाऱ्या रायगड जिल्ह्यात अनधिकृत डान्सबारांच्या वाढत्या संख्येवर जोरदार टीका केली होती. रायगड हा छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेला जिल्हा. महाराजांचा राज्यकारभार ज्या किल्ल्यांवरून चालला त्या किल्ल्यावरून या जिल्ह्याला नाव पडले. असे असताना रायगडची ओळख आता डान्सबारचा जिल्हा अशी […]

अधिक वाचा..

राज्यात एसटी कर्मचाऱ्यांवर हल्ले सुरुच; रांजणगावजवळ लोखंडी रोडने वाहकावर हल्ल्याचा प्रयत्न

रांजणगाव गणपती (तेजस फडके): राज्यात एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांची मालिका काही केल्या थांबत नसुन असाच एक धक्कादायक प्रकार पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील रांजणगाव जवळ घडला. काही अज्ञात व्यक्तींनी थेट लोखंडी रोड घेऊन एसटीच्या वाहकावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे वेळेवर हस्तक्षेप करण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. या प्रसंगात वाहक सुखरुप बचावला असला तरी […]

अधिक वाचा..

हा केवळ महात्मा गांधींच्या पुतळ्यावरचा हल्ला नाही तर भारताच्या आत्म्यावर घाव घालण्याचा प्रकार आहे

संघ भाजपाने वाढवलेल्या विषवल्लीला आता सुरज शुक्ला सारखी फळे लागली आहेत मुंबई: पुणे रेल्वे स्थानकातील महात्मा गांधींच्या पुतळ्यावर कोयत्याने केलेला हल्ला हा फक्त पुतळ्यावरील नाही, तर हा भारत देशाच्या आत्म्यावरील हल्ला आहे. हल्ला करणारा सुरज शुक्ला हा एक ‘माथेफिरू’ म्हणून दाखवण्याचा प्रयत्न होईल. पण तो संघ आणि भाजप आणि भाजपाने द्वेषाचे खतपाणी घालून वाढवलेल्या विषवल्लीला […]

अधिक वाचा..

पंढरपूरला दर्शनासाठी जाणाऱ्या महिला भाविकांवर हल्ला; डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली गंभीर दखल

कोल्हापूर परिक्षेत्रातील विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे तात्काळ कार्यवाहीची मागणी  मुंबई: वारीच्या काळात भक्तांवर होणाऱ्या हल्ल्याची संतापजनक घटना समोर आली असून, पंढरपूर दर्शनासाठी निघालेल्या महिला भाविकांवर दौंड तालुक्यातील चिंचोली परिसरात हल्ला झाला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून, कोल्हापूर परिक्षेत्रातील विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे तातडीने सखोल चौकशी करून […]

अधिक वाचा..

शेतजमिनीच्या वादातून हल्ला; पाच जणांना मारहाण, महिलांवरही काठीने वार

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील न्हावरे गावात शेतजमिनीच्या वाटपावरून दोन कुटुंबांमध्ये मोठा वाद झाला. यामध्ये एका शेतकऱ्याच्या कुटुंबातील महिलांसह पाच जणांना शिवीगाळ, दमदाटी व काठी-उसाच्या टिपऱ्याने मारहाण करण्यात आली. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक ३ जून २०२५ रोजी सायंकाळी सुमारे ६.१५ वा. च्या सुमारास न्हावरे गावात फिर्यादी महेश हनुमंत […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात बिबट्याचा हल्ल्यात वृद्ध महिलेचा मृत्यू

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील इनामगाव (नलगे मळा रोड, कौल वस्ती) येथे आज पहाटेच्या सुमारास घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडवली आहे. लक्ष्मीबाई बबन भोईटे (वय ८२) या वृद्ध महिलेला घराच्या पढवीत झोपलेले असताना बिबट्याने शिकार समजून फरफटत नेले आणि हल्ला करून ठार केले. ही घटना पहाटे साडेचारच्या दरम्यान घडली. सुरुवातीला घरासमोर असलेल्या […]

अधिक वाचा..

भारताचा पाकिस्तानवर थेट वार! पाणी बंद! व्हिसा बंद! बॉर्डर बंद

संभाजीनगर: जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी घातलेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानला चपराक दिली आहे! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सुरक्षा समितीनं घेतले निर्णय म्हणजे पाकिस्तानसाठी थेट इशारा! भारताचे ५ धडाकेबाज निर्णय – दहशतवाद्यांना थांबवा, नाहीतर परिणाम भोगा सिंधू जल करार ताबडतोब स्थगित पाकिस्तानला आता पाण्याचा थेंबही नाही भारताचं पाणी, भारतातच राहील. अटारी-वाघा सीमेवर कुलूप १ मेपूर्वी भारतीयांना […]

अधिक वाचा..